वसई विरार महानगरपालिकेमध्ये भेट दिली असता, सफाई कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, ते तात्काळ सोडवण्यात यावे, असे निर्देश मी महानगरपालिका प्रशासनाला दिले. राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावावे, त्यांचे न्याय हक्क त्यांना मिळावे, यासाठी राज्यभर दौरे करणार.”
वसई विरार महानगरपालिकेमध्ये भेट दिली असता, सफाई कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, ते तात्काळ सोडवण्यात यावे, असे निर्देश मी महानगरपालिका प्रशासनाला दिले. राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावावे, त्यांचे न्याय हक्क त्यांना मिळावे, यासाठी राज्यभर दौरे करणार.”