वापरलेल्या पीईटी बाटल्यांचे संकलन आणि पुनर्वापर करण्यासाठी हिंदुस्थान कोकाकोला कंपनी (एचसीसीबी) आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
तासगाव तालुक्यातील सावळज-डोंगरसोनी मार्गावर प्रशासनाने मोठ्या दिखाव्याने केलेली वृक्षलागवड अक्षरशः तडफडत आहे. पावसाळा ओसरताच रोपांना पाण्याचा थेंबही न मिळाल्याने ती वाळून जाण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहेत.
सौंदर्यवर्धनाच्या आडून पर्यावरणाचा ऱ्हास आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम टाळण्यासाठी महापालिकेने तातडीने स्थानिक वृक्षप्रजातींना प्राधान्य देणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांची आखणी करावी, अशी सर्वत्र मागणी होत आहे.
प्लास्टिक कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या उद्योगांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पांमुळे स्वच्छ पर्यावरण, उपयुक्त वस्तू आणि रोजगारनिर्मिती या तिन्ही गोष्टी साध्य होतात.
सर्वोच्च न्यायालयाने हिमाचल प्रदेशातील पर्यावरणाचा ऱ्हासाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. बांधकाम आणि विकास योजना वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय असाच सुरू राहिला तर हा प्रदेश नकाशावरून गायब होईल, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
भारतीय वाघांचे संरक्षण केवळ या भव्य प्राण्याच्या अस्तित्वाचे नव्हे, तर जंगल, जैवविविधता आणि पर्यावरण या त्याच्या संपूर्ण अधिवासाच्या संतुलनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
मानवाने कितीही प्रगती केली तरी तो निसर्गातील एक घटक आहे हे त्रिकाल सत्य राहणार आहे. पर्यावरणाला कोणताही पर्याय उपलब्ध नसून त्याची रक्षा करणे हे मानवाचे कर्तत्व आहे.
प्लास्टिक हे एक असे पदार्थ आहे जे सहज विघटित होत नाही. त्यामुळे ते माती, पाणी आणि हवेचे प्रदूषण वाढवते. प्लास्टिकचा वापर सोपा आणि स्वस्त असला तरी त्याचे दुष्परिणाम अत्यंत गंभीर…
दररोज भारतातील नगरपालिका हजारो टन घरगुती आणि व्यावसायिक कचरा गोळा करतात, पण UCO या धोकादायक कचर्याला या यादीत स्थान नाही. UCO हा “व्यावसायिक कचरा” म्हणून मानला जातो .
चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निविदेमध्ये २२ सप्टेंबरपर्यंत रिसॉर्ट पाडण्यासाठी कंत्राटदारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही महिन्यांपासून अनिल…
या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवैध कटाई करून लाकूड विक्री करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असतानाच बोर्डी येथील गैरअर्जदार शहाबुद्दीन शफीकोद्दीन याने धु-यावरील चक्क १७ जिवंत झाडांची कत्तल केली आहे.…
पर्यावरण मंत्री ज्या मतदार संघाचे आमदार आहेत त्याच मतदार संघात खुलेआम झाडांची कत्तल होणे निषेधार्ह आहे. झाडे तोडण्यासाठी कुणाचीही परवानगी घेतलेली नाही, अशी माहिती पोलीस अधिकारी आणि स्वतः पोलीस उपायुक्तांनी दिली. असे असेल…