कृषी विभागाच्या अहवालानुसार यंदा ९० टक्के आंबा काजू पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. या अनुषंगाने आज आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा ठराव करण्यात आला आहे.
कृषी विभागाच्या अहवालानुसार यंदा ९० टक्के आंबा काजू पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. या अनुषंगाने आज आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा ठराव करण्यात आला आहे.