Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशिया-युक्रेन युद्धावर भारताची मध्यस्थीची भूमिका; एस. जयशंकर यांची प्रतिक्रीया म्हणाले…

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगातील अनेक देश प्रभावित झाले आहेत. हे दीर्घकाळ चालणारे युद्ध थांबवणे मोठे आव्हान असून, दरम्यान एस. जयशंकर यांनी युद्धात भारताच्या मध्यस्थीवर आपले मत मांडले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 08, 2024 | 10:40 AM
रशिया-युक्रेन युद्धावर भारताची मध्यस्थीची भूमिका; एस. जयशंकर यांची प्रतिक्रीया म्हणाले...

रशिया-युक्रेन युद्धावर भारताची मध्यस्थीची भूमिका; एस. जयशंकर यांची प्रतिक्रीया म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगातील अनेक देश प्रभावित झाले आहेत. हे दीर्घकाळ चालणारे युद्ध थांबवणे हे मोठे आव्हान आहे. दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रशिया-युक्रेन युद्धावर आपले विचार मांडले आहे. त्यांनी स्पष्ट केले की,भारताची भूमिका या संघर्षाचे समाधान संवादाद्वारे होईल, न की युद्धाचा प्रसार करण्यासाठी. जयशंकर यांच्या मते, “सुई युद्धाच्या पुढे जात असताना, ती आता अधिक संवादाच्या दिशेने वळत आहे.”

जयशंकर यांचे हे वक्तव्य दर्शविते की भारत नेहमीच शांततामय मार्गाने समस्यांचे निराकरण करण्याच्या बाजूने आहे आणि हेच कारण आहे की भारताला वैश्विक पातळीवर प्रभावी स्थान मिळाले आहे. जयशंकर यांनी सांगितले की भारताने या संघर्षात तटस्थ भूमिका घेतली आहे, परंतु दोन्ही बाजूंशी संवाद राखला आहे. त्यांनी म्हटले की, “आम्ही रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांशी संवाद साधला आहे. भारताने मॉस्कोतील अध्यक्ष पुतिन आणि कीवमधील अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी भेट घेतली आहे आणि पारदर्शकपणे एकमेकांसोबत संदेश शेअर केले आहेत. “भारताचा हेतू असा आहे की भविष्यात एक सामान्य संवादाची प्रक्रिया तयार होईल. यामुळे युद्धाचा समारोप आणि शांततेची प्रक्रिया हळूहळू सुरू होईल.

जागतिख घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Hindu Violence: बांगलादेशात ISKCON वर पुन्हा हल्ला; देवतांच्या मुर्त्यांची तोडफोड करुन आग लावली

ग्लोबल साऊथच्या हितांचे रक्षण करणे

भारताने ग्लोबल साउथच्या हितांचा देखील विचार केला आहे. जयशंकर यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, “भारत 125 देशांच्या भावना आणि आवश्यकतांचा विचार करत आहे. युक्रेन युद्धामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर, जसे की इंधन आणि अन्नाच्या किंमतीत वाढ, महागाई आणि खतांच्या किमतीत वाढ, भारताचा लक्ष आहे.”

भारताची राजनैतिक भूमिका

जयशंकर यांनी याबाबत सांगितले की भारत हा संघर्षाच्या सर्व बाजूंमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे शांतता आणि स्थिरतेच्या दिशेने एक नवा मार्ग खुला होईल. भारताच्या या दृष्टिकोनातून स्पष्ट होते की भारत नेहमीच संवाद आणि भागीदारीच्या माध्यमातून संघर्षांचे समाधान शोधतो, सैनिकी उपायांपासून दूर राहतो. त्यामुळे भारत जागतिक कूटनीतीत एक सकारात्मक आणि सक्रिय भूमिका निभावत आहे, ज्यामुळे त्याचे स्थान आणखी मजबूत होईल.

पुतिन यांचा 2025 मध्ये भारत दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना भारत भेटीचे औपचारिक आमंत्रण दिले आहे. अशी माहिती क्रेमिनलचे अध्यक्ष युरी उशाकोव्ह यांनी दिली. त्यांनी सांगितले की, पुतिन 2025 च्या सुरूवातीला भारताला भेट देतील. या भेटीचा उद्देश भारत आणि रशिया मजबुत करण्याचा आहे असे त्यांनी सांगितले. रशिया-भारत संबंध सुधारतील अशा अपेक्षा या भेटीद्वारे ठेवण्यात आली आहे. हा निर्णय दोन्ही देशाच्या सुरक्षेसाठी घेण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- तुर्कीच्या शत्रू देशाला नेतन्याहूंचा पाठिंबा; सायप्रसने खरेदी इस्त्रायलची केली अत्याधुनिक ‘एअर सिस्टम’

Web Title: S jaishankar on india role in pursuing peacefule solution to russia ukriane war nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2024 | 10:40 AM

Topics:  

  • india
  • Russia
  • ukraine
  • world

संबंधित बातम्या

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न, काश्मिरी व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात
1

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न, काश्मिरी व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Sarabjit Kaur : निकाह, धर्मपरिवर्तन अन् आता अटक! सरबजीत कौर प्रकरणात पाकिस्तानचा मोठा ‘यु-टर्न’; वाचा सविस्तर
2

Sarabjit Kaur : निकाह, धर्मपरिवर्तन अन् आता अटक! सरबजीत कौर प्रकरणात पाकिस्तानचा मोठा ‘यु-टर्न’; वाचा सविस्तर

War Alert: आता तिसरे महायुद्ध अटळ? पुतिन यांचा ‘Oreshnik’ प्रहार; पोलंड सीमेवर स्फोट, युक्रेन तर फक्त निमित्त पण NATO निशाण्यावर
3

War Alert: आता तिसरे महायुद्ध अटळ? पुतिन यांचा ‘Oreshnik’ प्रहार; पोलंड सीमेवर स्फोट, युक्रेन तर फक्त निमित्त पण NATO निशाण्यावर

War Alert: Trumpच्या दादागिरीला BRICSचा आक्रमक कूटनीतिक संदेश; हिंदी महासागरात Russia-Chinaच्या युद्धनौका तैनात, India गैरहजर
4

War Alert: Trumpच्या दादागिरीला BRICSचा आक्रमक कूटनीतिक संदेश; हिंदी महासागरात Russia-Chinaच्या युद्धनौका तैनात, India गैरहजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.