भारतीय जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना कांद्याचा वापर केला जातो. कांद्याशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. काहींना जेवणासोबत कच्चा कांदा खायला खूप जास्त आवडतो तर काहींना जेवणातील प्रत्येक पदार्थांमध्ये कांदा लागतो.…
सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवत असेल तर उपाशी पोटी बडीशेपचे पाणी किंवा लिंबाचा रस प्यावा. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करावा. आहारात कायमच फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही आणि पचनक्रिया निरोगी राहील.
सकाळी उठल्यानंतर संत्र्याचा रस प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, काळे डाग आणि पिगमेंटेशन घालवण्यासाठी संत्र्याचा रस प्यावा. जाणून घ्या सविस्तर.
सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. ओव्याचे पाणी प्यायल्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते.
बेंबी सरकल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. पचनाचे विकार, उलट्या, जुलाब इत्यादी गंभीर लक्षणे दिसून येतात. चला तर जाणून घेऊया बेंबी सरकल्यास कोणते उपाय करावेत.
हल्ली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच बद्धकोष्ठता, अपचन, ऍसिडिटी, गॅस आणि पचनाच्या इतरही समस्यांनी त्रस्त आहेत. पचनक्रिया बिघडल्यानंतर संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. यामुळे बऱ्याचदा जेवल्यानंतर पोटात गुडगुडल्यासारखे वाटणे किंवा…
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये मासेप्रेमींची संख्या मोठी आहे. सगळ्यांचं मासे खायला खूप जास्त आवडतात. चमचमीत तळलेले मासे किंवा माश्यांची आमटी चवीला अतिशय सुंदर लागते. जेवणाच्या ताटात जर मासे असतील चार…
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी घरगुती पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे संपूर्ण शरीर डिटॉक्स होईल आणि पोटात वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होईल.
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाण्यात एरंडेल तेल मिक्स करावे. यामुळे शरीर स्वच्छ होते. जाणून घ्या एरंडेल तेलाचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे.
आतड्यांमध्ये जमा झालेला गॅस कमी करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. आहारात खाल्लेल्या छोट्या मोठ्या बदलांचा परिणाम पोटाच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच सहज पचन होणारे पदार्थ खावेत.
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात भरपूर पाणी, फायबर युक्त पदार्थ इत्यादींचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.
छातीत वाढणाऱ्या जळजळकडे वारंवार दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू येतात. जाणून घ्या अन्ननलिकेच्या कॅन्सरची लक्षणे.
शरीरात वाढलेली ऍसिडिटी कमी करण्यासाठी आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे. यासोबतच नियमित आल्याचा रस प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील. जाणून घ्या ऍसिडिटी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय.
पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी तूप आणि हिंगाचे चाटण खावे. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीराचे कार्य सुधारते. जाणून घ्या सविस्तर.
दिवाळीनंतर शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी आहारात अनेक बदल करावेत. संतुलित आहार, पुरेसे पाणी, शारीरिक हालचाली करून आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.
दह्यासोबत चुकूनही आंबट फळांचे, दूध, चिकन इत्यादी पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे आतड्याना पीळ बसून पोटाला सूज येण्याची शक्यता असते. जाणून घ्या दह्यासोबत काय खाऊ नये.
दैनंदिन आहारात खाल्ले पदार्थांचा थेट परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे पचनक्रिया कायमच निरोगी ठेवण्यासाठी आहारात आंबट फळाचे सेवन करावे. जाणून घ्या सविस्तर.
पोट फुगणे किंवा पोटात जडपणा वाटणे ही नैसर्गिक स्थिती आहे. आहारात होणाऱ्या बदलांमुळे आणि तिखट, तेलकट पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांचा आरोग्यावर गंभीर…
शरीरात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी आलं आणि मिठाचे सेवन करावे. यामुळे अपचनाची समस्या उद्भवत नाही आणि आरोग्य सुधारते. जाणून घ्या आलं आणि मिठाचे एकत्र सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे.