Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांग्लादेशला भारताचा डिजिटल झटका BSNL ने थांबवली 10 GBPS Internet Supply

भारताने बांग्लादेशला डिजिटल स्तरावर मोठा धक्का दिला आहे. BSNL ने 21 ऑक्टोबर 2025 पासून बांग्लादेशकडून येणारा 10 GBPS इंटरनेट बँडविड्थ सप्लाय पूर्णपणे बंद केला आहे.

  • By Dilip Bane
Updated On: Oct 27, 2025 | 01:07 PM
India Bangladesh internet war, bangladesh news

India Bangladesh internet war, bangladesh news

Follow Us
Close
Follow Us:

मराठी मध्ये एक म्हण आहे “जो दुसऱ्यांसाठी जाळं विणतो, तो स्वतः त्यात अडकतो.” हेच बांग्लादेशचं आज झालं आहे. भारताला इंटरनेट डिप्लोमसीद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणारा बांग्लादेश, आता भारताच्या डिजिटल धोरणामुळे स्वतःच्याच जाळ्यात अडकला आहे.

बांग्लादेशचे सल्लागार मोहम्मद यूनुस यांनी भारतासोबत इंटरनेट सहकार्यासाठी एक डील केली होती इंटरनेट डिप्लोमसी जे बांग्लादेशने राजकीय डावपेच रचण्यासाठी वापरले ते शेवटी त्यांच्या देशालाच तोटा देऊन गेले. भारताने दिलेल्या प्रत्युत्तराने बांग्लादेशची इंटरनेट अर्थव्यवस्था हादरली आहे. असं म्हणतात कि “ज्याचे त्याचे कर्म जैसे फळ देतो रे ईश्वर”.

काय घडलं नेमकं?

21 ऑक्टोबर 2025 पासून BSNL ने बांग्लादेशकडून येणारा 10 GBPS इंटरनेट बँडविड्थ सप्लाय पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे भारताच्या ईशान्येकडील राज्यांना (नॉर्थ ईस्ट) आता इंटरनेट थेट भारतीय नेटवर्क आणि सॅटेलाइट सिस्टममधून मिळणार आहे.याचा अर्थ भारत आता कोणत्याही परदेशी रूटवर अवलंबून राहणार नाही. हे एक छोटं पाऊल दिसत असलं तरी त्याचा आर्थिक आणि रणनीतिक प्रभाव प्रचंड आहे.

  • भारताकडून इंटरनेट बँडविड्थ विकून बांग्लादेश दरवर्षी 5 ते 10 मिलियन अमेरिकी डॉलर कमावत होता.
  • भारताने इंटरनेट आयात बंद केल्यामुळे ही कमाई आता पूर्णपणे थांबली आहे.
  • बांग्लादेशच्या एकूण इंटरनेट वापरामध्ये जवळपास 50% हिस्सा भारताशी जोडलेला होता.
  • त्यामुळे इंटरनेट मार्केट, डिजिटल स्ट्रक्चर आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास सगळं डळमळीत झालं आहे.
भारताची डिजिटल आत्मनिर्भरता वाढली

भारताने चेन्नई, मुंबई आणि दीघा येथे नवीन सबमरीन केबल लँडिंग स्टेशन उभारले आहेत.त्यामुळे आता नॉर्थ ईस्टला डेटा फक्त 35 ते 45 मिलीसेकंदात मिळेल (पूर्वी 85-100ms लागत होते).सॅटेलाइट इंटरनेट नेटवर्कही वाढवण्यात आली आहे, म्हणजे एका रूटमध्ये बिघाड झाला तरी दुसरा लगेच कार्यरत होईल.भारत आता डिजिटल प्रोड्युसर नेशन बनत आहे. Google, Netflix, YouTube सारख्या कंपन्या भारतात सर्व्हर बसवत आहेत.

अफगाणिस्तान-पाकिस्तानमधील चर्चा फोल! ‘या’ मुद्द्यांवर तयार नाही तालिबान; चीनचा वाढला ताण

भारताच्या निर्णयाचा व्यापक परिणाम:– भारताचा इंटरनेट नेटवर्क पूर्णपणे सुरक्षित आणि भारतीय नियंत्रणात आला आहे.बांग्लादेशकडून दबाव आणण्याची शक्यता आता संपली आहे त्यामुळे बांग्लादेशच्या डिजिटल हब बनण्याच्या स्वप्नावर आता पाणी फिरले आहे.भारताने या घटनेला डिजिटल आत्मनिर्भरतेच्या मोठ्या यशात बदलले आहे.

भारताशी मैत्री ही…’ मार्को रुबियोचे स्पष्ट विधान

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

Q1. भारताने बांग्लादेशकडून इंटरनेट का बंद केलं?
भारतावर डिजिटल दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याने भारताने आत्मनिर्भरतेचा मार्ग निवडला आणि बांग्लादेशकडून येणारा बँडविड्थ सप्लाय बंद केला.

Q2. बांग्लादेशला याचा किती तोटा झाला?
दरवर्षी 5-10 मिलियन डॉलरची कमाई थांबली आणि त्यांचा डिजिटल मार्केट अडचणीत आला आहे.

Q3. भारताला याचा फायदा काय झाला?
भारत आता पूर्णपणे स्वतःच्या नेटवर्कवर अवलंबून आहे. नॉर्थ ईस्ट भागात इंटरनेट स्पीड दुपटीने वाढला आहे आणि नेटवर्क सुरक्षाही अधिक मजबूत झाली आहे.

Q4. भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये काय बदल झाले?
चेन्नई, दीघा आणि मुंबई येथे नवीन सबमरीन लँडिंग स्टेशन कार्यान्वित झाली असून सॅटेलाइट नेटवर्कचा वापर वाढला आहे.

Web Title: India deals digital blow to bangladesh bsnl cuts 10 gbps internet supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 01:07 PM

Topics:  

  • Bangladesh
  • india
  • internet
  • World news

संबंधित बातम्या

दीपू दासच नव्हे, सहा महिन्यांत ५० हून अधिक हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार; बांगलादेशातील धक्कादायक वास्तव उघड
1

दीपू दासच नव्हे, सहा महिन्यांत ५० हून अधिक हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार; बांगलादेशातील धक्कादायक वास्तव उघड

पाकिस्तानची मान तुकवली! Operation Sindoor मध्ये मोठे नुकसान; मंत्री इशाक दार यांची मोठी कबुली
2

पाकिस्तानची मान तुकवली! Operation Sindoor मध्ये मोठे नुकसान; मंत्री इशाक दार यांची मोठी कबुली

Osman Hadi च्या हत्येनंतर बांगलादेशात आंदोलन तीव्र; इंकलाब मंचचा सरकारला मोठा इशारा
3

Osman Hadi च्या हत्येनंतर बांगलादेशात आंदोलन तीव्र; इंकलाब मंचचा सरकारला मोठा इशारा

Myanmar Election : सत्तापालटानंतर ५ वर्षांनी म्यानमारमध्ये निवडणुका ; पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4

Myanmar Election : सत्तापालटानंतर ५ वर्षांनी म्यानमारमध्ये निवडणुका ; पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.