सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. त्या घटनेनंतर महाविकास आघाडीने सरकारवर टीका सुरू केली आहे.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जो जनता दरबार केलाय आणि त्या जनता दरबारामध्ये जिल्ह्यातील हजारो तक्रारी त्यांच्यासमोर आलेल्या आहेत . आणि त्यातल्या त्यांनी किती तक्रारी त्यांनी सोडवल्या आहेत ? आणि त्यातल्या किती तक्रारींना…
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यात सुरु असलेल्या कामांची आढावा बैठक आज आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, ओरोस येथे पार पडली. सिंधुदुर्ग…
आमदार वैभव नाईक यांनी आलिशान शासकीय विश्रामगृहाची पाहणी केली. कणकवलीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत नव्याने आलिशान बांधलेल्या शासकीय विश्रामगृहाला पहिल्याच पावसामध्ये गळती लागल्याचे चित्र दिसून आले आहे. विश्रामगृहामध्ये गळती झाल्यामुळे…
किरण सामंत सारखे नवखे उमेदवार असताना किरण सामंत यांनी त्यांच्यावर 13 व्या यादीत नाव घोषित करण्याची वेळ आणली ही नामुष्की आहे अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
आमच्यातून फुटलेल्या गद्दार लोकांविरुद्ध आहे. भाजपाला सर्व पक्ष फोडून आपलाच पक्ष ठेवायचा आहे. जरी जिल्ह्यात आमचा शिवसेना पक्ष मोठा भाऊ असला तरी आज आमच्या पक्षापेक्षा आघाडीतील पक्षांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठी…
विरोधकांनी कितीही धनशक्तीचा वापर केला, तरी आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाचाच उमेदवार विनायक राऊत यांच्या रुपाने विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गावातील शाळेला तब्बल २५ लाखांचा निधी देण्यात आला. त्यामुळे हुमरमळावासियानी जे लोक काम करतात त्यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.