Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या नितेश राणेंना माझ्या निष्ठेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही – आमदार वैभव नाईक

जे गेल्या १५ वर्षात सत्तेसाठी नितेश राणे अनेक पक्ष बदलत राहिले असल्याची टिका वैभव नाईक यांनी भाजपा आमदार नितेश राणे प्रतिउत्तर देत केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 17, 2024 | 03:37 PM
सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या नितेश राणेंना माझ्या निष्ठेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही – आमदार वैभव नाईक
Follow Us
Follow Us:

मी गेली १५ वर्ष शिवसेना पक्षासोबत काम करत आहे. त्याचाच नितेश राणेंना पोटसुळ येत आहे. मी कोणालाही भेटताना चोरुन भेटत नाही. मी पालकमंत्र्यांना नियोजित दौऱ्यामध्ये शासकीय विश्रामगृहावर विकासकामांसदर्भात अधिकाऱ्यांसमोरच भेटलो. नितेश राणेंच्या मतदारसंघातील त्यांच्या डोळ्या समोरील असलेल्या शासकीय विश्रागृहात भेटलो आहे. माझ्या निष्ठेवर नितेश राणेंना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. जे गेल्या १५ वर्षात सत्तेसाठी नितेश राणे अनेक पक्ष बदलत राहिले असल्याची टिका वैभव नाईक यांनी भाजपा आमदार नितेश राणे प्रतिउत्तर देत केले आहे.

कणकवली पत्रकार परिषद
गेले १५ वर्ष मी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करतोय आणि ज्यावेळी कामाला सुरुवात केली त्यावेळी कुठलीही सत्ता शिवसेनेबरोबर नव्हती. आज दोन वेळा मी आमदार झालो आहे आणि लोकांनी माझ्या निष्ठेवर विश्वास ठेवल्यामुळेच मी आमदार झालो आहे. याची मला पुर्ण जाणीव आहे आणि येणा-या काळामध्ये सुध्दा उध्दव बाळासाहेब ठाकरेंसोबतच मी राहणार आहे. हे मला वारंवार नितेश राणेंनी सांगण्याची काही गरज नाही. कारण नितेश राणे हे प्रत्येक निवडणूकीमध्ये पक्ष बदलत असतात. त्यांनी स्वत: एक पहिली निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढवली. दुसरी त्यांच्या स्वाभिमानच्या चिन्हावर त्यांच्या भावाने लढवली. दुसरी विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपाच्या चिन्हावर लढवली. त्यामुळे सत्ता जिथे असेल तिथे हे राणे कुटुंबिय असतात, अशी टिका आमदार वैभव नाईक यांनी केली.

राणेंची सत्ता आणि त्यांच नात जवळच आहे. त्यामुळे राणेंचा निष्ठेशी नात कुठलाही दुरान्वये संबंध नाही. त्यामुळे नितेश राणेंनी आमच्या निष्ठेवर बोलण्यापेक्षा १५ वर्षांत किती पक्ष बदललात? ज्या ज्या पक्षाची सत्ता होती त्या त्या पक्षांमध्ये तुम्ही गेलात. त्यामध्ये शिवसेना, कॉग्रेस, भाजप त्या सगळ्या सत्तेचा वापर करुन आज तुम्ही सत्तेसाठीच आहात. असा टोलाही आ. वैभव नाईक यांनी लगावला.

Web Title: Nitesh rane who switched parties for power has no right to talk about my loyalty mla vaibhav naik maharashtra political party maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2024 | 03:37 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Government
  • MLA Vaibhav Naik
  • Nitesh Rane
  • shivsena

संबंधित बातम्या

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी
1

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
3

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
4

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.