Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता गाव तिथे उद्योजक. तरूण उद्योजकांना नवी दिशा दाखविण्यासाठी मोठं पाऊल. गाव तिथे उद्योजक नवे अभियान सुरू. कुडाळ इथे पार पडला शुभारंभ
जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करायचे असले तरी, जमिनीचा असा अनिबंध गैसयवहार खपवून घेतला जाणार नाही. अनधिकृत प्लॉटीगच्या नोंदणीला आळा चालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याऱ्यांनी झीनच्या वापरावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
पारंपरिक मच्छिमारांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे. अधिकृत लहान, बिगर-मोटार बोटी वापरणारे पारंपरिक मच्छिमार किनारपट्टीजवळील स्थानिक पाण्यात मासेमारी करू शकतात.
प्रगतशील राज्याच्या दिशेने आमचे राज्य वाटचाल करत आहे. त्यात महसूल विभागाचे महत्वाचे काम आहे. महसूल विभागात प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांच्या पाठीवर थाप देण्यासाठी कौतुक करण्यासाठी आणि पुरस्कार देण्यासाठी आज महसूल…
तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचे समर्थन करत मंत्री नितेश राणे यांनी ते केवळ कायदा आणि शासन नियमांची अंमलबजावणी करत असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी संजय राऊत, काँग्रेसच्या आंदोलनाची भूमिका आणि अभिजीत दिपके…
Satellite Phone for Fishermen News: मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून महाराष्ट्रातील मच्छिमारांना BSNL चे सॅटेलाइट फोन मिळणार आहेत. यामुळे खोल समुद्रात नेटवर्क नसतानाही आपत्कालीन संपर्क साधता येईल.
ग्रामपंचायती आणि स्थानिक मच्छीमारांच्या सहभागातून गाव तलावांचा प्रभावी वापर करून मत्स्यसंवर्धन वाढविण्यासाठी डीपीडीसी निधीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.
Aamir Khan Third Marriage: विशेष म्हणजे, अभिनेता आमिर खानने ५ जुलै रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या पाली हिल निवासस्थानी एका खाजगी समारंभात लग्न केले. त्याने वेलनेस आणि ब्युटी प्रोफेशनल गौरी…
अभिनेता आमिर खान यांनी ५ जुलै रोजी बंगळुरूस्थित उद्योजिका गौरी स्प्रॅट यांच्याशी तिसरे लग्न केल्याची चर्चा सध्या रंगली आहे. आमिर आणि गौरी यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्रीचे संबंध असल्याचे सांगितले जात…
राम मंदिरातील देणग्यांबाबतच्या आरोपांवरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. संजय राऊतांच्या दाव्यानंतर मंत्री नितेश राणेंनी पुराव्याची मागणी केली असून, SIT तपासातही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Nitesh Rane on Aditya Thackeray: ऑपरेशन टायगरनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला असून त्यांची तुलना अभिषेक बॅनर्जींशी केली आहे. यावर आदित्य ठाकरेंनी बंडखोर खासदारांना 'निर्लज्ज…
मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावरून जैन मुनी निलेशचंद्र यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राम तर नितेश राणे हे त्यांचे हनुमान असल्याचे…
सिंधुदुर्गमध्ये आयोजित दिव्यांग कल्याण आढावा बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. जिल्ह्यात 'दिव्यांग भवन' उभारण्यासह स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पत्तन विभागाच्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत घेण्यात आला.
मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांच्या जीवित व वित्त रक्षणाच्या उद्देशाने राज्य शासनाने महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे.
Devendra Fadnavis: या काळात केवळ शासकीय स्तरावरील बचत पुरेशी ठरणार नाही. नागरिकांनीही अनावश्यक सोने खरेदी टाळावी, इंधनाचा जपून वापर करावा आणि परदेश प्रवास पुढे ढकलावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
निदा खान प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंत्री नितेश राणे यांनी AIMIM वर गंभीर आरोप करत तीव्र टीका केली, तर संजय शिरसाट यांनीही इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधत…
लवांडे यांनी साधू-संतांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. शाईफेक प्रकरणानंतर मंत्री Nitesh Rane यांनी तीव्र प्रतिक्रिया देत “ही तर फक्त झांकी आहे, पूर्ण पिक्चर बाकी आहे” असा इशारा दिला.
वर्षा निवासस्थानी हा करार झाल्यानंतर उपस्थितांना संबोधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून शाश्वत जलवाहतुकीच्या संकल्पनेवर राज्य शासनाचे सातत्याने काम सुरू आहे.
भियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारत शेडेकर यांच्यावर चिखलफेक व मारहाण करण्यात आल्याची शेडेकर यांनी तक्रार केली होती. त्या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर 353, 332, 504, 506 कलमानुसार गुन्हा दाखल…