• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Indians Moved To Abroad For Good Jobs And Facilities Nrps

परदेशात चांगल्या नोकरीसाठी मोठ्या प्रमाणावर जातात भारतीय, नागरिकत्व सोडणाऱ्यांमध्ये 2.5% लोक कोट्याधीश!

भारत दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देत ​​नाही, म्हणून जे लोक दुसऱ्या देशात स्थायिक होऊ इच्छितात त्यांना त्यांचे नागरिकत्व सोडावे लागते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 25, 2023 | 10:37 AM
परदेशात चांगल्या नोकरीसाठी मोठ्या प्रमाणावर जातात भारतीय, नागरिकत्व सोडणाऱ्यांमध्ये 2.5% लोक कोट्याधीश!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपल्यापैकी कित्येक लोकांना देश सोडून परदेशात जाताना (Indian Moved To foreign ) बघितलं असेल. बहुतांश भारतीयांच्या देश सोडून जाण्यामागे असलेल्या कारणापैकी एक महत्त्वाच कारण म्हणजे चांगली नौकरी. भारताच्या तुलनेत परदेशात मिळणारं वेतन आणि सोईसुविधा यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकं देश सोडून जातात. या बाबतीतला हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2023 नुकताच समोर आला असून 2022 मध्ये सर्वाधिक 2 लाख 25 हजार 620 लोकांनी भारताचे नागरिकत्व (indian citizenship) सोडल्याची माहिती समोर आली आहे. तर, भारत सोडून जाणाऱ्या करोडपतींच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. परंतु, व्यावसायिकांमध्ये परदेशात जाण्याची स्पर्धा पूर्वीपेक्षा दुप्पट झाली आहे

[read_also content=”भर पावसात छत्री विकतोय अभिनेता सुनील ग्रोव्हर, ‘ही काय अवस्था करुन घेतली’ चाहत्यांचे कंमेट! https://www.navarashtra.com/movies/actor-sunil-grover-selling-umbrellas-in-the-rain-nrps-436424.html”]

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की 2010 पर्यंत, नागरिकत्व सोडण्याचे प्रमाण वार्षिक 7% दराने वाढत होते. आता हा दर २९ टक्के झाला आहे.

गेल्या 12 वर्षांत म्हणजे 2011 ते 2022 या काळात 13.86 लाख लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. यापैकी 7 लाख अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. विशेष म्हणजे नागरिकत्व सोडणाऱ्या भारतीयांमध्ये करोडपतींची संख्या केवळ 2.5% आहे. म्हणजेच, ज्यांनी नागरिकत्व सोडले आहे, त्यापैकी ९७.५% नोकरदार आहेत, जे चांगल्या संधींसाठी परदेशात गेले आहेत.

संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये सर्वाधिक 2 लाख 25 हजार 620 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले. तर 2021 मध्ये 1.63 लाख लोकांनी आपले नागरिकत्व सोडले होते. 2020 मध्ये, किमान 85 हजार लोक परदेशात स्थायिक झाले. 2010 नंतर ही संख्या सर्वात कमी होती, कारण तेव्हा कोरोनाचा काळ सुरू होता.

चांगल्या पगारासाठी परदेशात जाण्यावर भर

भारत दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देत ​​नाही, म्हणून जे लोक दुसऱ्या देशात स्थायिक होऊ इच्छितात त्यांना त्यांचे नागरिकत्व सोडावे लागते. व्यावसायिकांसाठी अमेरिका आणि उद्योगपतींसाठी ऑस्ट्रेलिया-सिंगापूर ही प्रमुख ठिकाणे आहेत. येथे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नागरिकत्व घेण्यासाठी सुरुवातीच्या वर्षांत नाममात्र कर लागतो.

Web Title: Indians moved to abroad for good jobs and facilities nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2023 | 10:37 AM

Topics:  

  • Indian Citizenship

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Oppo Reno 15 Launched: कंपनीचा मास्टरस्ट्रोक! एकाचवेळी 4 फोन लाँच, परफॉर्मन्स आणि डिझाइनसह सर्वच टॉप क्लास

Oppo Reno 15 Launched: कंपनीचा मास्टरस्ट्रोक! एकाचवेळी 4 फोन लाँच, परफॉर्मन्स आणि डिझाइनसह सर्वच टॉप क्लास

Jan 09, 2026 | 10:06 AM
Ambarnath News: ‘त्या’ १२ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश अंबरनाथमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी

Ambarnath News: ‘त्या’ १२ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश अंबरनाथमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी

Jan 09, 2026 | 10:03 AM
Cebu Landfill: निसर्गाचा कोप की मानवी चूक?  फिलीपिन्समध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळला; 27 हून अधिक कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले

Cebu Landfill: निसर्गाचा कोप की मानवी चूक? फिलीपिन्समध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळला; 27 हून अधिक कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले

Jan 09, 2026 | 09:51 AM
WPL 2026 Live Streaming : MI vs RCB सामना कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा सामन्याचे सविस्तर तपशील

WPL 2026 Live Streaming : MI vs RCB सामना कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा सामन्याचे सविस्तर तपशील

Jan 09, 2026 | 09:49 AM
The Raja Saab रिलीज होण्याआधीच अडचणीत? थिएटरबाहेर प्रभाससाठी दिसली चाहत्यांची गर्दी; पाहा Video

The Raja Saab रिलीज होण्याआधीच अडचणीत? थिएटरबाहेर प्रभाससाठी दिसली चाहत्यांची गर्दी; पाहा Video

Jan 09, 2026 | 09:49 AM
Astro Tips: कुंडलीमध्ये शुक्र दोष असल्यास शुक्रवारी करा हे उपाय, प्रत्येक कामात मिळेल यश

Astro Tips: कुंडलीमध्ये शुक्र दोष असल्यास शुक्रवारी करा हे उपाय, प्रत्येक कामात मिळेल यश

Jan 09, 2026 | 09:41 AM
आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरपूर… सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खरपूस भाजेलेले ‘मेथीचे थालीपीठ’

आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरपूर… सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खरपूस भाजेलेले ‘मेथीचे थालीपीठ’

Jan 09, 2026 | 09:38 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.