पावसात भिजून आल्यानंतर शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. जास्त वेळ ओल्या कपड्यांवर बसून राहू नये, यामुळे सर्दी, खोकला वाढून आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे या दिवसांमध्ये शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यात कोणत्या साथीच्या आजारांची शरीराला लागण होते.
पावसाळ्यातील पाण्याचा थेट वापर करण्याऐवजी पाण्यात तुरटी किंवा फिटकरी फिरवावी. यामुळे पाणी स्वच्छ होते आणि शरीराला कोणतेही हानी पोहचत नाही. चला तर जाणून घेऊया तुरटी आणि फिटकरीचा वापर करण्याची सोपी…
कोरडा खोकला झाल्यानंतर घशात जळजळ किंवा वेदना होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खोकला होऊ नये म्हणून हे उपाय करावेत. खोकला कमी होण्यासोबतच शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढेल.
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर झपाट्याने साथीचे आजार वाढू लागतात. सर्दी खोकला, ताप, उलट्या, जुलाब, डेंग्यू, मलेरिया झाल्यानंतर शारीरिक आरोग्य बिघडून जाते. आजारांची लागण झाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यासोबतच पचनक्रिया सुद्धा बिघडते.…
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात तिखट, तेलकट, लाल मांस इत्यादी पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते.
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीराला साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे दैनंदिन आहारात या पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे.
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. कधी ऊन तर कधी पाऊस पडत असल्यामुळे आजारांमध्ये वाढ होते. शरीराला कोणत्याही गंभीर किंवा साथीच्या आजाराची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन…
लोकल सेवा विस्कळीत होऊन मुंबईकरांचे प्रचंड हाल होतात. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी रविवार, ३१ मे रोजी मध्य रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकदरम्यान पालिकेच्या उद्यान विभागाने रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने ही मोहीम राबवली.
पूर्वजांनी जीवाच्या मोलानी जपलेल्या शेत जमिनी नष्ट होण्याच्या मार्गावर असून या शेत जमिनीचा विकास करण्याच्या नावावर भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील म्हणजेच कशेळी, काल्हेर, कोपर, पूर्णा आणि इतर गावातून प्रचंड प्रमाणात…
३१ मे ही अंतिम मुदत असून तोपर्यंत सर्व नाले स्वच्छ झाले पाहिजेत.विशेषतः नाल्यातून काढलेला गाळ पुन्हा रस्त्यावर किंवा नदीत जाणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि त्याची विहित वेळेत योग्य ठिकाणी…
यंदा पालिकेकडून खासगी संस्था आणि रेल्वे परिसरातील झाडांबाबतही खबरदारी घेतली जात आहे. मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या विशेष सर्वेक्षणात मुंबईतील रस्त्यांच्या कडेला असलेल्या एकूण १.९०.२९६ झाडांची पाहणी केली.
जेष्ठमध खाल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. सर्दी, खोकला किंवा घशात वाढलेली खवखव कमी करण्यासाठी जेष्ठमध खाण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घ्या जेष्ठमध खाण्याचे फायदे.
सर्दी खोकला झाल्यानंतर वारंवार नाकातून पाणी येणे, डोकं दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करून आराम मिळवावा. काढा प्यायल्यामुळे शरीर स्वच्छ होते.
लहान मुलांच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय नाजूक असते. त्यामुळे आजारी पडल्यानंतर मुलांना साजूक तुपातील गरमागरम खिचडी बनवून खाण्यास देऊ शकता. जाणून घ्या रेसिपी.
मलेरिया झाल्यानंतर शरीरात अतिशय गंभीर लक्षणे दिसून येतात. बऱ्याचदा या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या मलेरियाची लक्षणे आणि उपाय.
पावसाळा आणि आजारी पडणं हे न चुकलेलं समीकरण आहे. या ऋतूमध्ये हमखास सर्वांची तब्बेत बिघडते. पण तुमची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तज्ज्ञांनी काही टिप्स दिल्या आहेत, जाणून घ्या
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घशात वाढलेली खवखव आणि नाकातून सतत वाहणारे पाणी कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात सूप बनवून प्यावे. आज आम्ही तुम्हाला मिक्स व्हेज सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
सर्दी, खोकला झाल्यानंतर बऱ्याचदा नाकातून पाणी वाहणे, सतत शिंका येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ओवा आणि काळामिरीच्या पाण्याची वाफ घ्यावी. जाणून घ्या सविस्तर.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डायरिया होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे बाहेरील उघड्यावरील अन्नपदार्थांचे सेवन करू नये. तसेच डायरियाची समस्या उद्भवल्यास आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करावे.