Devendra Fadnavis: या काळात केवळ शासकीय स्तरावरील बचत पुरेशी ठरणार नाही. नागरिकांनीही अनावश्यक सोने खरेदी टाळावी, इंधनाचा जपून वापर करावा आणि परदेश प्रवास पुढे ढकलावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
निदा खान प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंत्री नितेश राणे यांनी AIMIM वर गंभीर आरोप करत तीव्र टीका केली, तर संजय शिरसाट यांनीही इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधत…
लवांडे यांनी साधू-संतांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. शाईफेक प्रकरणानंतर मंत्री Nitesh Rane यांनी तीव्र प्रतिक्रिया देत “ही तर फक्त झांकी आहे, पूर्ण पिक्चर बाकी आहे” असा इशारा दिला.
वर्षा निवासस्थानी हा करार झाल्यानंतर उपस्थितांना संबोधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून शाश्वत जलवाहतुकीच्या संकल्पनेवर राज्य शासनाचे सातत्याने काम सुरू आहे.
भियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारत शेडेकर यांच्यावर चिखलफेक व मारहाण करण्यात आल्याची शेडेकर यांनी तक्रार केली होती. त्या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर 353, 332, 504, 506 कलमानुसार गुन्हा दाखल…
अनेक महिला कर्मचाऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या असून, आपल्यावर सातत्याने छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि आरोपींना ताब्यात घेतले.
एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींद्वारे होत असलेली मासेमारी रोखण्यासाठी त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी अचानक भेटी द्याव्या, असे नितेश राणे म्हणाले.
बागायतदार शेतकरी रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसू शकत नाही. सरकार म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आपल्या मोर्चास सामोरे आलो आहे, असे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
शासन म्हणून जी आपल्याला मदत हवी आहे. ती सगळ्या पद्धतीची मदत केली जाणार आहे, हा विश्वास जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला देतोय, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
तळकोकणातील आंबा बागायतदार आंब्याच पीक कमी आल्याने चिंतेत आहेत. वातावरणात झालेल्या बदलामुळे थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. चिंतेत आलेल्या बागायतदारांची आज पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली.
नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्यांवर टीका केली. मुस्लीम समाजाला वारंवार लक्ष्य करणे अयोग्य असल्याचे सांगत मदरशांबाबत चुकीची माहिती...
कणकवलीत मराठा सांस्कृतिक भवन उभारले जात आहे. पुढील शिवजयंतीला मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन होईल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कणकवली शहरात मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यान प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले.
‘द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्' चा दमदार ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटाला नितेश राणे हे देखील जाहीर पाठिंबा देताना दिसले आहेत.
पालकमंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात माहिती दिली दिली. ते म्हणाले, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी सिंधुदुर्ग आणि कोकणच्या आंबा, काजू विषयी चर्चा घडवून आणली.
नितेश राणे म्हणाले की सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल म्हटले की राहुल गांधींसमोर त्यांच्या वडिलांना "हिंदू हृदय सम्राट" म्हणण्याची हिंमत त्यांच्यात नाही.