पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शिंक येणं, खोकला होणं आणि नाक बंद इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे व्हायरल आणि बॅक्टेरियल श्वसनसंस्थेच्या इन्फेक्शनमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात पोटाचे विकार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. साथीचे आजार किंवा उलट्या, जुलाब इत्यादी समस्या वाढू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वातावरणात सतत बदल होत असतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. दमट हवामान संसर्गाच्या वाढीसाठी पोषक ठरते. या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरियासोबतच इतर संसर्गजन्य आणि साथीच्या…
Monsoon Tips : पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे पायांमध्ये बुरशीजन्य संसर्ग, दुर्गंधी आणि त्वचेच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. अशा वेळी रोजच्या काही चुकीच्या सवयी वेळेत बदलल्यास पायांचे आरोग्य चांगले राखता येते आणि…
Indoor Plants : पावसाळ्याच्या दिवसांत घरात डास-माशांचा प्रादुर्भाव फार वाढतो. घरातील कीटकांना दूर करण्यासाठी जर तुम्ही नैसर्गिक आणि सुरक्षित उपायाच्या शोधात असाल तर इंडोर प्लांट्स लावणे तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु…
पावसाळयात वातावरणातील बदलांमुळे आणि कान ओला राहिल्यामुळे इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. कानात वाढलेल्या इन्फेक्शनमुळे कानाचे दडे बसने किंवा कानात पाणी जमा होणे इत्यादी समस्या उद्भवतात. त्यामुळे दुर्लक्ष न करता…
Health Tips for Asthma Patients in monsoon: पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता, बुरशी, धूळ आणि हवामानातील बदलांमुळे अस्थमाच्या रुग्णांचा त्रास वाढू शकतो. योग्य काळजी, औषधांचे नियमित पालन आणि काही महत्त्वाच्या सवयींमुळे दम्याचे…
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आजारपणात वाढ होते आणि शरीराला हानी पोहचते. याशिवाय अन्नातून विषबाधा सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे.
पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरियासारख्या गंभीर आजारांमध्ये वाढ होते. त्यामुळे शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. साथ रोग नियंत्रणाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे डेंग्यूचा सामना करण्यासाठी…
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी या तारा पूर्णपणे उघड्या आणि जीर्ण झालेल्या आहेत. पावसाळ्यात थोडासा निष्काळजीपणाही…
पावसाळ्यात चेहऱ्यावर जमा झालेले अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे त्वचेला कोणतीही हानी पोहचत नाही. चेहरा कायमच फ्रेश आणि ग्लोइंग दिसतो. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
Curd Benefits In Monsoon: पावसाळ्यात दही खाणे योग्य आहे का याबाबत अनेक लोकांमध्ये संभ्रम आहे, काही जण ते टाळतात तर काही नियमित सेवन करतात. पावसाळ्यात दही खाणे फायदेशीर की हानिकारक…
पावसात भिजून आल्यानंतर शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. जास्त वेळ ओल्या कपड्यांवर बसून राहू नये, यामुळे सर्दी, खोकला वाढून आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे या दिवसांमध्ये शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यात कोणत्या साथीच्या आजारांची शरीराला लागण होते.
पावसाळ्यातील पाण्याचा थेट वापर करण्याऐवजी पाण्यात तुरटी किंवा फिटकरी फिरवावी. यामुळे पाणी स्वच्छ होते आणि शरीराला कोणतेही हानी पोहचत नाही. चला तर जाणून घेऊया तुरटी आणि फिटकरीचा वापर करण्याची सोपी…
कोरडा खोकला झाल्यानंतर घशात जळजळ किंवा वेदना होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खोकला होऊ नये म्हणून हे उपाय करावेत. खोकला कमी होण्यासोबतच शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढेल.
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर झपाट्याने साथीचे आजार वाढू लागतात. सर्दी खोकला, ताप, उलट्या, जुलाब, डेंग्यू, मलेरिया झाल्यानंतर शारीरिक आरोग्य बिघडून जाते. आजारांची लागण झाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यासोबतच पचनक्रिया सुद्धा बिघडते.…
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात तिखट, तेलकट, लाल मांस इत्यादी पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते.
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीराला साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे दैनंदिन आहारात या पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे.
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. कधी ऊन तर कधी पाऊस पडत असल्यामुळे आजारांमध्ये वाढ होते. शरीराला कोणत्याही गंभीर किंवा साथीच्या आजाराची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन…