पाकिस्तानचा कधीही हार न मानण्याचा इतिहास आहे. जरी त्याला पराभवाचा सामना करावा लागला तरी तो बदला घेण्याचा प्रयत्न करतो. 'ऑपरेशन सिंदूर' मधून धडा घेतला गेला असता हा विचार निरर्थक आहे.
22 एप्रिल रोजी भारताच्या पहालगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर भारताने सिंधु जल करार स्थगित करून पाकिस्तानला दणका दिला आहे. यामुळे पाकिस्तानध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
सरकारी निवेदनांनुसार, 'ही बहुमुखी लांब पल्ल्याची तोफ भारतीय लष्कराची मारक क्षमता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल आणि अचूकतेने लक्ष्यांना लक्ष्य करण्यास सक्षम करेल.
पाकिस्तानचे मित्र देशही आयएमएफशी व्यवहार केल्याशिवाय पाकिस्तानला कर्ज द्यायला तयार नाहीत. पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात सुधारणा करण्यासाठी चीन पुढे आला असला तरी तो पुरेसा ठरणार नाही अशी माहिती समोर आली…
संत ज्ञानेश्वरांनी निंबाचिया झाडे साखरेचे आळे या ओवीत जसं पेरावं तसं उगवतं, असा संदेश दिला आहे. त्याचबरोह लिंबाच्या झाडांना साखरेचं आळं घातलं, तरी त्याचा कडूपणाचा गुणधर्म लिंब सोडत नाही, असं…