छातीत वाढणाऱ्या जळजळकडे वारंवार दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू येतात. जाणून घ्या अन्ननलिकेच्या कॅन्सरची लक्षणे.
शरीरात वाढलेली ऍसिडिटी कमी करण्यासाठी आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे. यासोबतच नियमित आल्याचा रस प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील. जाणून घ्या ऍसिडिटी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय.
पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी तूप आणि हिंगाचे चाटण खावे. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीराचे कार्य सुधारते. जाणून घ्या सविस्तर.
दिवाळीनंतर शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी आहारात अनेक बदल करावेत. संतुलित आहार, पुरेसे पाणी, शारीरिक हालचाली करून आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.
दह्यासोबत चुकूनही आंबट फळांचे, दूध, चिकन इत्यादी पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे आतड्याना पीळ बसून पोटाला सूज येण्याची शक्यता असते. जाणून घ्या दह्यासोबत काय खाऊ नये.
दैनंदिन आहारात खाल्ले पदार्थांचा थेट परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे पचनक्रिया कायमच निरोगी ठेवण्यासाठी आहारात आंबट फळाचे सेवन करावे. जाणून घ्या सविस्तर.
पोट फुगणे किंवा पोटात जडपणा वाटणे ही नैसर्गिक स्थिती आहे. आहारात होणाऱ्या बदलांमुळे आणि तिखट, तेलकट पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांचा आरोग्यावर गंभीर…
शरीरात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी आलं आणि मिठाचे सेवन करावे. यामुळे अपचनाची समस्या उद्भवत नाही आणि आरोग्य सुधारते. जाणून घ्या आलं आणि मिठाचे एकत्र सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे.
दिवाळी उत्सवात सतत तिखट आणि तेलकट पदार्थ खाऊन शरीरात वाढलेली ऍसिडिटी कमी करण्यासाठी डिटॉक्स पेयांचे आणि पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते आणि आरोग्य सुधारते.
हाडांच्या समस्या, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खायच्या पानांचे सेवन करावे. या पानांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि आरोग्य सुधारते.
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाण्यात तूप किंवा काळे मीठ मिक्स करून प्यावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीर डिटॉक्स करण्यासाठी हे पदार्थ प्रभावी ठरतात.
शरीरात साचून राहिलेली विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे आरोग्य बिघडते आणि वारंवार आंबट ढेकर येणे. उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित मेथी दाण्यांचे पाणी…
रोजच्या आहारात जंक फूड, तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. याशिवाय अन्ननलिकेमध्ये पित्त तयार होते. यामुळे छातीमध्ये जळजळ, वेदना किंवा…
पोटाला आलेली सूज कमी करण्यासाठी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीराला अनेक फायदे होतात.
बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे. यासोबत सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन करावे. यामुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि पोट स्वच्छ होण्यास मदत होईल.
Gut Health : चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव आपल्या शरीराचे पाचनतंत्र खराब करत असते. अनेकदा आपण खाल्लेले पदार्थ नीट पचत नाही आणि याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.
औषधी आणि आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली तुळशीची पाने आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. तुळशीच्या पानांचा वापर धार्मिक विधींसाठी केला जातो. तुळशीचे एक पान नियमित चावून खाल्यास आरोग्यासंबंधित अनेक आजारांपासून सुटका मिळेल.…
पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी आल्याच्या चहाचे सेवन करावे. या चहाच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी पुदिना आणि आल्याचे सेवन करावे.
आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात पुदिना काकडी आणि विटामिन सी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पेयांचे सेवन करावे. यामुळे शरीर डिटॉक्स होते आणि आरोग्य सुधारते.
अंजीर खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीरात वाढलेले पित्त आणि ऍसिडिटी कमी करण्यासाठी अंजीर खावे. नियमित पाण्यात भिजवलेले दोन किंवा तीन अंजीर खावेत.