शिवरायांचा इतिहास फक्त वाचून कळत नाही तर त्यासाठी त्यांच्या कडकिल्ल्यांना भेट देणं त्य़ांचा अभ्य़ास करणं देखील तितकंच महत्वाचं आहे, असं इतिहासप्रेमी कायमच सांगतात.
लुटीच्या उद्देशाने कुरिअर वाहन अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत वाहन न थांबवता पुढे नेले, त्यामुळे संतप्त झालेल्या संशयितानी कंटेनरवर दगडफेक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
सर्व यंत्रणांनी घेतलेली कामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणाची असल्याने सर्वांनी जबाबदारीणे काम करावे, असे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
देशातील सर्वाधिक स्वच्छ समुद्रकिनारा अशी ख्याती असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील भोगवेमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. भोगवे गावातील सर्व टूरिस्ट रिसोर्ट फुल्ल असून मालवणी खाद्यसंस्कृतीचा पर्यटक आस्वाद घेत आहेत
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेचा योग्य वापर कसा करावा, याबाबत आज रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण.
वेळ पडल्यास महिला डॉक्टरांना मिळालेली वागणूक आणि जमावाकडून नागवेकर दवाखान्यात महिला डॉक्टरांसोबत झालेला प्रकार या दृष्टीने आम्हाला उपोषण करावे लागेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कणकवली शहरात खाजगी रुग्णालयांच्या तोडफोड प्रकरणानंतर डॉक्टर संघटनांनी २४ तास खाजगी रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तालुक्यातील व आजूबाजूच्या गावांतील रुग्ण उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत
गावातल्या उत्सवासाठी देवी कौैल देते आणि मग मुंबईकर चाकरमान्यांना वेध लागतात ते गावच्या उत्सवाचे. भराडी देवीची जत्रा इतकी प्रसिद्ध का आहे हे जाणून घेऊयात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होते. यावर्षी सुद्धा ऑक्टोबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भातपिकासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले.
सर्वसाधारण भाविक कोणत्याही देवाच्या मंदिरात गेले तर देवाला फुलं वाहतात पण हे देवस्थान असं आहे जिथे फुलं नाही तर चपला वाहिल्या जातात. काय आहे यामागची आख्यायिका चला तर मग जाणून…
सिंधुदुर्गात महत्त्वाच्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी पैशांच्या वाटपाचा पुरावा दिला असून निवडणूक आयोगाकडे याबाबत उत्तर द्यावे लागेल असे सांगितले.
मालवण नगरपरिषदेच्या भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांच जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा गंभीर आरोप शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केला आहे. 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्या मराठा होत्या त्यानंतर त्या ओबीसी…
जखमी झालेल्यांना दुखापतीच्या तीव्रतेनुसार नुकसानभरपाई द्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अपघातास कारणीभूत असलेल्या त्या वाहनचालकावरच गुन्हा दाखल झालेला आहे.
महायुती होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नसतानाही, राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख उदय भोसले यांनी स्वबळावर लढण्याचा आणि निवडून येण्याचा दावा केला आहे.
युती होण्याची आम्ही वाट बघत होतो. मात्र ते झालं नाही म्हणून आम्ही शहरविकास आघाडीला पाठिंबा दिलाय.. जे घडलंय त्याला पालकमंत्री आणि भाजपाचे स्थानिक पुढारी जबाबदार माजी आमदार राजन तेली (…
Vinayak Raut News : विनायक राऊत यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर काही गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे आता नवीन वाद निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.