कणकवलीत मराठा सांस्कृतिक भवन उभारले जात आहे. पुढील शिवजयंतीला मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन होईल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कणकवली शहरात मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यान प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले.
‘द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्' चा दमदार ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटाला नितेश राणे हे देखील जाहीर पाठिंबा देताना दिसले आहेत.
पालकमंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात माहिती दिली दिली. ते म्हणाले, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी सिंधुदुर्ग आणि कोकणच्या आंबा, काजू विषयी चर्चा घडवून आणली.
नितेश राणे म्हणाले की सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल म्हटले की राहुल गांधींसमोर त्यांच्या वडिलांना "हिंदू हृदय सम्राट" म्हणण्याची हिंमत त्यांच्यात नाही.
देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि ग्रामविकासमंत्री सुद्धा भाजपचे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रतिनिधी देखील भाजपचाच असायला हवा.
कोल्हापूर-वैभववाडी या ६ हजार ५०० कोटीच्या रेल्वे प्रकल्यासाठी केंद आणि राज्य सरकार ५०-५० टक्के खर्च उचलणार असून ३ हजार २४४ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
ए.आर. रहमान यांच्या कपिल शर्मा शोमधील हजेरीवर नितेश राणे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 'हिंदुत्वाशी तडजोड मान्य नाही' असा इशारा देत त्यांनी नेटफ्लिक्सला खडे बोल सुनावले.
गेटवे ऑफ इंडिया येथील धक्क्यावरील जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने रेडीओ क्लब, अपोलो बंदर येथे नवीन प्रवासी धक्का बांधण्याच्या निर्णय घेतला आहे.
महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ९९ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेतली आहे.या विजयानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
आज संध्याकाळी निवडणुकीच्या प्रचारासाठी मुदत संपली आहे. दरम्यान आज ठाण्यात मंत्री नितेश राणे यांनी निवडणुकीसंदर्भात एक भाष्य केले आहे.त्या विधानामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
सध्या या परिसरातून सुमारे ८० हून अधिक यांत्रिकी नौकांद्वारे मासेमारी केली जाते, याचबरोबर या बंदर परिसरातील अपसापास गावांचा माछडीमार व्यासायिक या बदराचा वापर करतात.
अलीकडच्या काळात नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी प्रचार पद्धतीमुळे त्यांना धमक्यांचे प्रकारही घडल्याचे समोर आले होते. विविध ठिकाणी झालेल्या वादग्रस्त भाषणांमुळे ते सातत्याने चर्चेत राहिले आहेत.
भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तर भारतीय महापौर झाला पाहिजे असे वक्तव्य केले. यामुळे वाद निर्माण झाला आहे. यावर मंत्री नितेश राणे यांनी ट्वीट करुन वादामध्ये उडी घेतली.
सर्व यंत्रणांनी घेतलेली कामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणाची असल्याने सर्वांनी जबाबदारीणे काम करावे, असे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.