पावसाचा वाढता जोर पाहता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रातील शाळांना जिथे पाणी भरते अशा शाळेतील विद्यार्थ्यांना 11 वाजता सोडण्याचे आदेश दिले…
मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसने ५० वर्षे पूर्ण (50 Years Of Mumbai-Delhi Rajdhani Express) केली आहेत. यानिमित्त पश्चिम रेल्वेने (Western Railway) ट्विट केले आहे.
दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावमुळे मनमाड- कुर्ला टर्मिनस गोदावरी गोदावरी एक्स्प्रेस (Goadavari Express) बंद करण्यात आली होती. ती पूर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला होता.