पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध होतात. भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. या दिवसांमध्ये साथीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो…
पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनपासून आराम मिळवण्यासाठी शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. अन्यथा इन्फेक्शन वाढून पायांच्या समस्या आणखीनच वाढतात. चला तर जाणून घेऊया फंगल इन्फेक्शन म्हणजे काय?
पावसाळ्यातील आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी नेहमीच गरम केलेले पाणी प्यावे. कारण दूषित पाणी प्यायल्यामुळे विषाणू थेट शरीरात प्रवेश करतात, ज्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.
अमरावती जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. धरणाची एकूण जलसाठवण क्षमता ५६४.०५ एमसीएम असून, त्यापैकी ३०८.०७ दलघमी इतका जलसाठा उपलब्ध झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये पाण्याचा विसर्ग…
पावसाळ्यात विकतचे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. कारण सतत तिखट, तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते आणि पोटात कायमच जडपणा जाणवू लागतो. पोटात वाढलेल्या जडपणामुळे कोणतेही पदार्थ…
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर झपाट्याने साथीच्या आजारांमध्ये वाढ होते. थकवा, अशक्तपणा, सर्दी, खोकला किंवा डेंग्यू झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर वारंवार चक्कर येते. त्यामुळे आजारांपासून शरीराचा…
चिकनगुनिया झाल्यानंतर सांध्यांमध्ये वेदना, ताप येणे, उलट्या आणि अशक्तपणा इत्यादी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया…
शतकानुशतके भारतीय स्वयंपाकघरात डाळी, आमटी किंवा भाज्यांना फोडणी देण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. हिंगाच्या वापरामुळे अन्नाचा सुगंध आणि चव वाढण्यास मदत होते. जेवणात हिंगाचा वापर केल्यास खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन…
पावसाळ्यात शरीराचे योग्य हायड्रेशन राखण्यासाठी पौष्टिक आहारासोबत पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ आणि इलेक्ट्रोलाइट्स घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी ओआरएस, नारळपाणी, ताक किंवा थोडे मीठ घातलेले लिंबूपाणी यांचा समावेश करता येतो.
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि रानभाज्या उपलब्ध होतात. भाज्या खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि आरोग्य कायमच निरोगी राहते. पण या दिवसांमध्ये मिळणाऱ्या अशा काही भाज्या आहेत,…
पावसाळ्यात अंगाला सतत खाज येत असेल तर कडुलिंबाची पाने किंवा मीठ घालून अंघोळ करावी. यामुळे पुरळ किंवा लाल रॅश कमी होण्यास मदत होईल आणि त्वचा स्वच्छ राहील.
पावसाळ्यात पायांचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे पायांमध्ये जळजळ किंवा त्वचा निघून जाते. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय केल्यास काही दिवसांमध्ये फरक दिसून येईल.
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात तळलेले तेलकट, आंबट दही किंवा उघड्यावर मिळणाऱ्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रिया बिघडण्यासोबतच शरीराला हानी पोहचू शकते.
पावसाळ्यात सगळ्यांचं सर्दी, खोकल्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. अशावेळी मेडिकलमधील गोळ्या आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेला आयुर्वेदिक काढा प्यावा. यामुळे आजारांपासून सुटका मिळते आणि आरोग्य सुधारते.
Mosquito Fly control tips : पावसाळ्यात घरातडास-माशांचा त्रास वाढतो, ज्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. घराची स्वच्छता राखताना काही नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास कीटकांचा वावर कमी…
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाय कुजणे किंवा पायांवर जखमा होण्याची शक्यता असते. या जखमा लवकर बऱ्या करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे पायांवर वाढलेले इन्फेक्शन कमी होईल आणि आराम मिळेल.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केस व्यवस्थित स्वच्छ न केल्यास केसांमध्ये कोंडा होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय केस गळणे, केस तुटणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. चला तर जाणून घेऊया केसांची काळजी कशी…