Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदी आणि शाहांनी दररोज ‘एवढे’ चालून दाखवावे, काँग्रेसचे भाजपाला आव्हान

भारत जोडो यात्रा इव्हेंट असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा (Narendra Modi and Home Minister Amit Shah) यांनी दररोज 8 तास चालून दाखवावं, असं आव्हान काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी भाजपला दिलं आहे. भारत जोडो यात्रा ही एक चळवळ आहे, एक मुव्हमेंट आहे, इव्हेंट नाही. कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट कसा करायचा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगले माहित आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 04, 2022 | 07:18 PM
मोदी आणि शाहांनी दररोज ‘एवढे’ चालून दाखवावे, काँग्रेसचे भाजपाला आव्हान
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी (rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रेला (Bharato Jodo Yatra) देशभरात प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, राहुल गांधी हे कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढणार आहेत, महाराष्ट्रातून देखील ही यात्रा येऊन गेली आहे. दरम्यान, भाजप भारत जोडो यात्रेवरुन राहुल गांधी व काँग्रेसवर टिका करत असताना, तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत जोडो यात्रेवरून भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गुजरात निवडणुकीच्या प्रचारात पीएम मोदींनी भारत जोडो यात्रेचा ‘इव्हेंट’ असा उल्लेख केला होता. आता काँग्रेसनं देखील यावर भाजपाला जोरदार प्रतिउत्तर देत पलटवार केला आहे.

[read_also content=”राज्याच्या विकासासाठी समृध्दी महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास https://www.navarashtra.com/maharashtra/samruddhi-highway-will-be-game-changer-for-the-development-of-the-state-cm-eknath-shinde-350845.html”]

दरम्यान, राहुल गांधी दररोज 8-8 तास चालताहेत. मग भारत जोडो यात्रा इव्हेंट असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा (Narendra Modi and Home Minister Amit Shah) यांनी दररोज 8 तास चालून दाखवावं, असं आव्हान काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी भाजपला दिलं आहे. भारत जोडो यात्रा ही एक चळवळ आहे, एक मुव्हमेंट आहे, इव्हेंट नाही. कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट कसा करायचा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगले माहित आहे, कारण ते उत्तम इव्हेंट मॅनेजमेंन्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. इव्हेंट हा दोन-चार दिवस चालतो. सतत 40 दिवस चालत नाहिय. भारत जोडो यात्रा इव्हेंट असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दररोज 8 तास चालून दाखवावं, असं आव्हान काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपला दिलं आहे.

Web Title: Modi and shah should be walk every day congress challenge to bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2022 | 07:16 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Jairam Ramesh
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
3

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.