
crime (फोटो सौजन्य: social media)
’15 हजार रुपये द्या, नाहीतर पाहणी करून काम बेकायदेशीर दाखवू’; अपर जिल्हाधिकाऱ्यानेच मागितली लाच
काय घडलं नेमकं?
हे दोघे ही एकाच सोसायटीत कामाला होते. मात्र दोघे रात्रीच्या वेळी झोपताना जागेवरून वाद निर्माण झाला. त्याने त्या धुंदीत पांडुरंगचा गळा आवळला त्याने जेव्हा गळा आवळला होता त्यावेळी त्याला जाणीव झाली नाही. मात्र पांडुरंग बेशुद्ध पडला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल होत. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल. दोघांमध्ये रात्र पाळीच वाटप ठरला होत. तीन तीन तास दोघे झोपणार होते. मात्र या वरून दोघांमध्ये बिनसल आणि त्यात त्यांनी भांडण केल. सुदर्शन याने त्याचा गळा आवळला त्यात त्याचा मृत्यु झाला आहे. १३ एप्रिलला मध्य रात्री २.३० वाजता घडली आहे.
गुन्हा दाखल
पांडुरंगच्या मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुदर्शनवर खराडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. दोघे ही एकाच वेळेत काम करत असताना नक्की वाद कशावरून झाला याचा तपास पोलीस करत आहेत. झोपण्याचा जागेचा वाद हा पांडुरंगच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे.
Mumbai News: मुंबईत दूध भेसळीवर कारवाई, ५ जणांना अटक, ६२१ लिटर दूध नष्ट
Ans: झोपण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून.
Ans: पांडुरंग हरवणे यांचा मृत्यू झाला.
Ans: आरोपी सुदर्शन काळेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.