Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत बांगलादेश संबंधात पुन्हा तणाव! ढाक्याने उच्चायुक्तांना तातडीने बोलावले, कारण काय?

Bangladesh High Commission Left India : भारतातील बांगलादेशचे उच्चायुक्त रियाझ हमीदुल्ला यांना ढाक्याने परत बोलावून घेतले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून यामागचे कारण काय आहे ? याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 30, 2025 | 11:21 AM
Bangladesh High Commission Left India

Bangladesh High Commission Left India

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत बांगलादेशात पुन्हा तणाव
  • बांगलादेशने भारतातील उच्चायुक्तांना तातडीने परत बोलावले
  • युनूसं सरकारच्या मनात नेमकं चाललंय काय ?
Bangladesh News in Marathi : ढाका : बांगलादेशचे (Bangldesh) भारतातील उच्चायुक्त रियाझ हमीदुल्ला यांना परत बोलावण्यात आले आहे. भारत आणि बांगलादेशातील द्विपक्षीय आणि राजनैतिक संबंधामध्ये गेल्या काही काळात तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी उच्चायुक्तांना बोलावण्यात आले आङे. बांग्लादेशमधील राजकीय अस्थिरता हे याचे प्रमुख कारण मानले जात आहे.

बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद परदेशात; लंडनमध्ये दिपू दासच्या हत्येविरोधात तीव्र निदर्शने

२०२४ मध्ये बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर भारतसोबतचे संबंध बिघडले आहे. बांगलादेशातील राजकीय अस्थिरता, आर्थिक दबाव आणि हिंदू अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांमुळे दोन्ही देशांच्या संबंधामध्ये कटुता निर्माण झाली आहे.भारताने बांगलादेशला देशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात कारवाईची मागणी केली आहे, मात्र बांगलादेशने यावर मौन पाळले आहे. याउलट बांगलादेशने भारतातील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यावर चिंता वर्तवली आहे.

सध्या बांगलादेशात फ्रेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. परंतु या निवडणुकांपूर्वी बांगलादेशात हिंसक निदर्शने सुरु आहेत. ढाक्यातील भारताच्या उच्चायुक्त प्रणव वर्मा यांनी बांगलादेशातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. विशेष करुन हिंदूवरील वाढत्या हल्ल्याचा त्यांनी तीव्र निषेध केला आहे. सध्या भारत आणि बांगलादेशातील राजनैतिक संबंध गुंतागुंतीचे झाले आहे.यामुळे बांगलादेशचे भारतातील उच्चायुक्त रियाज हमीदुल्ला ढाक्याला यावर चर्चेसाठी परतले आहेत.  तज्ज्ञांच्या मते, युनूस यांच्या कार्यकाळाता बांग्लादेश राजनैतिकदृष्ट्या कमकुवत आणि दिशाहिनी झाला आहे. तसेच देशाची परराष्ट्र धोरणे देखील स्पष्ट नाहीत. यामुळे बांगलादेशात परिस्थिती अधिक चिंताजनक आहे.

भारताने संबंध सुधारण्याची आशा केली व्यक्त

दरम्यान माजी राजदूत महफूर रहमान यांनी भारताने बांगलादेशसोबत संबंध सुधारण्याची तयारी दाखवली आहे. परंतु मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) सरकार या संधीचा गैर-उपयोग करत आहे. देशांतर्गत राजकीय दबावामुळे बांगलादेश सरकारचा दृष्टीकोन कमकुवत झाला आहे.

बांगलादेशातील वाढता हिंसाचारावर भारत चिंतीत 

गेल्या काही महिन्यांमध्ये बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आतापर्यंत १५०० हून अधिक हिंसाचाराच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. सध्याही उस्मान हादीच्या हत्येवरुन आणि हिंदूंवरील अत्याचारावरु बांगलादेशात गोंधळ सुरु आहे. ही परिस्थिती येत्या फ्रेब्रुवारीत १२,२०२६ ला होणाऱ्या निवडणुकांसाठी धोक्याची मानली जात आहे. निवडुणका निष्पक्ष आणि शांततापूर्ण होणार का असा प्रश्न व्यक्त केला आहे. या सर्व समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि भारत-बांग्लादेश संबंध पुन्हा ठीक करण्यासाठी उच्चायुक्त रियाझ हमीदुल्ला ढाकाला परतलेआहेत.

बांगलादेशच्या उलट्या बोंबा! भारतातील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांवर चिंता व्यक्त, देशातील हिंदू हत्यांवर मात्र मौन

Web Title: India bangladesh diplomatic tensions dhaka recall high commissioner why

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • World news

संबंधित बातम्या

UAE Drone Attack : UAE पुन्हा हादरलं! ‘या’ महत्त्वाच्या अणुउर्जा प्रकल्पाजवळ भीषण ड्रोन हल्ला; इराणी हल्ल्याचा संशय
1

UAE Drone Attack : UAE पुन्हा हादरलं! ‘या’ महत्त्वाच्या अणुउर्जा प्रकल्पाजवळ भीषण ड्रोन हल्ला; इराणी हल्ल्याचा संशय

Hormuz Tension : भारताला मोठा दिलासा! २० हजार टन LPG घेऊन सिमी जहाज गुजरातमध्ये दाखल
2

Hormuz Tension : भारताला मोठा दिलासा! २० हजार टन LPG घेऊन सिमी जहाज गुजरातमध्ये दाखल

India Bangladesh Relations : काय आहे Farakka Treaty करार? ज्यावरुन बांगलादेश झाला आक्रमक; भारतासमोर ठेवली ‘ही’ अट
3

India Bangladesh Relations : काय आहे Farakka Treaty करार? ज्यावरुन बांगलादेश झाला आक्रमक; भारतासमोर ठेवली ‘ही’ अट

UK Politics: ब्रिटनमध्ये सर्वात मोठं राजकीय संकट! निवडणुकीत सत्तेचा पत्ता कट, ‘Epstein Files’च्या वादळात अडकले PM Keir Starmer
4

UK Politics: ब्रिटनमध्ये सर्वात मोठं राजकीय संकट! निवडणुकीत सत्तेचा पत्ता कट, ‘Epstein Files’च्या वादळात अडकले PM Keir Starmer

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.