Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहुल गांधींना लग्नासाठी हवीये ‘कशी’ मुलगी, राहुल यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले – एकच अट आहे, ती…

यावेळी मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना राहूल गांधी यांनी विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले माझा जन्म काश्मिरी पंडितांच्या घरी झाला. ते उत्तर प्रदेशातून आले होते. वडिलांचे वडील पारशी होते. त्यामुळे घरी सामान्य जेवण तयार होते. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मी अनेक वर्षे सेंट स्टीफन कॉलेजमध्ये शिकलो.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 23, 2023 | 02:39 PM
राहुल गांधींना लग्नासाठी हवीये ‘कशी’ मुलगी, राहुल यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले –  एकच अट आहे, ती…
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली – राहुल गांधी भारत जोडो यात्रेत जेवण, लग्न, पहिली नोकरी व कुटुंबाच्या मुद्यावर स्पष्टपणे बोलले. ते एका मुलाखतीत म्हणाले की, माझा लग्नाला विरोध नाही. योग्य मुलगी मिळेल तेव्हा मी लग्न करेल. त्यांनी यावेळी आपल्या पहिल्या नोकरीवरही भाष्य केले. मी पहिली नोकरी लंडनच्या मॉनिटर कंपनीत केली, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी ही मुलाखत भारत जोडो यात्रेत यूट्यूब चॅनल कर्ली टेल्सच्या काम्या जानीला दिली. राहुल यांची ही मुलाखत रविवारी रिलीज होईल. त्यात राहुल यांनी काही मजेदार किस्सेही सांगितले.

यावेळी मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना राहूल गांधी यांनी विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले माझा जन्म काश्मिरी पंडितांच्या घरी झाला. ते उत्तर प्रदेशातून आले होते. वडिलांचे वडील पारशी होते. त्यामुळे घरी सामान्य जेवण तयार होते. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मी अनेक वर्षे सेंट स्टीफन कॉलेजमध्ये शिकलो. तिथे मी इतिहासाचा अभ्यास केला. त्यानंतर हार्वर्ड यूनिव्हर्सिटीला गेलो. तिथे मी आंतरराष्ट्रीय संबंध व राज्यशास्त्राचा अभ्यास केला. त्यानंतर वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर मी अमेरिकेच्या रोलिन्स कॉलेजला गेलो. तिथे मी आंतरारष्ट्रीय संबंध, अर्थशास्त्राचा अभ्यास केला. कँब्रिज विद्यापीटातून मी पदव्युत्तर पदवी घेतली.

योग्य मुलगी मिळेल तेव्हा लग्न करेल
लग्नाविषयी बोलतांना राहूल गांधी म्हणाले, जेव्हा योग्य मुलगी मिळेल तेव्हा लग्न करेल. एकच अट आहे, ती हुशार असली पाहिजे. माझ्या आई-वडिलांचे लग्न शानदार राहिले. त्यामुळे लग्नाविषयी माझे विचार खूप चांगले आहेत. मी सुद्धा अशाच एखाद्या जीवनसाथीचा शोध घेत आहे.

वडिलांच्या मृत्यूनंतर फरक पडला
मी राजकीय कुटुंबातून येतो. आम्ही लहान होतो, तेव्हा डायनिंग टेबलवर राजकारणाचे विविध मुद्दे, भारत व त्यावेळी सुरू असणाऱ्या सर्वच गोष्टींवर चर्चा केली जात होती. वडिलांच्या मृत्यूनंतर थोडा फरक पडला. आजीच्या मृत्यूनंतरही असेच सर्वकाही बदलले होते.

Web Title: Talking about marriage rahul gandhi said he will get married when he gets the right girl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2023 | 02:39 PM

Topics:  

  • Bharat Jodo Yatra
  • Congress
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
1

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी
2

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन
3

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह
4

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.