Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोहम्मद युनूसची तिरपी चाल; युद्धाची चाहूल लागताच भारताबाबत केली ‘ही’ मोठी घोषणा

India-Bangladesh Relations: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणापूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. याचदरम्यान बांगलादेशने एक मोठी घोषणा केली आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 28, 2025 | 05:31 PM
Bangladesh warns citizens for travel India and Pakistan amid tension on pahalgam between both countries

Bangladesh warns citizens for travel India and Pakistan amid tension on pahalgam between both countries

Follow Us
Close
Follow Us:

ढाका: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणापूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. याचदरम्यान बांगलादेशने एक मोठी घोषणा केली आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिद युनूस यांनी, सध्या भारत पाकिस्तानचा प्रवास टाळला पाहिजे असे मोठे विधान केले आहे. यामुळे मोठी खबळ उडाली आहे. तौहिद हुसेन यांनी भारत आणि पाकिस्तानला अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. तौहिद हुसेन यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा पहलगाम गोळीबारानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव वाढला असून युद्धाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- India France Defence Deal: युद्धाच्या तयारीने भारताचे महत्वपूर्ण पाऊल; फ्रान्ससोबत राफेल करारावर स्वाक्षरी

बांगलादेशने मित्राला देखील दाखवली पाठ

अलीकडेच अंतिरम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी चीनला भेट दिली होती. या भेटीदरम्यान युनूस यांनी भारताविरोधात अनेक विधाने केली होती. याचवेळी बांगलादेशने चीनशी आणि पाकिस्तानशी जवळीक साधण्याचा देखील प्रयत्न केला होता. पण पहलगाम हल्ल्यानंतर युनूस यांनी पाकिस्तानला देखील पाठ दाखवली आहे. तसेच भारतासोबतही बांगलादेशचे संबंध अलीकडे बिघडले आहेत.
बांगलादेशन आपल्या नागरिकांना भारत आणि पाकिस्तानमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे.

भारत आणि पाकिस्तान वादावर तौहिद यांनी, दोन्ही देशांनी संवादाद्वारे वाद सोडवला पाहिजे अशी आशा व्यक्त केली आहे. तौहिद यांनी बांगलादेश यामध्ये कोणतीही मध्यस्थी करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु भारत आणि पाकिस्तानने औपचारिकपणे मदत मागितील तर यावर विचार केला जाईल असे तौहिद यांनी म्हटले आहे.

भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम बांगलादेशवर

बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहिद यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत तमाव अप्रत्यक्षपणे बांगलादेशवर परिणाम करु शकतो. याचा परिणाम बांगलादेशच्या व्यापार आणि आर्थिक करारांवर होण्याची शक्यता असल्याचे तौहिद यांनी म्हटले आहे. यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्या बांगलादेशला भारताकडून मिळणारी वाहतूक सुविधा पूर्णपणे संपुष्टात आली आहे, यामुळे बांगलादेशसमोर नवीन आव्हाने निर्माण झाली आहे. शिवाय, 1971 च्या भारत आणि पाकिस्तानमधील शिमला करारामुळे बांगलादेशची स्वतंत्र्य निर्मिती झाली होती. हा करार स्थगित झाल्यास बांगलादेशला अप्रत्यक्ष धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

भारतातील बांगलादेशींच्या अटकेबद्दल काय म्हणाले तौहिद?

याच वेळी तौहिद यांना भारतातील बांगलादेशींच्या अटकेबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना तौहिद यांनी म्हटले की, भारताकडून याबाबत आतापर्यंत कोणतीही औपचारिक माहिती मिळालेली नाही. त्यांनी हेही म्हटले की, केवळ बंगाल बोलल्याने एखाद्याची बांगलादेशी म्हणून ओळख सिद्ध होत नाही. तसेच एखादी व्यक्ती बांगलादेशाची असल्याचे सिद्ध झाल्यास सरकार त्याला परत आणण्याची खात्री घेईल असे म्हटले आहे. संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे तौहिद यांनी म्हटले.

 

 

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानची उलटी गिनती सुरु! हज यात्रेला जाणेही मुश्किल; सौदी अरेबियाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Web Title: Bangladesh warns citizens for travel india and pakistan amid tension on pahalgam between both countries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 05:31 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • World news

संबंधित बातम्या

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
1

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
2

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
3

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
4

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.