Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई – दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने गाठली पन्नाशी, रेल्वेच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस

मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने ५० वर्षे पूर्ण (50 Years Of Mumbai-Delhi Rajdhani Express) केली आहेत. यानिमित्त पश्चिम रेल्वेने (Western Railway) ट्विट केले आहे.

  • By साधना
Updated On: May 17, 2022 | 01:59 PM
50 years of rajdhani express

50 years of rajdhani express

Follow Us
Close
Follow Us:

​​भारतीय रेल्वेला (Indian Railway) १६९ वर्षांचा इतिहास आहे. वाफेच्या इंजिनापासून ते बुलेट ट्रेनपर्यंत आता रेल्वेची प्रगती पोहोचली आहे.अशातच देशातील प्रिमियम पॅसेंजर ट्रेन मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने ५० वर्षे पूर्ण (50 Years Of Mumbai-Delhi Rajdhani Express) केली आहेत. यानिमित्त पश्चिम रेल्वेने (Western Railway) ट्विट केले आहे.

पश्चिम रेलवे की प्रतिष्ठित ट्रेन मुंबई – नई दिल्ली राजधानी एक्सप्रेस ने आज अपनी यात्रा के 50 वर्ष पूर्ण कर लिए हैं।

भारतीय रेल और हम सब के लिए यह गर्व का क्षण है।#RajdhaniKe50SaalBemisal pic.twitter.com/0FkbsfoAxa

— Western Railway (@WesternRly) May 17, 2022

पश्चिम रेल्वेची प्रतिष्ठित ट्रेन मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने आज आपल्या प्रवासाला 50 वर्षे पूर्ण केली आहेत. भारतीय रेल्वे आणि आपल्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. असं पश्चिम रेल्वेच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बॉम्बे सेंट्रल ते राजधानी असा प्रवास १७ मे रोजी १९७२ रोजी रेल्वेने सुरू केला. भारतातील पहिली संपूर्ण वातानुकूलित ट्रेन नवी दिल्ली आणि हावडा दरम्यान धावली. पूर्वी मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी फ्रंटियर मेल आणि पश्चिम एक्स्प्रेससारख्या इतर गाड्या होत्या. आता राजधानी एक्स्प्रेसच्या २५ गाड्या रेल्वेच्या ताफ्यात आहेत.

[read_also content=”राज्यात सध्या जे भोग्यांवरुन चाललंय त्याकडे फक्त मनोरंजन म्हणून बघा, एकनाथ खडसेंचा सल्ला https://www.navarashtra.com/maharashtra/just-look-at-the-current-state-of-affairs-in-the-state-as-entertainment-advises-eknath-khadse-280977/”]

पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर यांच्या मते, भारताची ही प्रमुख ट्रेन देशाच्या राजधानीशी जोडण्यासाठी सुरू करण्यात आली होती. मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या ५० वर्षांमध्ये या मार्गांवर आणखी दोन राजधानी एक्स्प्रेस (शताब्दी), तसेत फुल एसी गाड्या जसे की गरीब रथ, युवा एक्स्प्रेस आणि दुरंतो एक्सप्रेस जोडल्या गेल्या आहेत. दरम्यान, राजधानी एक्स्प्रेसने भारतीय रेल्वे ट्रॅकवर आपली मजबूत पकड राखून ठेवली आबे.
आजही राजधानी एक्सप्रेस ही प्रवाशांमध्ये सर्वात लोकप्रिय रेल्वे आहे.

मुंबई आणि दिल्ली दरम्यान १९ तास ५ मिनिटांपेक्षा जास्त कालावधीचा प्रवास १५ तास ५० मिनिटांपर्यंत कमी झाला आहे. भविष्यात प्रवासाचा वेळ आणखी कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. राजधानी ही १९८८ पर्यंत भारतीय रेल्वेमधील सर्वात वेगवान ट्रेन होती, ज्याचा कमाल वेग १२० किमी प्रतितास होता. आता आधुनिक वंदे भारत आणि शताब्दी गाड्या वेगाने धावतात. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुढील चार वर्षांत ट्रॅक अपग्रेडेशनमुळे राजधानी १६० किमी प्रतितास वेगाने धावू शकेल. यामुळे प्रवासाचा वेळ १२ तासांपर्यंत कमी होईल.

Web Title: Mumbai delhi rajdhani express completed 50 years nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2022 | 01:57 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Railway Update
  • Western Railway

संबंधित बातम्या

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या
1

भारतीय रेल्वेचा नवीन नियम, सामान मर्यादेपेक्षा जास्त असेल तर आकारला जाईल मोठा दंड! जाणून घ्या

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकिटांवर मिळणार २० टक्के सूट, नक्की काय आहे स्कीम?
2

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकिटांवर मिळणार २० टक्के सूट, नक्की काय आहे स्कीम?

मुंबई, पुणे रेल्वेचे आरक्षण फुल्ल; विदर्भवासियांना गणेशोत्सवासाठी मिळेना आरक्षण
3

मुंबई, पुणे रेल्वेचे आरक्षण फुल्ल; विदर्भवासियांना गणेशोत्सवासाठी मिळेना आरक्षण

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा सफर किती महाग असणार? कुठे कुठे थांबणार? जाणून घ्या संपूर्ण तपशील
4

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा सफर किती महाग असणार? कुठे कुठे थांबणार? जाणून घ्या संपूर्ण तपशील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.