Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्यानमार सीमेवरुन घुसखोरी करणाऱ्यांना भारत सरकारचा चोप; सीमेवर बांधणार कुंपण, गृहमंत्री शहा यांची माहिती

बांगलादेशप्रमाणे म्यानमार सीमेवर देखील संपूर्णपणे कुंपण घालण्यात येणार आहे. याआधी दोन्ही देशांमध्ये मुक्त संचार होता. मात्र यापुढे त्यावर देखील बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. म्यानमारमधून भारतामध्ये घुसखोरी वाढल्यामुळे केंद्र सरकारने पाऊले उचलली आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 20, 2024 | 07:19 PM
म्यानमार सीमेवरुन घुसखोरी करणाऱ्यांना भारत सरकारचा चोप; सीमेवर बांधणार कुंपण, गृहमंत्री शहा यांची माहिती
Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि म्यानमार (Myanmar) सीमेवर आता सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. बांगलादेशप्रमाणे (Bangladesh) म्यानमार सीमेवर (India and Myanmar border) देखील संपूर्णपणे कुंपण घालण्यात येणार आहे. याआधी दोन्ही देशांमध्ये मुक्त संचार होता. मात्र यापुढे त्यावर देखील बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांनी दिली आहे. म्यानमारमधून भारतामध्ये घुसखोरी वाढल्यामुळे केंद्र सरकारने(Government of India) पाऊले उचलली आहेत.

म्यानमारमधून भारतातील मिझोराममध्ये घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. दोन्ही सीमेदरम्यान मुक्तसंचार असल्यामुळे या घुसखोरीवर कोणताही ताबा नव्हता. मागील काही महिन्यांमध्ये  म्यानमारचे 600 सैनिकांनी आणि नागरिकांनी भारतामध्ये घुसखोरी केली. यामुळे भारत म्यानमार सीमेवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे. या प्रकारावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सीमा सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे देशाची सीमा बदलणे सहज शक्य होणार नसल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आसाम दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सीमा सुरक्षेवर मत व्यक्त करत म्यानमार सीमेवर कुंपण घातले जाणार असल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना शहा म्हणाले, “भारत आणि म्यानमार बॉर्डर ही सीमा याआधी सर्वांसाठी खुली होती, पण यापुढे त्याला फेन्सिंग केले जाणार आहे. घुसखोरी आणि म्यानमारमधून पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी सरकार दोन्ही देशांमधील मुक्त संचारही बंद करणार आहे.” अशी माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

Web Title: Home minister amit shah announced increasing border fencing on india and myanmar border in assam nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2024 | 07:19 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Government of India
  • home minister amit shah
  • India and Myanmar border
  • Myanmar

संबंधित बातम्या

पंतप्रधान बनताच Tarique Rahman ॲक्शन मोडमध्ये; पहिल्या कॅबिनेट बैठकीत धडाकेबाज निर्णयांचा सपाटा
1

पंतप्रधान बनताच Tarique Rahman ॲक्शन मोडमध्ये; पहिल्या कॅबिनेट बैठकीत धडाकेबाज निर्णयांचा सपाटा

बांगलादेशात सत्ता बदल अन् भारताचा मैत्रीचा हात ; नवे पंतप्रधान Tarique Rahamn यांना भारत भेटीचे आमंत्रण
2

बांगलादेशात सत्ता बदल अन् भारताचा मैत्रीचा हात ; नवे पंतप्रधान Tarique Rahamn यांना भारत भेटीचे आमंत्रण

Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच
3

Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

बांगलादेशात महिला राज संपुष्टात; Tarique Rahman बनले नवे पंतप्रधान
4

बांगलादेशात महिला राज संपुष्टात; Tarique Rahman बनले नवे पंतप्रधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.