Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात ‘या’ मसाल्यांचे सेवन करणे टाळा; चव घ्यायच्या नादात आरोग्य होईल खराब

उन्हाळ्यात गरम तासीराचे मसाले टाळून थंड, सुपाच्य आणि शरीराला शीतलता देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी आवश्यक आहे. मसाल्यांचा अतिरेक टाळल्यास पचन त्रास, डिहायड्रेशन आणि त्वचारोग टाळता येतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 29, 2025 | 06:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांत तापमान प्रचंड प्रमाणात वाढत असल्यामुळे शरीराला थंडाव्याची आणि विश्रांतीची गरज अधिक असते. या ऋतूत आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक असते, कारण चुकीचे आणि गरम तासीराचे पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढून विविध आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक घरांमध्ये मात्र अजूनही गरम मसाल्यांचा वापर नियमितपणे केला जातो, जे की थंडीच्या दिवसांत उपयुक्त असतात. मात्र उन्हाळ्यात हेच मसाले शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतात.

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? केसांच्या वाढीसाठी जास्वंदीच्या फुलांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील लांबलचक

खडे मसाले जसे की लवंग, काळी मिरी, दालचिनी, जायफळ आणि हिंग यांचा तासीर गरम असतो. यांचा जास्त प्रमाणात वापर केल्यास पचन त्रास, ऍसिडिटी, डिहायड्रेशन, डोकेदुखी, उलटी, त्वचेवर एलर्जी अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. उदाहरणार्थ, लवंग ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी असली तरी उन्हाळ्यात याचे सेवन डोकेदुखी आणि पाचन बिघडवू शकते. काळी मिरी खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढून त्वचेवर पुरळ, डिहायड्रेशन आणि पोटात जळजळ होण्याची शक्यता असते. दालचिनी ही अँटीऑक्सिडंट असली तरी तिचा अतिरेक मळमळ आणि उलटीसारख्या त्रासांना आमंत्रण देतो. जायफळचा गरम स्वभाव थकवा किंवा चक्कर येण्याचे कारण ठरू शकतो.

हिंग पचनासाठी फायदेशीर असली तरी उन्हाळ्यात ती अधिक प्रमाणात घेतल्यास गॅस, जुलाब आणि पोटात आग निर्माण होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात गरम मसाल्यांचा वापर मर्यादित करणे आणि थंड तासीर असलेल्या मसाल्यांचा समावेश करणे अधिक लाभदायक ठरते. उदाहरणार्थ, सौंफ, हरी इलायची, धने पावडर यांचा तासीर थंड असतो आणि ते शरीराला शीतलता देतात. तसेच लिंबू, पुदीना, दही, काकडी यांचा आहारात समावेश केल्यास शरीराला आवश्यक थंडावा मिळतो. या ऋतूत अतीतिखट पदार्थ टाळणे आणि मसाल्यांचे प्रमाण नियंत्रित ठेवणे हे आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे.

उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा थंडगार Strawberry Mojito, नोट करून घ्या रेसिपी

अनेकदा आपण चव वाढवण्यासाठी मसाल्यांचा अधिक वापर करतो, पण त्यामुळे शरीराचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे चवपेक्षा आरोग्याला अधिक प्राधान्य देण्याची गरज आहे. उन्हाळ्यात हलका, थंड आणि सुपाच्य आहार घेणे हा सर्वात योग्य मार्ग ठरतो. योग्य आहार आणि मर्यादित मसाले वापरून आपण उन्हाळ्याच्या त्रासांपासून स्वत:चे संरक्षण करू शकतो.

Web Title: Avoid consuming these spices in summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 06:39 PM

Topics:  

  • Spices
  • summer care tips
  • Summer Food

संबंधित बातम्या

उन्हाळ्यात नाजूक अवयवांमध्ये इन्फेक्शन वाढले आहे? व्हजायनल दुर्गंधी आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
1

उन्हाळ्यात नाजूक अवयवांमध्ये इन्फेक्शन वाढले आहे? व्हजायनल दुर्गंधी आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

कडाक्याच्या उन्हाळ्यात घ्या आरोग्याची विशेष काळजी! उष्माघात आणि वाढत्या थकव्यापासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
2

कडाक्याच्या उन्हाळ्यात घ्या आरोग्याची विशेष काळजी! उष्माघात आणि वाढत्या थकव्यापासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

जास्त पिकलेला खरबूज फेकून देण्याऐवजी ५ मिनिटांमध्ये बनवा खरबूज शेक, कडाक्याच्या उन्हाळ्यात राहाल रिफ्रेशिंग
3

जास्त पिकलेला खरबूज फेकून देण्याऐवजी ५ मिनिटांमध्ये बनवा खरबूज शेक, कडाक्याच्या उन्हाळ्यात राहाल रिफ्रेशिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.