Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात Food Poisoning झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जीवनशैलीत करा वेळीच बदल

पावसाळ्यात जंक फूडचे सेवन केल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने अन्नपदार्थ साठवून ठेवल्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात सहज पचन होणाऱ्या आणि चांगल्या ठिकाणी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 30, 2026 | 08:12 AM
पावसाळ्यात Food Poisoning झाल्यानंतर दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जीवनशैलीत करा वेळीच बदल

पावसाळ्यात Food Poisoning झाल्यानंतर दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जीवनशैलीत करा वेळीच बदल

Follow Us
Follow Us:

अन्नातून विषबाधा होण्याची कारणे?
पावसाळ्यात अन्नातून विषबाधा का होते?
अन्नातून विषबाधा झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

वातावरणात सतत होणारे बदल, आहारात पोषक घटकांची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. याशिवाय पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर विकतचे पदार्थ किंवा उघड्यावरील कोणतेही अन्न खाल्ल्यामुळे फूड पॉइझनिंगचा धोका वाढतो. अन्नपदार्थांमधून विषबाधा झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. एखादा पदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे अचानक उलट्या, जुलाब होऊन आरोग्याचं बिघडून जाते. काहीवेळा परिस्थिती अतिशय गंभीर होऊन जाते. स्वयंपाक घरात होणाऱ्या छोट्या मोठ्या चुका, चुकीच्या पद्धतीने अन्न साठवून ठेवणे, दूषित पाणी इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

पावसाळ्यात सतत खोकला होऊन छातीत कफ साचून राहतो? मग ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास कफापासून मिळेल कायमची सुटका

जिवाणू, विषाणू, परजीवी किंवा काही विषारी पदार्थांमुळे अन्न दूषित आणि खराब होऊन जाते. खराब झालेले अन्नपदार्थ किंवा शिळे झालेले अन्न खाल्ल्यामुळे मळमळ, उलटी, पोटदुखी, जुलाब, ताप किंवा अशक्तपणा यांसारखी विविध लक्षणे दिसू लागतात. तसेच अन्नपदार्थ व्यवस्थित न शिजवल्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे अन्न व्यवस्थित शिजवणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अन्नातून विषबाधा झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. जीवनशैलीत झालेल्या बदलांचा थेट परिणाम शरीरावर दिसू लागतो.

अन्नातून विषबाधा झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • सतत उलट्या होणे किंवा मळमळल्यासारखे वाटणे.
  • वारंवार पातळ शौच किंवा रक्ताचे अंश दिसणे.
  • पोटात तीव्र पेटके किंवा ओटीपोटात कळा मारणे.
  • डोकेदुखी, चक्कर येणे, स्नायू दुखणे आणि तीव्र अशक्तपणा येणे.
  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तदाब कमी होणे.
बाळ जन्मले, पण पुरुष आहे की स्त्री स्पष्ट होईना! मुंबई पालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये आठ वर्षांत ६८ अंतर्लिंगी नवजात जन्म

उष्ण वातावरणात जास्त वेळ अन्नपदार्थ ठेवल्यामुळे ते लगेच खराब होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शिल्लक राहिलेले अन्नपदार्थ व्यवस्थित झाकून आणि योग्य ठिकाणी ठेवणे फार आवश्यक आहे. आपल्याला बऱ्याचदा असेच वाटते की, फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ चांगले आणि सुरक्षित राहते. पण असे नसून काहीवेळा फ्रिजमधील अन्न सुद्धा खराब होऊन जाते. कच्च्या आणि शिजलेल्या पदार्थांचा एकमेकांशी संपर्क आल्यामुळे क्रॉस-कंटॅमिनेशन होऊन अन्नपदार्थांमधून विषबाधा होण्याची जास्त शक्यता असते. अस्वच्छ भांडी, खराब झालेले स्पंज, घाणेरडे किचन काउंटर किंवा दूषित पाण्यात भांडी घासल्यामुळे जिवाणू तसेच टिकून राहते. हेच हानिकारक घटक अन्नावाटे शरीरात प्रवेश करतात आणि आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पावसाळ्यात Food Poisoning होण्याचा धोका का वाढतो?

    Ans: पावसाळ्यात उष्णता आणि आर्द्रतेमुळे काही सूक्ष्मजीवांची वाढ होऊ शकते. दूषित पाणी, अस्वच्छ अन्न किंवा योग्य प्रकारे साठवलेले नसलेले पदार्थ खाल्ल्याने Food Poisoning होऊ शकते.

  • Que: Food Poisoning झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात?

    Ans: मळमळ, उलट्या, जुलाब, पोटदुखी, पोटात कळा, ताप आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसू शकतात. लक्षणांची तीव्रता संसर्गाच्या कारणानुसार बदलू शकते.

  • Que: Food Poisoning झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची काळजी कोणती?

    Ans: उलट्या किंवा जुलाबामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊ शकतात. त्यामुळे पुरेसे द्रवपदार्थ आणि आवश्यक असल्यास ORS घेणे महत्त्वाचे आहे. आहाराबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Do not ignore these symptoms of food poisoning during the monsoon make timely lifestyle changes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 08:12 AM

Topics:  

  • food poisoning
  • Food Safety
  • monsoon care

संबंधित बातम्या

Analogue Paneer Ban : हिमाचल पाठोपाठ ‘या’ राज्यातही ‘ॲनालॉग पनीर’वर बंदी! तुमच्या ताटात तर नाही ना हे बनावट पनीर? कसं ओळखायचं?
1

Analogue Paneer Ban : हिमाचल पाठोपाठ ‘या’ राज्यातही ‘ॲनालॉग पनीर’वर बंदी! तुमच्या ताटात तर नाही ना हे बनावट पनीर? कसं ओळखायचं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.