Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-पाकिस्तान युद्ध अटळ; ७ मे ला देशभरात ब्लॅकआऊट अन्…, गृहमंत्रालयाचा आदेश तरी काय?

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीमेवर दोन्ही देशांच्या हालचाली वाढल्या आहेत. युद्धाभ्यास केला जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 05, 2025 | 08:56 PM
भारत-पाकिस्तान युद्ध अटळ; ७ मे ला देशभरात ब्लॅकआऊट अन्…, गृहमंत्रालयाचा आदेश तरी काय?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीमेवर दोन्ही देशांच्या हालचाली वाढल्या आहेत. युद्धाभ्यास केला जात आहे. दरम्यान राजधानी दिल्लीत देखील महत्वाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. आता या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना ७ मे रोजी ब्लॅक आउट आणि मॉक ड्रिल व सायरन वाजवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत भारत पाकिस्तानवर निर्वाणीचा घाव घालण्याची शक्यता वाढली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना ७ तारखेला सायरन वाजवण्याचे निर्देश दिले आहेत.

ज्यावेळेस हवाई हल्ला होतो त्यावलेस सायरन वाजवला जातो. सर्व यंत्रणांची सुसज्जता तपासण्यासाठी गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना मॉक ड्रिल आणि सायरन वाजवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पहालगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे केंद्र सरकारचे हे निर्देश अत्यंत महत्वाचे समजले जात आहेत.

राहुल गांधी PM मोदींच्या भेटीला; पाकिस्तानबाबत अंतिम निर्णय होणार?

 पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे. भारताने अनेक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. त्यातच आता पाहलगं हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीत महत्वाच्या घटना घडत आहेत. रोज महत्वाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी पीएमओ ऑफिसमध्ये दाखल झाले आहेत.

Big Breaking: राहुल गांधी PM मोदींच्या भेटीला; पाकिस्तानबाबत अंतिम निर्णय होणार?

उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये पहलगाम हल्ल्याविषयी चर्चा होणार की अन्य कोणत्या विषयांवर ते काही वेळाने स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

भारताची पाकिस्तानवर ‘वॉटर स्ट्राईक’; ‘चिनाब’वरील बगलिहार डॅमचे दरवाजे बंद, शत्रूराष्ट्राची पाण्यासाठी वणवण

भारताची पाकिस्तानवर ‘वॉटर स्ट्राईक

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. सिंधू जल करार स्थगित केल्यापासून पाकिस्तानची बोबडी वळली आहे. वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे. व्यापार बंद करण्यात आला आहे. मात्र आता भारताने पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केली आहे. भारताने चिनाब नदीचे पाकिस्तानकडे जाणारे पाणी बंद केले आहे. बगलिहार धंरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

पहलगाम हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारत सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे. भारताने कोणतीही सैन्य कारवाई न करता पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. सिंधू जल करार स्थगित केल्याने पाकिस्तान चवताळला आहे. भारताने आता वॉटर स्ट्राईक करत चिनाब नदीवर असलेले बगलिहार धरणाचे पाणी अडवले आहे.

Web Title: Central home ministry order to all state 7 may blackout mock drill and sirens india vs pakistan pahalgam terror attack news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 08:49 PM

Topics:  

  • India vs Pakistan
  • Modi government
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारताच्या खेळाडूंचे मायदेशात जंगी स्वागत! चाहत्यांनी तिलक आणि सूर्याच्या नावाच्या दिल्या घोषणा
1

पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारताच्या खेळाडूंचे मायदेशात जंगी स्वागत! चाहत्यांनी तिलक आणि सूर्याच्या नावाच्या दिल्या घोषणा

IND vs PAK : हा नाही सुधारणार…एकदा शिक्षा होऊनही हारिस रौफचे कृत्य तसेच! ICC पुन्हा कारवाई करणार?
2

IND vs PAK : हा नाही सुधारणार…एकदा शिक्षा होऊनही हारिस रौफचे कृत्य तसेच! ICC पुन्हा कारवाई करणार?

Varun Chakravarthy कोणाला ऐकत नाही! ट्राॅफी नाही तर काय झालं, कपला मिठी मारुन झोपला मिस्ट्री स्पिनर… काही तासात Post Viral
3

Varun Chakravarthy कोणाला ऐकत नाही! ट्राॅफी नाही तर काय झालं, कपला मिठी मारुन झोपला मिस्ट्री स्पिनर… काही तासात Post Viral

New Delhi: भारत-पाकिस्तान सामन्यातून मिळालेले पैसे भाजप पहलगाम पीडितांना देणार का? सौरभ भारद्वाज यांचा सवाल
4

New Delhi: भारत-पाकिस्तान सामन्यातून मिळालेले पैसे भाजप पहलगाम पीडितांना देणार का? सौरभ भारद्वाज यांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.