
Eating Dal In Dinner : रात्री 'डाळ' खाणं शरीरासाठी घातक ठरतं का? आयुर्वेद काय सांगत? जाणून घ्या सविस्तर
आयुर्वेद काय सांगतो?
आयुर्वेदानुसार, रात्रीच्या वेळी नेहमी हलके जेवण खाल्ले पाहिजे. अशात जर तुम्ही रात्रीच्या वेळी डाळीचे सेवन केले तर यामुळे तुम्हाला पचनाच्या समस्या जाणवू शकता. यामुळे अपचन, गॅस यांसारख्या समस्या निर्माण होतात. जर तुम्हाला रात्रीच्या जेवणात डाळीचे सेवन करण्याची सवय असेल तर तुम्ही मूगाच्या डाळीचे सेवन करु शकता.
कोणत्या वेळी डाळीचे सेवन करावे?
आयुर्वेदानुसार, डाळ खाण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे दुपार. यावेळी आपल्या शरीरातील मेटाबॉलिजम सिस्टीम वेगवान असते, ज्यामुळे अन्न सहज पचले जाते आणि यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. याचबरोबर रात्रीच्या वेळी आपल्या शरीरातील मेटाबॉलिजम सिस्टीम ही हळू चालते ज्यामुळे अन्न पचायला वेळ लागतो.
रात्रीच्या वेळी डाळ कुणी खाऊ नये?