भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तर भारतीय महापौर झाला पाहिजे असे वक्तव्य केले. यामुळे वाद निर्माण झाला आहे. यावर मंत्री नितेश राणे यांनी ट्वीट करुन वादामध्ये उडी घेतली.
सर्व यंत्रणांनी घेतलेली कामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणाची असल्याने सर्वांनी जबाबदारीणे काम करावे, असे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
दरम्यान तपोवन येथील 1800 वृक्षांची तोड करण्यास पर्यावरणवादी आणि सेलिब्रिटी यांनी विरोध केला आहे. मोठे आंदोलन केले जात आहे. नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
भाजप नेते नितेश राणे आणि शिवसेना शिंदे गट नेते निलेश राणे यांच्यामध्ये वाद उफाळून आला. या प्रकरणावर आता शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Nilesh Rane VS Nitesh Rane : भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकत तब्बल 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली. यामुळे निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने करण्यात याव्यात याबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सूचना दिल्या.
मंत्री नितेश राणे यांचा नाशिक दौऱ्यात मोठा इशारा: कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकाने लागतील. त्यांनी बोगस मतदान, इंदुरीकर महाराजांवरील टीका आणि 'जिहादी हिरवे साप' यांवरून विरोधकांवर सडकून टीका केली.
महाराष्ट्राला सागरी व्यापार आणि विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर नेण्यात मदत होईल. बंदर, वाहतूक, उद्योग आणि व्यवसाय या क्षेत्रातील सुविधा जागतिक दर्जाच्या बनतील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
इंडिया मेरीटाईम वीक २०२५ च्या निमित्ताने देशासह राज्याच्या सागरी विकासात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. सागरी गुंतवणुकीसाठी राज्यात पोषक वातावरण असून या ‘मेरीटाईम वीक’ मुळे त्यास आणखी चालना मिळेल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 192 वस्त्या आणि 25 रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचा आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सामाजिक एकतेस चालना मिळणार असून भेदभावमुक्त ओळखीची नवी दिशा मिळेल.
केंद्र सरकारने सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची घोषणा केली असल्याचे सांगून मंत्री नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्राने देशातील पहिले जहाज बांधणी धोरण तयार केले आहे.
अधिकाऱ्यांनी स्वतः मत्स्य शेतकऱ्यांना संपर्क केल्यास त्यांचे मनोधैर्य वाढते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्वतः नुकसानग्रस्त मत्स्य शेतकऱ्यांची भेट घ्यावी. असे मंत्री नितेश राणे म्हणाले.
अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याविषयी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मंत्री राणे यांनी सांगितले, मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ही वेळ आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘ए आय’ मॉडेल याचा अभ्यास आता निती आयोग करणार आहे. हे मॉडेल देशपातळीवर राबवण्याविषयीही निती आयोग अभ्यास करणार आहे.