Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Vs Pakistan: “सिंधु जल करार कधीही तुटू किंवा…”; पाकिस्तान भारताविरुद्ध पुन्हा बरळला

22 एप्रिल रोजी भारताच्या पहालगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर भारताने सिंधु जल करार स्थगित करून पाकिस्तानला दणका दिला आहे. यामुळे पाकिस्तानध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 31, 2025 | 07:33 PM
India Vs Pakistan: "सिंधु जल करार कधीही तुटू किंवा..."; पाकिस्तान भारताविरुद्ध पुन्हा बरळला

India Vs Pakistan: "सिंधु जल करार कधीही तुटू किंवा..."; पाकिस्तान भारताविरुद्ध पुन्हा बरळला

Follow Us
Close
Follow Us:

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झालयानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. भारताने सिंधु जल करार स्थगित केला आहे. सिंधु जल करार स्थगित केल्याने पाकिस्तानच्या काही भागात पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. आता याच प्रकरणावरून पाकिस्तानचे फील्ड मार्शल पुन्हा भारताविरुद्ध बरळले आहेत.

भारताने सिंधु जल करार स्थगित केल्यापासून पाकिस्तान भारतावर टीका करत आहे. पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर बोलताना म्हणाले, “सिंधु जल करार पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वाचा आहे. आम्ही करार कधीही तुटू किंवा स्थगित होऊ देणार नाही. पाकिस्तानमधील 24 कोटी नागरिकांसाठी सिंधु नदीचे पाणी महत्वाचे आहे.”

22 एप्रिल रोजी भारताच्या पहालगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर भारताने सिंधु जल करार स्थगित करून पाकिस्तानला दणका दिला आहे. यामुळे पाकिस्तानध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. हा करार म्हणजे लक्ष्मण रेष असून, पाकिस्तानच्या सैन्य प्रमुखांनी भारताला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.

Web Title: Pakistan army chief asim munir warn to india indus water treaty operation sindoor marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 07:33 PM

Topics:  

  • Asim Munir
  • Indus Water
  • Operation Sindoor
  • pakistan india

संबंधित बातम्या

Islamabad Talks: महासत्तेची अग्निपरीक्षा! 47 वर्षांचे वैर विसरून US-Iran पाकिस्तानमध्ये एकाच टेबलावर; निश्चित करणार जगाचे भवितव्य
1

Islamabad Talks: महासत्तेची अग्निपरीक्षा! 47 वर्षांचे वैर विसरून US-Iran पाकिस्तानमध्ये एकाच टेबलावर; निश्चित करणार जगाचे भवितव्य

Iran US Ceasefire: ‘पाकिस्तानला पुन्हा भारतात विलीन करा!’ नोबेल मागणाऱ्या शहबाज आणि मुनीर यांची ब्रिटिश पत्रकाराने मोडली खोड
2

Iran US Ceasefire: ‘पाकिस्तानला पुन्हा भारतात विलीन करा!’ नोबेल मागणाऱ्या शहबाज आणि मुनीर यांची ब्रिटिश पत्रकाराने मोडली खोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.