• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Indians Moved To Abroad For Good Jobs And Facilities Nrps

परदेशात चांगल्या नोकरीसाठी मोठ्या प्रमाणावर जातात भारतीय, नागरिकत्व सोडणाऱ्यांमध्ये 2.5% लोक कोट्याधीश!

भारत दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देत ​​नाही, म्हणून जे लोक दुसऱ्या देशात स्थायिक होऊ इच्छितात त्यांना त्यांचे नागरिकत्व सोडावे लागते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 25, 2023 | 10:37 AM
परदेशात चांगल्या नोकरीसाठी मोठ्या प्रमाणावर जातात भारतीय, नागरिकत्व सोडणाऱ्यांमध्ये 2.5% लोक कोट्याधीश!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपल्यापैकी कित्येक लोकांना देश सोडून परदेशात जाताना (Indian Moved To foreign ) बघितलं असेल. बहुतांश भारतीयांच्या देश सोडून जाण्यामागे असलेल्या कारणापैकी एक महत्त्वाच कारण म्हणजे चांगली नौकरी. भारताच्या तुलनेत परदेशात मिळणारं वेतन आणि सोईसुविधा यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकं देश सोडून जातात. या बाबतीतला हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2023 नुकताच समोर आला असून 2022 मध्ये सर्वाधिक 2 लाख 25 हजार 620 लोकांनी भारताचे नागरिकत्व (indian citizenship) सोडल्याची माहिती समोर आली आहे. तर, भारत सोडून जाणाऱ्या करोडपतींच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. परंतु, व्यावसायिकांमध्ये परदेशात जाण्याची स्पर्धा पूर्वीपेक्षा दुप्पट झाली आहे

[read_also content=”भर पावसात छत्री विकतोय अभिनेता सुनील ग्रोव्हर, ‘ही काय अवस्था करुन घेतली’ चाहत्यांचे कंमेट! https://www.navarashtra.com/movies/actor-sunil-grover-selling-umbrellas-in-the-rain-nrps-436424.html”]

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की 2010 पर्यंत, नागरिकत्व सोडण्याचे प्रमाण वार्षिक 7% दराने वाढत होते. आता हा दर २९ टक्के झाला आहे.

गेल्या 12 वर्षांत म्हणजे 2011 ते 2022 या काळात 13.86 लाख लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. यापैकी 7 लाख अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. विशेष म्हणजे नागरिकत्व सोडणाऱ्या भारतीयांमध्ये करोडपतींची संख्या केवळ 2.5% आहे. म्हणजेच, ज्यांनी नागरिकत्व सोडले आहे, त्यापैकी ९७.५% नोकरदार आहेत, जे चांगल्या संधींसाठी परदेशात गेले आहेत.

संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये सर्वाधिक 2 लाख 25 हजार 620 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले. तर 2021 मध्ये 1.63 लाख लोकांनी आपले नागरिकत्व सोडले होते. 2020 मध्ये, किमान 85 हजार लोक परदेशात स्थायिक झाले. 2010 नंतर ही संख्या सर्वात कमी होती, कारण तेव्हा कोरोनाचा काळ सुरू होता.

चांगल्या पगारासाठी परदेशात जाण्यावर भर

भारत दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देत ​​नाही, म्हणून जे लोक दुसऱ्या देशात स्थायिक होऊ इच्छितात त्यांना त्यांचे नागरिकत्व सोडावे लागते. व्यावसायिकांसाठी अमेरिका आणि उद्योगपतींसाठी ऑस्ट्रेलिया-सिंगापूर ही प्रमुख ठिकाणे आहेत. येथे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नागरिकत्व घेण्यासाठी सुरुवातीच्या वर्षांत नाममात्र कर लागतो.

Web Title: Indians moved to abroad for good jobs and facilities nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2023 | 10:37 AM

Topics:  

  • Indian Citizenship

संबंधित बातम्या

‘हे’ ९ देश, जिथे भारतातील नागरिक नागरिकत्व खरेदी करू शकतात, किंमत १ कोटी रुपयांपेक्षा कमी!
1

‘हे’ ९ देश, जिथे भारतातील नागरिक नागरिकत्व खरेदी करू शकतात, किंमत १ कोटी रुपयांपेक्षा कमी!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

व्हिडिओ

पुढे बघा
Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.