Gut Health : चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव आपल्या शरीराचे पाचनतंत्र खराब करत असते. अनेकदा आपण खाल्लेले पदार्थ नीट पचत नाही आणि याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.
औषधी आणि आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली तुळशीची पाने आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. तुळशीच्या पानांचा वापर धार्मिक विधींसाठी केला जातो. तुळशीचे एक पान नियमित चावून खाल्यास आरोग्यासंबंधित अनेक आजारांपासून सुटका मिळेल.…
पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी आल्याच्या चहाचे सेवन करावे. या चहाच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी पुदिना आणि आल्याचे सेवन करावे.
आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात पुदिना काकडी आणि विटामिन सी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पेयांचे सेवन करावे. यामुळे शरीर डिटॉक्स होते आणि आरोग्य सुधारते.
अंजीर खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीरात वाढलेले पित्त आणि ऍसिडिटी कमी करण्यासाठी अंजीर खावे. नियमित पाण्यात भिजवलेले दोन किंवा तीन अंजीर खावेत.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी डिटॉक्स पेयांचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. या पाण्याच्या सेवनामुळे त्वचा आणि केसांची गुणवत्ता सुधारते.
भेंडीची भाजी खायला सगळ्यांचं आवडते. पण काहींच्या आरोग्यासाठी भेंडी अतिशय घातक ठरते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी भेंडी खाऊ नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
रोजच्या आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. ज्यामुळे काहीवेळा पोट फुगणे किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय करावेत.
आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी काळ्या मिठाचे सेवन करावे. उपाशी पोटी काळ्या मिठाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचलेली घाण बाहेर पडून जाते.
बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या उपलब्ध असतात. जांभळ्या रंगाच्या वाग्यांपासून भरीत, भजी किंवा भाजी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण काहींच्या आरोग्यासाठी वांगी अतिशय घातक ठरतात. वांगी खाल्यामुळे शरीरात…
पचनक्रिया बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे दैनंदिन आहारात सतत नारळ पाणी, आल्याचा चहा किंवा पुदिन्याच्या चहाचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याची जास्त काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. सतत काम आणि जबाबदाऱ्यांमध्ये दिवस संपून जातो. चुकीच्या वेळी जेवल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. याशिवाय सतत जंक फूडचे सेवन, पाण्याची…
पोटाचे आरोग्य कायमच निरोगी असणे अतिशय महत्वाचे आहे. कारण पोट शरीराचा दुसरा मेंदू आहे. मेंदू संपूर्ण शरीराच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो, त्याप्रमाणेच पोट शरीरातील सर्व अवयव निरोगी ठेवण्यासाठी मदत…
शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी तुळशीच्या पानांचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. जाणून घ्या तुळशीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे.
पोट योग्यरित्या साफ होत नसेल तर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागतो, दिवस खराब होतो आणि कामातही लक्ष लागत नाही. पोट साफ करण्यासाठी कोणत्या औषधाची गरज नाही तर घरगुती उपयांनीच…
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम करतात, ज्यामुळे इतर आजारांची शरीराला लागण होण्याची जास्त शक्यता असते.त्यामुळे कायमच योग्य जीवनशैली फॅोलो करणे आवश्यक आहे.
पोटात वारंवार गॅस किंवा अपचनाची समस्या उद्भवत असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांचं सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. पोटाच्या समस्या वाढू लागल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.
पोटात गुडगुड वाढण्यामागे अनेक कारण आहेत. पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य ते औषध उपचार करावे.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. दैनंदिन आहारात सतत तेलकट किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडते. पचनक्रिया बिघडल्यानंतर पोटात विषारी घटक आणि घाण तशीच साचून राहते,…
Digestion Problem: चुकीच्या आहारामुळे अनेकांना आम्ल्पित्त आणि अपचनाची समस्या उद्भवते. अशात तुम्हाला माहिती आहे का? स्वयंपाक घरात उपलब्ध असणाऱ्या काही बियांचे सेवन करून तुम्ही ही समस्या क्षणात दूर पळवू शकता.