जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील बुधल गावात गेल्या १६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात १२ मुलांचा समावेश आहे. या मृत्यू मागील गूढ शोधण्यात वैद्यकीय तज्ज्ञही अपयशी ठरले आहेत.
IOC ने नेमबाज अभिनव बिंद्राला 'ऑलिम्पिक ऑर्डर' पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. त्याच्या या कामगिरीचा देशाला अभिमान आहे. या खास प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित…
Amit Shah in Nanded : महाराष्ट्राचा विकास एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीच करू शकतात, उद्धव ठाकरे आणि शरद पवार या राज्याचा विकास करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आता आम्हाला…
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निवडणूक लढवावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी आग्रह धरला आहे.
बांगलादेशप्रमाणे म्यानमार सीमेवर देखील संपूर्णपणे कुंपण घालण्यात येणार आहे. याआधी दोन्ही देशांमध्ये मुक्त संचार होता. मात्र यापुढे त्यावर देखील बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली…
आज लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन नवीन विधेयक सादर केली. यामध्ये नवीन फौजदारी कायद्याच्या विधेयकामुळे देशातील गुन्हेगारी न्याय व्यवस्थेत सुधारणा होणार आहे. ज्यातून दंड, शिक्षा ऐवजी ‘न्याय’ या…
Parliament Attack : बुधवारी लोकसभेत झालेल्या घुसखोरी प्रकरणाचे तीव्र पडसाद राष्ट्रीय स्तरावर उमटताना दिसत आहेत. विरोधी पक्षांनी संसदेत सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री…
विरोधी पक्ष अलायन्स इंडियाचा भाग असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या अध्यादेशाविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षही या अध्यादेशाच्या विरोधात उतरले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस…
Manipur Violence Update : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर क्रीडा जगतातील सेलिब्रिटींनी कठोर भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारला पत्र लिहून त्यांनी लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याची मागणी केली आहे. यासोबतच पदक…
आज ज्याला सेंगोल म्हणतात ते राजदंडासारखे होते. भाजप आणि सरकारचे म्हणणे आहे की, ते ब्रिटीश राजवटीतून भारतात सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक होते. मात्र, याचा कोणताही पुरावा नसल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.…
मुंबई – सध्या राज्यात सीमावाद पेटला आहे, तसेच यावरुन राजकारण देखील तापले आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा सीमावादावरुन कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण…
राज्यातील दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेला आहे, तसेच शिंदे गटातील मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले आमदार तसेच भाजपातील कोणत्या आमदारांना मंत्रिपदासाठी संधी द्याची आदी विषयावर देवेंद्र फडणवीस हे अमित शहांशी चर्चा करणार…