• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Indians Moved To Abroad For Good Jobs And Facilities Nrps

परदेशात चांगल्या नोकरीसाठी मोठ्या प्रमाणावर जातात भारतीय, नागरिकत्व सोडणाऱ्यांमध्ये 2.5% लोक कोट्याधीश!

भारत दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देत ​​नाही, म्हणून जे लोक दुसऱ्या देशात स्थायिक होऊ इच्छितात त्यांना त्यांचे नागरिकत्व सोडावे लागते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 25, 2023 | 10:37 AM
परदेशात चांगल्या नोकरीसाठी मोठ्या प्रमाणावर जातात भारतीय, नागरिकत्व सोडणाऱ्यांमध्ये 2.5% लोक कोट्याधीश!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपल्यापैकी कित्येक लोकांना देश सोडून परदेशात जाताना (Indian Moved To foreign ) बघितलं असेल. बहुतांश भारतीयांच्या देश सोडून जाण्यामागे असलेल्या कारणापैकी एक महत्त्वाच कारण म्हणजे चांगली नौकरी. भारताच्या तुलनेत परदेशात मिळणारं वेतन आणि सोईसुविधा यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकं देश सोडून जातात. या बाबतीतला हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2023 नुकताच समोर आला असून 2022 मध्ये सर्वाधिक 2 लाख 25 हजार 620 लोकांनी भारताचे नागरिकत्व (indian citizenship) सोडल्याची माहिती समोर आली आहे. तर, भारत सोडून जाणाऱ्या करोडपतींच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. परंतु, व्यावसायिकांमध्ये परदेशात जाण्याची स्पर्धा पूर्वीपेक्षा दुप्पट झाली आहे

[read_also content=”भर पावसात छत्री विकतोय अभिनेता सुनील ग्रोव्हर, ‘ही काय अवस्था करुन घेतली’ चाहत्यांचे कंमेट! https://www.navarashtra.com/movies/actor-sunil-grover-selling-umbrellas-in-the-rain-nrps-436424.html”]

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की 2010 पर्यंत, नागरिकत्व सोडण्याचे प्रमाण वार्षिक 7% दराने वाढत होते. आता हा दर २९ टक्के झाला आहे.

गेल्या 12 वर्षांत म्हणजे 2011 ते 2022 या काळात 13.86 लाख लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. यापैकी 7 लाख अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. विशेष म्हणजे नागरिकत्व सोडणाऱ्या भारतीयांमध्ये करोडपतींची संख्या केवळ 2.5% आहे. म्हणजेच, ज्यांनी नागरिकत्व सोडले आहे, त्यापैकी ९७.५% नोकरदार आहेत, जे चांगल्या संधींसाठी परदेशात गेले आहेत.

संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये सर्वाधिक 2 लाख 25 हजार 620 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले. तर 2021 मध्ये 1.63 लाख लोकांनी आपले नागरिकत्व सोडले होते. 2020 मध्ये, किमान 85 हजार लोक परदेशात स्थायिक झाले. 2010 नंतर ही संख्या सर्वात कमी होती, कारण तेव्हा कोरोनाचा काळ सुरू होता.

चांगल्या पगारासाठी परदेशात जाण्यावर भर

भारत दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देत ​​नाही, म्हणून जे लोक दुसऱ्या देशात स्थायिक होऊ इच्छितात त्यांना त्यांचे नागरिकत्व सोडावे लागते. व्यावसायिकांसाठी अमेरिका आणि उद्योगपतींसाठी ऑस्ट्रेलिया-सिंगापूर ही प्रमुख ठिकाणे आहेत. येथे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नागरिकत्व घेण्यासाठी सुरुवातीच्या वर्षांत नाममात्र कर लागतो.

Web Title: Indians moved to abroad for good jobs and facilities nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2023 | 10:37 AM

Topics:  

  • Indian Citizenship

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने

Nov 18, 2025 | 01:05 PM
ज्वेलरी उद्योगात क्रांती! मुंबईत उभारणार जगातील सर्वात मोठा ‘ज्वेलरी’ हब..; काय आहे रत्ने-दागिने धोरण 2025?

ज्वेलरी उद्योगात क्रांती! मुंबईत उभारणार जगातील सर्वात मोठा ‘ज्वेलरी’ हब..; काय आहे रत्ने-दागिने धोरण 2025?

Nov 18, 2025 | 01:02 PM
High Selling Cars in India :- ऑक्टोबर 2025 मधील टॉप-10 कार यादीमध्ये या ब्रॅण्ड्स आहेत अव्वल! जाणून घ्या टॉप मॉडेल्स

High Selling Cars in India :- ऑक्टोबर 2025 मधील टॉप-10 कार यादीमध्ये या ब्रॅण्ड्स आहेत अव्वल! जाणून घ्या टॉप मॉडेल्स

Nov 18, 2025 | 12:52 PM
Bandra Fort Alcohol Party : वांद्रे किल्ल्यावरील दारु पार्टीमध्ये राज्याचे सांस्कृतिक मंत्री सामील! ठाकरे गटाने थेट दाखवला पुरावा

Bandra Fort Alcohol Party : वांद्रे किल्ल्यावरील दारु पार्टीमध्ये राज्याचे सांस्कृतिक मंत्री सामील! ठाकरे गटाने थेट दाखवला पुरावा

Nov 18, 2025 | 12:48 PM
Thane Crime: डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा उघडकीस! गुन्हे शाखेची छापेमारी; निवडणुकी आधी खळबळ

Thane Crime: डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा उघडकीस! गुन्हे शाखेची छापेमारी; निवडणुकी आधी खळबळ

Nov 18, 2025 | 12:43 PM
समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण

Nov 18, 2025 | 12:43 PM
‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात

‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात

Nov 18, 2025 | 12:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 17, 2025 | 07:32 PM
Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Nov 17, 2025 | 07:24 PM
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.