Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2030 पर्यंत पाण्याच्या एका थेंबासाठी पण होतील हाल, काय होणार 60 लाख नागरिकांचं? भविष्यातील भाकीत खरे ठरणार?

पाणी सजीवांसाठी वरदान आहे. मात्र याच पाण्यावरुन आता भविष्यात संघर्ष होऊ शकतो. अनेकांचा बळी जाण्याचं कारण हे पाणी ठरणार आहे, असं भाकित करण्यात आलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 07, 2025 | 07:17 PM
2030 पर्यंत पाण्याच्या एका थेंबासाठी पण होतील हाल, काय होणार 60 लाख नागरिकांचं? भविष्यातील भाकीत खरे ठरणार?
Follow Us
Close
Follow Us:

‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हे निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी झाडं वाचवा असं कायमच जागतिक पर्यावरण संरक्षण समितीकडून सांगितलं जातं. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्षकरुन जग विनाशाच्या दिशेने जात असल्याचं दिसून येत आहे. पुर्वीच्या काळी ज्या नैसर्गिक वस्तू सहज उपलब्ध होत होत्या त्या आज पैसे देऊन विकत घ्याव्या लागत आहेत. हेच भयाण वास्तव आता विनाशाच्या उंबरठ्यावर घेऊन जाणार असल्याचं भाकित वर्तविण्यात आलं आहे. पाणी सजीवांसाठी वरदान आहे. मात्र याच पाण्यावरुन आता भविष्यात संघर्ष होऊ शकतो. अनेकांचा बळी जाण्याचं कारण हे पाणी ठरणार आहे, असं भाकित करण्यात आलं आहे.

अफगाणिस्तान ! असा देश जो फक्त सध्या तालिबानी दहशतवाद्याचं साम्राज्य म्हणून ओळखला जात आहे. या देशाची राजधानी काबुलमधील पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून रोजच्या जगण्याकरीता पाण्यासाठीचा संघर्ष सुरु आहे. हवामानातील बदल, जलस्रोतांचा अपव्यव, आणि योग्य नियोजनाचा अभाव यामुळे हे शहर पुढील काही वर्षांत पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरं जावं लागणार आहे.संयुक्त राष्ट्रसंघ आणि हवामान विषयक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालानुसार, पुढील पाच वर्षांत काबुल हे जगातील पहिलं शहर असेल जे पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या यादीत पहिलं असेल. ही समस्या केवळ पर्यावरणीय नाही, तर सामाजिक, आरोग्यविषयक आणि मानवी जीवनाशी देखील संबंधित आहे.काबुलची सध्याची लोकसंख्या सुमारे ६ दशलक्ष आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे शहरावर पाण्याचा प्रचंड ताण पडतोय. भूमिगत पाणी झपाट्याने कमी होतंय आणि त्याची पुनर्भरण प्रक्रिया खूपच मंद आहे. याशिवाय हिवाळ्यातील बर्फवृष्टी कमी होत असल्यामुळे डोंगरांमधून वाहणाऱ्या झऱ्यांचं प्रमाणही घटलं आहे.

मर्सी कॉर्ब्सचा अहवालानुसार,
पाण्याचे साठे 25-30मीटर (82-98 फूट) खालावले पाण्याचे साठे .
44दशलक्ष घनमीटर पाण्याचा गैरवापर
सांडपाणी आणि अतिरिक्त क्षारांमुळे 80 टक्के जमिनीत पाणी दुषित
45ते 60 टक्के पावसाच्या प्रमाणात घट

काबुल शहरावर असलेलं हे संकट जागतिक पातळीवर मोठी समस्या असून प्रत्येक देशाला मिळणारा धडा आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिरेक करत होणाररा ऱ्हास यामुळे उद्या प्रत्येक देशाचं काबुल व्हायला वेळ लागणार नाही. हवामान बदलाशी लढणं ही आता निवड नसून गरज बनली आहे. असा इशारा जागतिक पर्यावरण संरक्षण समितीकडून देण्यात आला आहे. हवामान बदलामुळे पावसाच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे. पावसाच्या प्रमाणात अशीच घट सुरु राहिली तर अफगाणिस्तानची राजधानीच अस्तित्वात राहणार नाही, अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे.

 

 

Web Title: Afghanistan water issue 2030 kabul will struggle for even a drop of water what will happen to 6 million citizens will the future predictions come true

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 07:17 PM

Topics:  

  • Afghanistan
  • Environment Department
  • water issues
  • World news

संबंधित बातम्या

America Shutdown : अमेरिकेत शटडाऊनमुळे हवाई सेवेवर मोठा परिणाम ; दोन दिवसांत हजारो उड्डाणे रद्द
1

America Shutdown : अमेरिकेत शटडाऊनमुळे हवाई सेवेवर मोठा परिणाम ; दोन दिवसांत हजारो उड्डाणे रद्द

दहशतवादी म्हणून घोषित केलेल्याचे स्वागत करत आहे अमेरिका; ट्रम्पही घेणार भेट, काय आहे प्रकरण?
2

दहशतवादी म्हणून घोषित केलेल्याचे स्वागत करत आहे अमेरिका; ट्रम्पही घेणार भेट, काय आहे प्रकरण?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंगोलाच्या दौऱ्यावर ; भारत-आफ्रिकेतील भागीदारी मजबूत करण्याचा उद्देश
3

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंगोलाच्या दौऱ्यावर ; भारत-आफ्रिकेतील भागीदारी मजबूत करण्याचा उद्देश

Pakistan संपणार! ‘हा’ देश करणार भयानक हल्ला? ISI सह सरकारची उडाली झोप
4

Pakistan संपणार! ‘हा’ देश करणार भयानक हल्ला? ISI सह सरकारची उडाली झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.