Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार, यावेळी गुजरातमधून होणार सुरुवात!

यावेळी गुजरातमधून पदयात्रेला सुरुवात करणार आहेत. भारत जोडो यात्रेचा यावेळी गुजरात ते मेघालय अशी काढण्यात येणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 09, 2023 | 11:03 AM
भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार, यावेळी गुजरातमधून होणार सुरुवात!
Follow Us
Close
Follow Us:

नुकतंच काँग्रेस नेते राहुल गांधी (Bharat Jodo yatra) यांना त्यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. आता येत्या काही दिवसात राहुल गांधी पुन्हा संसदेत दिसू शकतात. नुकतीच त्यांच्या संबधी एक मोठी बातमी समोर येत आहे. राहुल गांधी लवकरच भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo yatra) दुसरा टप्पा सुरू करणार आहेत. यावेळी गुजरातमधून पदयात्रेला सुरुवात करणार आहेत. ही यात्रा, गुजरात ते मेघालय अशी काढण्यात येणार आहे.

[read_also content=”गेल्या 30 वर्षापासून ही 67 वर्षीय महिला करतेय रामनामाचा जप! आतापर्यंत दोन कोटीपेक्षा जास्त वेळा वहीत लिहिलंय सिताराम https://www.navarashtra.com/india/women-wrote-sitaram-in-book-more-than-crore-times-for-ram-mandir-ayodhya-nrps-442646.html”]

पुढच्या महिन्यात सुरू होऊ शकते यात्रा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेसची ही भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्याता आहे. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात तळागाळातील लोकांशी संपर्क साधणे, त्यांच्या चिंता समजून घेणे आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा मिळवणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट होते. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात राहुल गांधींनी 150 दिवसांपेक्षा जास्त काळ 14 राज्यांचा पायी प्रवास केला.

7 सप्टेंबर 2022 ला सुरू झाली पहिली भारत जोडो यात्रा

सात सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारीतून पहिली भारत जोडो यात्रा सुरू झाली होती. तब्बल 135 दिवसांचा प्रवास केल्यानंतर 30 जानेवारी 2023 रोजी यात्रेचा समारोप झाला. कन्याकुमारी सुरू झालेली ही यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये येऊन संपली. कन्याकुमारीतून सुरु झालेल्या भारत जोडोयात्रेच्या प्रवासात राहुल गांधी गोरगरीब लोक, व्यापारी, शेतकरी, मजूर, तरुण मुलं, नोकरदार, वकील, डॉक्टर्स, इंजिनियर्स अशा प्रत्येक वर्गातील लोकांना भेटले. कलाकारांनीही यात्रेत हजेरी लावली होती. राहुल गांधींनी त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. प्रत्येक दिवशी राहुल गांधींनी एक सभा घेतली..तर प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषदही घेतली..कन्याकुमारी, तिरुअनंतपूरम, कोची, निलंबूर, म्हैसूर, बेल्लारी, रायचूर, विकाराबाद, नांदेड, जळगाव-जामोद, इंदोर, कोटा, दौसा, अलवर, बुलंदशहर दिल्ली, अंबाला, पठाणकोट आणि जम्मू अशा ठिकाणी मुक्काम करत यात्रेचा शेवट शेर ए काश्मीर स्टेडियमवर झाला.

यात्रेचा उद्देश काय?

भारत जोडो यात्रा ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुरू केलेली एक जनआंदोलन आहे. ज्याचा उद्देश नवी दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कथित विभाजनवादी राजकारणाविरुद्ध देशाला एकत्र आणणे हा आहे. महागाई, बेरोजगारी, राजकीय केंद्रीकरण या विरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांना एतजूट करणे हा त्यामागचा उद्देश होता.

Web Title: Phase 2 of rahul gandhi bharat jodo yatra will start soon nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2023 | 10:59 AM

Topics:  

  • Bharat Jodo Yatra
  • Congress
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
1

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
2

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
3

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली
4

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.