Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं ठरलं; ‘या’ लोकांवर असणार विशेष लक्ष

बिहारमधील सुमारे 2 कोटी लोक रोजगारासाठी देशभरात स्थायिक झाले आहेत. यापैकी 1.3 कोटी लोकांची मते बिहारमध्ये आहेत. आताही ते मतदार आहेत आणि बऱ्याचदा ते मतदान करायला जात नाहीत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 21, 2025 | 01:40 PM
भाजपच्या 'या' आमदाराची पक्षातूनच हकालपट्टी; सहा वर्षांसाठी काढून टाकलं, कारणही आलं समोर...

भाजपच्या 'या' आमदाराची पक्षातूनच हकालपट्टी; सहा वर्षांसाठी काढून टाकलं, कारणही आलं समोर...

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी फक्त ६ महिने शिल्लक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः अनेक वेळा बिहारला भेट दिली आहे आणि राज्य भाजपदेखील सक्रिय आहे. पण भाजप या निवडणुकीत कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. त्यामुळे, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसारख्या राज्यात स्थायिक झालेल्या या दोन कोटी स्थलांतरित बिहारींवरही भाजपची नजर आहे.

पक्षाला वाटते की, जर या लोकांना आमिष दाखवले तर निकाल बदलू शकतो. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत रालोआ आणि महाआघाडीमध्ये निकराची लढत झाली. आता 5 वर्षांचा अॅन्टी इन्कंबन्सी लाट आहे. अशा परिस्थितीत, जर चुरशीची लढाई होण्याची शक्यता असेल तर भाजपला या स्थलांतरित बिहारीच्या मदतीने आघाडी घ्यायची आहे. एका अंदाजानुसार, बिहारमधील सुमारे 2 कोटी लोक रोजगारासाठी देशभरात स्थायिक झाले आहेत. यापैकी 1.3 कोटी लोकांची मते बिहारमध्ये आहेत. आताही ते मतदार आहेत आणि बऱ्याचदा ते मतदान करायला जात नाहीत. भाजप या लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहे.

साधारणपणे, भाजप राज्याबाहेर स्थायिक झालेल्या बिहारमधील लोकांना आपले समर्थक मानते. अशा परिस्थितीत, त्यांना वाटते की, त्यांच्या विचारांचा राज्यातही काही परिणाम होऊ शकतो. जर कुटुंबातील सदस्यांना त्यांच्याद्वारे आमिष दाखवले गेले तर फरक पडू शकतो.

बिहारदिनी ६५ सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन

२०२० च्या विधानसभा निवडणुकीत रालोआला एकूण १ कोटी ५७ लाख मते मिळाली. एकट्या स्थलांतरित बिहारी मतदारांची संख्या १. ३ कोटी आहे. त्यामुळे, या संख्येत मोठा फरक पडण्याची क्षमता आहे. यावेळी भाजपाने एलजेपी रामविलास आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चालाही युतीत समाविष्ट केले आहे. युती मजबूत केल्यानंतर, भाजपा आता आपला मतदारांचा आधार वाढविण्यात व्यस्त आहे.

बिहारी वास्तव्याला असणाऱ्या शहरात घेणार बैठका

यामागील रणनीती म्हणजे प्रभावशाली स्थलांतरित बिहारींना शांत करणे. अशा लोकांचा त्यांच्या राज्यात अजूनही खोलवर प्रभाव आहे. लाखो बिहारी इतर राज्यात असू शकतात. पण त्याचा गावावर आणि समाजावर खोलवर प्रभाव आहे. भाजपाला वाटते की जर या लोकांद्वारे बिहारमध्ये काही मदत मिळाली तर ती फायदेशीर ठरेल. या धोरणाअंतर्गत, लहान बैठका घेण्याची योजना देखील आहे. या बैठकांना बिहार भाजप नेत्यांनाही आमंत्रित केले जाईल, दिल्ली, मुंबई, सुरत, लखनौ, गाझियाबाद, गुरुग्राम आणि नोएडा यासारख्या शहरांवर पक्षाचे विशेष लक्ष आहे.

Web Title: Bjp focus on two crores migrants for bihar election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 01:40 PM

Topics:  

  • Bihar Politics
  • BJP Politics
  • Indian Political News

संबंधित बातम्या

मतचोरीवर संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा; राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
1

मतचोरीवर संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा; राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा

नागमणी कुशवाह यांच्यावर सरडा नाही ठेवणार विश्वास; रंगांपेक्षा जास्त बदलेले आहेत पक्ष
2

नागमणी कुशवाह यांच्यावर सरडा नाही ठेवणार विश्वास; रंगांपेक्षा जास्त बदलेले आहेत पक्ष

C.P. Radhakrushnan: उपराष्ट्रपतीपदासाठी सी.पी.राधाकृष्णन यांच्या निवडीमागचं काय आहे राजकारण?
3

C.P. Radhakrushnan: उपराष्ट्रपतीपदासाठी सी.पी.राधाकृष्णन यांच्या निवडीमागचं काय आहे राजकारण?

उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक; ‘ही’ नावं अधिक चर्चेत
4

उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक; ‘ही’ नावं अधिक चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.