अपचनाच्या समस्या वाढू लागल्यानंतर वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण ओवा खाल्ल्यास पोटात वाढलेला गॅस, बद्धकोष्ठता आणि इतर सर्वच समस्यांपासून सुटका मिळेल. चला तर जाणून घेऊया ओवा खाण्याचे गुणकारी फायदे.
तेलकट, तिखट अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर पचनक्रिया बिघडून जाते. आतड्यांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात बदल करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
शरीरात पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. यामुळे डोकेदुखी आणि उलट्या होतात. पित्त कमी करण्यासाठी जीवनशैलीतील या सवयींमध्ये बदल करावा.
अपचनाच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आल्याचे सेवन करावे. यामुळे आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर पडून जाते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
पावसाळ्यात विकतचे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. कारण सतत तिखट, तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते आणि पोटात कायमच जडपणा जाणवू लागतो. पोटात वाढलेल्या जडपणामुळे कोणतेही पदार्थ…
आहारात होणाऱ्या बदलांमुळे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे पचनक्रिया बिघडून जाते. वारंवार अपचन आणि पोटात गुडगुड, गॅस झाल्यास आतड्यांचे आरोग्य बिघडून जाते. चला तर जाणून घेऊया सतत पोटातून आवाज येण्याची कारणे आणि…
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक आणि बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळ्वण्यासाठी आहारात वेगवेगळ्या फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकतात आणि गट हेल्थ सुधारते.
शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे आणि चुकीच्या आहारामुळे त्वचेवर सतत पिंपल्स, ऍक्ने येऊन त्वचेचे गंभीर नुकसान होते. त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसू दिसू लागते. त्यामुळे जीवनशैलीत बदल करणे फार आवश्यक आहे.
गट हेअल्थ खराब झाल्यामुळे त्वचेवर पिंपल्स, मुरूम किंवा सुरकुत्या येतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केल्यास त्वचेवरील ग्लो कायम टिकून राहतो.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी चहा प्यायल्यास शरीराला हानी पोहचू शकते. पचनक्रिया बिघडून ऍसिडिटी, मळमळ आणि उलट्या इत्यादी समस्या वाढून आरोग्य बिघाडेल. चला तर जाणून घेऊया चहा पिण्याचे तोटे.
रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपल्यास पचनक्रिया बिघडण्यासोबतच शरीराला हानी पोहचू शकते. त्यामुळे जेवणानंतर नियमित १० ते १५ मिनिटं चालणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकांना उपाशी पोटी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण यामुळे छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर, पोट फुगणे आणि गॅस-ॲसिडिटीचा त्रास सुरु होतो. त्यामुळे उपाशी पोटी चहा…
वाढलेले वजन आणि बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित बडीशेप, जिरं आणि धणे या पदार्थांपासून बनवलेल्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे पोटावर साचून राहिलेला चरबीचा थर कमी होण्यासोबतच आतडे स्वच्छ राहतात. जाणून घ्या…
रक्तात पित्ताची पातळी वाढल्यामुळे संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. सतत ऍसिडिटी, अपचन आणि शरीरसंबंधित वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हलक्या आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
अपचन, शरीरात साचून राहिलेले विषारी घटक इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे तोंडात अल्सर येतात. तोंडात आलेले अल्सर दोन आठवड्याच्या आतमध्ये बरे न झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नसेल तर नियमित कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्यावे. यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होईल. जाणून घ्या घरगुती…
गर्मीच्या दिवसांमध्ये तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यानंतर अपचनाच्या समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. उलट्या, जुलाब होऊन शरीरातील पाण्याची पातळी पूर्णपणे कमी होऊन जाते, ज्याच्या परिणामामुळे रक्तदाब कमी होणे, थकवा,…
Eating Habits : अनेकांच्या जेवणात डाळीचा आवर्जून समावेश केला जातो. परंतु रात्रीच्या वेळी डाळीचे सेवन आरोग्यासाठी चांगले असते का? रात्रीच्या वेळी डाळीचे सेवन केल्याने काय होते ते आयुर्वेदातून जाणून घ्या.
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक शरीरासाठी धोका निर्माण करतात. तसेच यामुळे आतड्यांसंबंधित गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा. यामुळे…
खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यासाठी पोटात गॅस्ट्रिक ॲसिड असते. पण रिकाम्या पोटी कोणतेही पदार्थ खाल्ल्यानंतर गॅस्ट्रिक ॲसिड अधिक सक्रिय होते, ज्याच्या परिणामामुळे आतड्यांना हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. रिकाम्या पोटी…