Pak-Afghan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणावा पुन्हा तीव्र होण्याची भीती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने इस्लामाबादमधील स्फोटासाठी भारताला आणि अफगाणिस्तानला जबाबदर धरले असून हल्ल्याची धमकी दिली आहे.
Pak-Afghan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. दोन्ही देशातील शांतता चर्चा निष्फळ ठरल्या असल्याने तीव्र युद्धाची भीती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांना खुली धमकी दिली आहे.
Pak-Afghan Peace Talk Update : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष सुरु होण्याची भीती निर्माण झाली आहे. इस्तंबूलमधील दोन्ही देशांची शांतता चर्चा निष्फळ ठरली आहे.
Pak-Afghan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव अद्यापही निवळलेला नाही, सध्या दोन्ही देशात शांतता बैठकीसाठी प्रयत्न सुरु आहे. परंतु पाकिस्तानने या बैठकीपूर्वीच धमकी दिली आहे.
पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात सध्या घुसखोरी वाढली आहे. तथापि, मुनीर यांनी त्यांच्याच देशात सुरू असलेल्या कारवायांवर मौन बाळगले आहे, असा आरोप करण्यात येत आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी अफगाण तालिबानला उघडपणे धमकी दिली आहे. आसिफ यांनी कठोर शब्दांत इशारा दिला की, जर पाकिस्तानमध्ये कोणताही दहशतवादी हल्ला झाला, तर...
PIB Fact Check : सोशल मीडियावर तालिबान सरकारेन भारतीयांना कैद्य केल्याचा दावा केला जात होता. भारत सरकारने या दाव्याला फेटाळत सत्य वेगळे असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच भारताने खोट्या माहितींवर…
Pak-Afghan Peace Talks : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकाद सीमा शांततेसाठी चर्चा होणार आहे. तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये ही चर्चा पार पडणार आहे. सध्या या चर्चेकडे जगाचे लक्ष लागेल आहे.
India Afghanistan Relations : भारताने अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये पुन्हा आपला दूतावास खुला केला आहे. हा निर्णय भारत आणि तालिबानच्या संबंधासाठी एक निर्णयाक आणि महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
काबूलला इस्लामाबादसोबत चांगले शेजारी संबंध आणि व्यापारी विस्तार हवा आहे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. एका मुलाखतीत भारताच्या कथित भूमिकेबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अफगाण संरक्षण मंत्र्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
कतारची राजधानी दोहा येथे झालेल्या युद्धबंदी कराराचे सौदी अरेबियाने अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील तणाव कमी करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल असल्याचे वर्णन केले आहे.
Pakistan-Afghanistan Conflict: ओमारी यांनी थेट पाकिस्तानी सैन्याला उद्देशून म्हटले की, जर अफगाण जमाती आणि राष्ट्रांनी एकदा तुम्हाला धार्मिक आदेशांवरून आक्रमणकारी घोषित केले तर मी शपथ घेतो की तुम्हाला भारतीय.....
Pak vs AFG War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव वाढत आहे. नुकत्याच ताज्या माहितीनुसार, पाकिस्तानने पुन्हा अफगाणिस्तानवर हल्ला केला आहे. डझनभर तालिबानी दहशतवादी ठार केल्याचा दावा केला जात आहे.
पाकिस्तानने अफगाणिस्तानसोबत ४८ तासांच्या युद्धबंदीवर सहमती दर्शविल्याचा दावा केला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली असली तरी, भारत या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
Pak Afghan war : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ४८ तासांसाठी युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान सध्या अफगाणिस्तानात जल्लोष साजरा केला जात आहे. पाकिस्तानी सैन्य त्यांच्या पॅन्ट सोडून पळून गेले आहे.
Pak-Afghan ceasefire : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही देशात युद्धबंदी लागू झाली असून शांततेने वाद सोडवण्यावर चर्चा करण्यात येणार आहे.
Taliban India Relation : भारताने यापूर्वी अफगाणिस्तानच्या विकासाला धोरणात्मक दृष्टिकोनातून मदत केली आहे, संसद भवन आणि सिंचन धरण बांधले आहे. मुत्ताकी यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली.
अफगाण सैन्याने २५ पाकिस्तानी लष्करी चौक्या ताब्यात घेतल्या आहेत, ५८ सैनिक ठार झाले आहेत आणि ३० जखमी झाले आहेत. या लेखात, आपण सध्याच्या संघर्षाची कारणे आणि अफगाणिस्तान-पाकिस्तान संघर्षाच्या इतिहासावर चर्चा…