Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indus Water Treaty : ‘सिंधूचं पाणी रोखलं तर युद्ध अटळ’; पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याची भारताला धमकी

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी संसदेत भाषण करताना भारताने सिंधू नदीचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला, तर युद्ध अटळ असल्याचं म्हटलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 29, 2025 | 09:32 PM
'सिंधूचं पाणी रोखलं तर युद्ध अटळ'; पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याची भारताला धमकी

'सिंधूचं पाणी रोखलं तर युद्ध अटळ'; पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याची भारताला धमकी

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील जनतेत पाकिस्तानविरोधात तीव्र संताप आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सिंधू जलकरार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी संसदेत भाषण करताना भारताने सिंधू नदीचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला, तर युद्ध अटळ असल्याचं म्हटलं आहे. “ही गोष्ट २४ कोटी लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. आम्ही भारताला योग्य उत्तर देऊ, असंही त्यांनी म्हटलं आहे.

उत्तराखंडमध्ये 6000 पोलिस, PAC च्या १७ आणि पॅरा मिलिटरीच्या 10 कंपन्या तैनात; नक्की कारण काय?

डार म्हणाले की,सौदी अरेबिया, यूएई, चीन, तुर्की यांसारख्या अनेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधून पाकिस्तानची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निवेदनात पाकिस्तानचे हित जोपासणारे बदल घडवून आणल्याचा दावा केला. डार यांनी पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा कोणताही सहभाग नसल्याचे म्हटलं आहे. तसंच पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची तयारी दर्शवल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची हाय व्होल्टेज बैठक; संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही सैन्यप्रमुखांची उपस्थिती

डार म्हणाले, “भारत नॅरेटिव्ह तयार करण्यात अयशस्वी ठरला आहे. सिंधू जलकरार संपुष्टात आणण्यासाठी हे सर्व नाट्य केलं जातंय का? यावर अनेकांना शंका आहे. मात्र, याबाबत ठोस पुरावे आमच्याकडे नाहीत. तसंच पाकिस्तानचा या हल्ल्यात काही सहभाग नाही, ठामपणे सांगतो, असं त्यांनी म्हटलं आहे.डार यांनी यावेळी सौदी अरेबिया, यूएई, कतार, चीन, युनायटेड किंगडम, तुर्की, इराण, कुवैत, बहरीन आणि हंगेरी यांसह अनेक देशांशी भारत-पाकिस्तान तणावावर चर्चा केल्याचंही सांगितलं.

Web Title: Pakistan foreign minister ishaq dar threat india to war if stop indus water treaty latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 09:32 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Indus Water Treaty:
  • pahalgam attack

संबंधित बातम्या

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली
1

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली

‘शेजारी देश दहशतवादाचा कारखाना’ ; संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जयशंकर यांनी केला पाकिस्तानचा पर्दाफाश
2

‘शेजारी देश दहशतवादाचा कारखाना’ ; संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जयशंकर यांनी केला पाकिस्तानचा पर्दाफाश

Kashmir At UN : ‘7 भारतीय विमाने पाडली…’; UNGA मध्ये शाहबाज शरीफचे भारताविरुद्ध पुन्हा आक्षेपार्ह आणि खोटे दावे
3

Kashmir At UN : ‘7 भारतीय विमाने पाडली…’; UNGA मध्ये शाहबाज शरीफचे भारताविरुद्ध पुन्हा आक्षेपार्ह आणि खोटे दावे

ISIRun : पाकिस्तानचा भारताविरुद्ध नवा हेरगिरीचा कट; कराचीतील आयएसआयचे युनिट 412 सक्रिय
4

ISIRun : पाकिस्तानचा भारताविरुद्ध नवा हेरगिरीचा कट; कराचीतील आयएसआयचे युनिट 412 सक्रिय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.