रक्तात पित्ताची पातळी वाढल्यामुळे संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. सतत ऍसिडिटी, अपचन आणि शरीरसंबंधित वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हलक्या आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
अपचन, शरीरात साचून राहिलेले विषारी घटक इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे तोंडात अल्सर येतात. तोंडात आलेले अल्सर दोन आठवड्याच्या आतमध्ये बरे न झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नसेल तर नियमित कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्यावे. यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होईल. जाणून घ्या घरगुती…
गर्मीच्या दिवसांमध्ये तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यानंतर अपचनाच्या समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. उलट्या, जुलाब होऊन शरीरातील पाण्याची पातळी पूर्णपणे कमी होऊन जाते, ज्याच्या परिणामामुळे रक्तदाब कमी होणे, थकवा,…
Eating Habits : अनेकांच्या जेवणात डाळीचा आवर्जून समावेश केला जातो. परंतु रात्रीच्या वेळी डाळीचे सेवन आरोग्यासाठी चांगले असते का? रात्रीच्या वेळी डाळीचे सेवन केल्याने काय होते ते आयुर्वेदातून जाणून घ्या.
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक शरीरासाठी धोका निर्माण करतात. तसेच यामुळे आतड्यांसंबंधित गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा. यामुळे…
खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यासाठी पोटात गॅस्ट्रिक ॲसिड असते. पण रिकाम्या पोटी कोणतेही पदार्थ खाल्ल्यानंतर गॅस्ट्रिक ॲसिड अधिक सक्रिय होते, ज्याच्या परिणामामुळे आतड्यांना हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. रिकाम्या पोटी…
दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. ज्याच्या परिणामामुळे वारंवार अपचनाची समस्या उद्भवते आणि आतड्यांमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात. जाणून घ्या वारंवार अपचन होण्याची कारणे.
सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो. काम करण्याची सुद्धा अजिबात इच्छा होत नाही. सतत थकल्यासारखे वाटते. बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, वारंवार उद्भवणाऱ्या अपचनाच्या त्रासामुळे पोट व्यवस्थित स्वच्छ…
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरात पित्ताचे प्रमाण वाढते. पित्ताची पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यामुळे अंगावर पित्त उठणे, त्वचेवर लाल पुरळ येणे, जळजळ होणे किंवा डोकेदुखीचा त्रास जाणवू लागतो. अशावेळी सोडा किंवा…
वारंवार आंबट ढेकर आल्यामुळे घशाजवळ जळजळ होणे, पित्त वाढणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय करावेत.
शरीरात वात वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अतिशय गंभीर लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. जाणून घ्या वात वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे.
शरीरात वाढलेल्या बद्धकोष्ठतेचा परिणाम संपूर्ण पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी आतड्यांमधील तशीच साचून राहते. आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा ही फळे.
आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे अॅसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे स्वयंपाक घरातील या पदार्थांचे सेवन केल्यास आतडे स्वच्छ राहतात आणि पचनाच्या कोणत्याही समस्या अजिबात उद्भवत नाहीत.
अन्ननलिकेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अजिबात सेवन करू नका. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणाऱ्या बदलामुळे अपचन, अॅसिडिटी, पोट फुगणे किंवा छातीत जळजळ होणे यांसारख्या समस्या वाढतात. त्याप्रमाणे चुकीच्या कपडे घातल्यामुळे सुद्धा शरीराला हानी पोहचते. चुकीच्या…
भारतीय जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना कांद्याचा वापर केला जातो. कांद्याशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. काहींना जेवणासोबत कच्चा कांदा खायला खूप जास्त आवडतो तर काहींना जेवणातील प्रत्येक पदार्थांमध्ये कांदा लागतो.…
सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवत असेल तर उपाशी पोटी बडीशेपचे पाणी किंवा लिंबाचा रस प्यावा. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करावा. आहारात कायमच फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही आणि पचनक्रिया निरोगी राहील.
सकाळी उठल्यानंतर संत्र्याचा रस प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, काळे डाग आणि पिगमेंटेशन घालवण्यासाठी संत्र्याचा रस प्यावा. जाणून घ्या सविस्तर.