• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Greater India Pakistan China Unity Pakistan Peoples View

‘जसे ग्रेटर इस्रायल, तसेच अखंड भारत…’, India-Pakistan-China एकत्र येण्यावर काय म्हटली पाकिस्तानी जनता?

त्यांच्या सरकारच्या अपयश आणि भ्रष्टाचाराबद्दल, पाकिस्तानी जनतेने सांगितले की पूरसारख्या परिस्थितीसाठी येणाऱ्या पैशांपैकी 30% खर्च केला जातो आणि 70% सरकार स्वतःच ठेवते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 12, 2025 | 12:16 PM
greater india pakistan china unity pakistan peoples view

अखंड भारत vs ग्रेटर इस्रायल?' पूरस्थितीत पाकिस्तानच्या जनतेचा संताप ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

India Pakistan China geopolitics : पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे पंजाब व खैबर पख्तूनख्वा या प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. घरे उद्ध्वस्त झाली, शेकडो कुटुंबं बेघर झाली. मात्र या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या जनतेने आपल्या सरकारवरच गंभीर आरोप केले आहेत. “पुरनियंत्रणासाठी किंवा आपत्कालीन मदतीसाठी येणाऱ्या पैशांपैकी केवळ ३० टक्के जनता वापरू शकते, तर उर्वरित ७० टक्के भ्रष्टाचाराच्या खाईत जातो,” असा सरळ आरोप लोकांनी केला.

यूट्यूबर सोहेब चौधरी यांनी प्रभावित भागांमध्ये लोकांशी संवाद साधला असता, तेथील नागरिकांनी सरकारसोबतच भारतावरही रोष व्यक्त केला. लोकांचे म्हणणे आहे की, भारत धरणांमधील पाणी साठवून ठेवतो आणि गरजेप्रमाणे सोडतो. यामुळे दरवर्षी पाकिस्तानात पूरस्थिती उद्भवते. काहींनी तर थेट आरोप केला की, भारताने जाणूनबुजून पाकिस्तानकडे पाणी सोडले.

सिंधू पाणी करार आणि वाद

लोकांनी चर्चेत आणलेला मुख्य मुद्दा म्हणजे सिंधू पाणी करार. १९६० मध्ये झालेल्या या करारानुसार सिंधू, झेलम आणि चिनाब नद्या पाकिस्तानकडे, तर सतलज, रावी आणि बियास नद्या भारताकडे आहेत. भारताला केवळ २०% पाणी वापरण्याचा अधिकार आहे, तर पाकिस्तान ८०% पाणी वापरतो. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने करार स्थगित केल्याचा दाखला देत लोक म्हणतात की, “भारत आधी पाणी थांबवतो, मग अचानक सोडतो, हे सगळं तो स्वतःच्या फायद्यासाठी करतो.” काही नागरिकांनी असेही सांगितले की, “जर चीनने भारताकडे पाणी सोडले, तर भारत ते आपल्या दिशेने वळवून ठेवेल आणि गरजेप्रमाणे सोडेल. हा सगळा खेळ आमच्या सरकारच्या दुर्लक्षामुळेच आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India US trade talks : आता सरकार ट्रम्पपासून सावध आहे; भारत अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चेत आपल्या निर्णयांवर ठाम

“भारत आमचा शत्रू, पण लोक मात्र मित्र”

पाकिस्तानी नागरिकांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, सामान्य स्तरावर भारत-पाकिस्तान यांच्यात मैत्रीपूर्ण नातं आहे. मात्र सरकारमुळे संबंध सुधारत नाहीत. भारतावर अखंड भारताचा अजेंडा राबवण्याचा आरोप करत लोक म्हणाले की, “जसे इस्रायलला ग्रेटर इस्रायल हवे आहे, तसेच भारत अखंड भारताची स्वप्ने पाहतो. त्यामुळे तो खरा शत्रू आहे.”

शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आक्रोश

पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या गावांमध्ये लोकांचा रोष केवळ भारतावरच नाही तर आपल्या सरकारवरही अधिक आहे. एक नागरिक म्हणाला, “भारतामध्ये ३६ राज्यं आहेत, आमच्याकडे फक्त चार. तरीही आमची सात गावे पाण्यात बुडाली. सरकारकडे ना योजना, ना तयारी. ते फक्त मदतीचे पैसे खाण्यात व्यस्त आहेत. एनजीओच्या नावाखाली भ्रष्टाचार होतो. निधी येतो, पण त्यातील ७०% अधिकारी आणि राजकारणी गिळतात.” काहींनी विकास प्रकल्पांबाबतही नाराजी व्यक्त केली. “आम्हाला वीज, पाणी, शिक्षण यांची गरज होती. पण सरकारने मेट्रो बांधली. तिकीट २० रुपयांचे आणि कर ४० रुपयांचा. लोकांची परिस्थिती बिकट असताना लाखो रुपये प्रकल्पांवर वाया घालवले. कपडे फाटले आहेत, पण लोकांना जबरदस्तीने १० हजारांचे बूट विकले जात आहेत. सरकारला फक्त भ्रष्टाचाराची भूक आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 40 लाख फोनवर पाळत,चिनी तंत्रज्ञान, परदेशी कंपन्यांची मदत; पाकिस्तानमध्ये शाहबाज सरकारची नागरिकांवर करडी नजर

निधीचा मोठा

पूरासारख्या नैसर्गिक संकटाच्या वेळी सरकारने मदत करायला हवी होती, पण पाकिस्तानातील लोकांच्या आरोपांनुसार निधीचा मोठा भाग भ्रष्टाचाराच्या खाईत जातोय. भारताबाबतही तक्रारी आणि संशय कायम आहेत. मात्र पाकिस्तानच्या जनतेचा खरा आक्रोश आपल्या नेत्यांविरुद्ध आहे. ज्यांनी संकटाला संधी बनवून स्वतःची तिजोरी भरली.

Web Title: Greater india pakistan china unity pakistan peoples view

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • india
  • Israel
  • pakistan
  • Shahbaz Sharif

संबंधित बातम्या

Indian Navy DSC A20: भारतीय नौदलाचे ‘सायलेंट किलर’ शस्त्र सज्ज! समुद्राच्या पोटातच शत्रूंची कबर खोदणार; डोळे झपकताच खेळ खल्लास
1

Indian Navy DSC A20: भारतीय नौदलाचे ‘सायलेंट किलर’ शस्त्र सज्ज! समुद्राच्या पोटातच शत्रूंची कबर खोदणार; डोळे झपकताच खेळ खल्लास

MGNREGA to VB G Ram G Bill 2025 : शेतकऱ्यांचे ‘अच्छे दिन’ ! मनरेगा संपला…; नवीन रोजगार योजनेने पैशांच्या नियमात बदल
2

MGNREGA to VB G Ram G Bill 2025 : शेतकऱ्यांचे ‘अच्छे दिन’ ! मनरेगा संपला…; नवीन रोजगार योजनेने पैशांच्या नियमात बदल

Pakistan Financial Crisis: कर्जाच्या बोजाखाली दबला पाकिस्तान; २० महिन्यांत तब्बल ‘इतक्या’ अब्ज रुपयांचे घेतले कर्ज 
3

Pakistan Financial Crisis: कर्जाच्या बोजाखाली दबला पाकिस्तान; २० महिन्यांत तब्बल ‘इतक्या’ अब्ज रुपयांचे घेतले कर्ज 

India’s Wholesale Inflation: नोव्हेंबरमध्ये महागाई थंडावली; अन्नधान्याच्या किमती ०.३२ टक्क्यांनी घसरल्या
4

India’s Wholesale Inflation: नोव्हेंबरमध्ये महागाई थंडावली; अन्नधान्याच्या किमती ०.३२ टक्क्यांनी घसरल्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune News: ‘PMP’मध्ये प्रवाशांच्या तक्रारीचा पाऊस; ३४ हजार ८४३ तक्रारी; चालक व वाहनांसंदर्भात…

Pune News: ‘PMP’मध्ये प्रवाशांच्या तक्रारीचा पाऊस; ३४ हजार ८४३ तक्रारी; चालक व वाहनांसंदर्भात…

Dec 16, 2025 | 11:30 PM
IPL 2026 Mini Auction: लिलावात ‘या’ ५ खेळाडूंवर झाली कोट्यवधींची उधळण! भारतीय अनकॅप्ड खेळाडूंचे नशीब पालटले

IPL 2026 Mini Auction: लिलावात ‘या’ ५ खेळाडूंवर झाली कोट्यवधींची उधळण! भारतीय अनकॅप्ड खेळाडूंचे नशीब पालटले

Dec 16, 2025 | 10:24 PM
राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा! कुठल्याही क्षणी अटक होणार? काय आहे नेमकं प्रकरण?

राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा! कुठल्याही क्षणी अटक होणार? काय आहे नेमकं प्रकरण?

Dec 16, 2025 | 10:00 PM
Maharashtra Politics: ‘खाऊन दाखवलंय हे…’; व्यंगचित्र काढत शिवसेनेने ठाकरे पिता-पुत्राला डिवचलं

Maharashtra Politics: ‘खाऊन दाखवलंय हे…’; व्यंगचित्र काढत शिवसेनेने ठाकरे पिता-पुत्राला डिवचलं

Dec 16, 2025 | 09:30 PM
धाराशिव जलसंधारण विभाग ४० कोटींच्या कथित ‘महाघोटाळ्यात’! तक्रारीनंतरही कारवाई शून्य, आमदार धस मौन का?

धाराशिव जलसंधारण विभाग ४० कोटींच्या कथित ‘महाघोटाळ्यात’! तक्रारीनंतरही कारवाई शून्य, आमदार धस मौन का?

Dec 16, 2025 | 09:02 PM
हिवाळ्यात बाजरी-ज्वारीला सोन्याचे दिवस; आरोग्य-जाणिवेमुळे मागणीत वाढ, शेतकऱ्यांसमोर दराचे आव्हान

हिवाळ्यात बाजरी-ज्वारीला सोन्याचे दिवस; आरोग्य-जाणिवेमुळे मागणीत वाढ, शेतकऱ्यांसमोर दराचे आव्हान

Dec 16, 2025 | 09:01 PM
IPL 2026 Mini Auction : काश्मीरचा आकिब दार IPL 2026 मध्ये फोडणार डरकाळी! ‘या’ संघाने मोजले 8.40 कोटी रुपये 

IPL 2026 Mini Auction : काश्मीरचा आकिब दार IPL 2026 मध्ये फोडणार डरकाळी! ‘या’ संघाने मोजले 8.40 कोटी रुपये 

Dec 16, 2025 | 08:48 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Dec 16, 2025 | 08:26 PM
Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Dec 16, 2025 | 08:13 PM
Pimpri-Chinchwad : महाविकासआघाडीच्या बैठकीत मनसेचा सहभाग

Pimpri-Chinchwad : महाविकासआघाडीच्या बैठकीत मनसेचा सहभाग

Dec 16, 2025 | 08:06 PM
Kolhapur Corporation Elections : हद्दवाढ कृती समितीच्या वतीने महापालिकेसमोर शंखनाद आंदोलन

Kolhapur Corporation Elections : हद्दवाढ कृती समितीच्या वतीने महापालिकेसमोर शंखनाद आंदोलन

Dec 16, 2025 | 07:58 PM
Kolhapur News : शिवसेना कुणाच्याही दावणीला बांधायला शिवसेना कमजोर नाही-अरुण दुधवडकर

Kolhapur News : शिवसेना कुणाच्याही दावणीला बांधायला शिवसेना कमजोर नाही-अरुण दुधवडकर

Dec 16, 2025 | 07:51 PM
Ahilyanagar : सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढू ; वंचितकडून महाविकास आघाडीला अल्टिमेटम

Ahilyanagar : सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढू ; वंचितकडून महाविकास आघाडीला अल्टिमेटम

Dec 16, 2025 | 07:45 PM
Sindhudurg : खाजगी रुग्णालये बंद, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी

Sindhudurg : खाजगी रुग्णालये बंद, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी

Dec 16, 2025 | 03:12 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.