'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवादी' हे शब्द भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले होते.तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू केली होती.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. यावरुन आता राजकारण तापले आहे. कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.
हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हरियाणातील जवळपास सर्व 90 जागांचे अंदाज समोर आले आहेत हे अंदाज समोर येत असताना काँग्रेस आयटी सेलचे सरचिटणीस जयराम रमेश…
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व कॉंग्रेस नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान, कॉंग्रेस नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी…
कॉंग्रेसचे नेते व दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जयंती आहे. या निमित्ताने कॉंग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांनी आदरांजली वाहिली आहे. राजीव गांधी यांचे पुत्र व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी…
केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांना नोटीस पाठवली आहे.
Congress on Mamata Banerjee : “ममतांशिवाय इंडिया आघाडीचा विचारच होऊ शकत नाही”; काँग्रेसकडून डॅमेज कन्ट्रोलचा प्रयत्न नवी दिल्ली : देशातील विरोधकांनी इंडिया आघाडीची मूठ एकत्रित बांधलेली असताना, आता लोकसभेच्या जागेवरून…
भारताच्या अर्थव्यवस्थेने ४ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स ओलांडल्याच्या दाव्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. जयराम रमेश यांनी याला फेक न्यूज म्हटले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी मानहानीच्या एका प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल (Premkumar Dhumal) यांची माफी मागितली आहे. जयराम रमेश यांनी…
गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी (Politics) घडताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर विविध प्रकरणांवरून टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नते जयराम रमेश…
भारत जोडो यात्रा इव्हेंट असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा (Narendra Modi and Home Minister Amit Shah) यांनी दररोज 8 तास चालून दाखवावं, असं आव्हान काँग्रेस नेते…
सावरकरांच्या बाबतीत अपमानास्पद जेवढे काही करता येईल, तेवढे काँग्रेसने केले आहे. केवळ कालचं विधान नाही तर स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्रजांचे नोकर होते हे बदनामीकारक आहे. पण त्याहीपेक्षा भयंकर काँग्रेसच्या अधिकृत मासिकामध्ये…
संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर मविआत फूट पडणार का? यावर चर्चांना उधाण आलं आहे. तर संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून देखील काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या…
सावरकारांच्या मुद्दयावरून महाराष्ट्रातील काही पक्ष व संघटना नाहक वातावरण तापवत आहेत. सावरकांच्या बाबतीत जे ऐतिहासिक सत्य आहे ते कसे नाकारता? असा सवाल उपस्थित करून भारत जोड़ो यात्रेचा हा एकच मुद्दा…
वन अधिकार अधिनियम २००६ व भूमी अधिग्रहण कायदा २०१३ यातून त्यांना हक्क मिळाले होते, पण मोदी सरकार आल्यापासून हे कायदे कमजोर करण्यात आलेत. आदिवासींची जमीन बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचे काम…
पश्चिम बंगाल व इतर राज्यातही अशाच पद्धतीने ‘भारत जोडो यात्रा’ निघत आहेत, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना जयराम…
भारत जोडो यात्रेतून विश्रांती घेऊन राहुल गांधी २३ सप्टेंबरला दिल्लीत येणार आहेत. राहुल सोनिया गांधींना भेटणार असल्याचे रमेश यांनी सांगितले. वृत्तानुसार, यादरम्यान राहुल सोनिया यांच्याशी नव्या अध्यक्षाच्या नावावर चर्चा करू…