जेष्ठमध खाल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. सर्दी, खोकला किंवा घशात वाढलेली खवखव कमी करण्यासाठी जेष्ठमध खाण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घ्या जेष्ठमध खाण्याचे फायदे.
सर्दी खोकला झाल्यानंतर वारंवार नाकातून पाणी येणे, डोकं दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करून आराम मिळवावा. काढा प्यायल्यामुळे शरीर स्वच्छ होते.
लहान मुलांच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय नाजूक असते. त्यामुळे आजारी पडल्यानंतर मुलांना साजूक तुपातील गरमागरम खिचडी बनवून खाण्यास देऊ शकता. जाणून घ्या रेसिपी.
मलेरिया झाल्यानंतर शरीरात अतिशय गंभीर लक्षणे दिसून येतात. बऱ्याचदा या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या मलेरियाची लक्षणे आणि उपाय.
पावसाळा आणि आजारी पडणं हे न चुकलेलं समीकरण आहे. या ऋतूमध्ये हमखास सर्वांची तब्बेत बिघडते. पण तुमची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तज्ज्ञांनी काही टिप्स दिल्या आहेत, जाणून घ्या
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घशात वाढलेली खवखव आणि नाकातून सतत वाहणारे पाणी कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात सूप बनवून प्यावे. आज आम्ही तुम्हाला मिक्स व्हेज सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
सर्दी, खोकला झाल्यानंतर बऱ्याचदा नाकातून पाणी वाहणे, सतत शिंका येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ओवा आणि काळामिरीच्या पाण्याची वाफ घ्यावी. जाणून घ्या सविस्तर.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डायरिया होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे बाहेरील उघड्यावरील अन्नपदार्थांचे सेवन करू नये. तसेच डायरियाची समस्या उद्भवल्यास आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करावे.
फ्लूचे विषाणू सतत बदलत राहत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेद्वारे शोधलेल्या या विषाणूच्या सर्वात नव्या प्रकारानुसार लसीमध्येही दरवर्षी सुधारणा केली जाते. म्हणूनच दरवर्षी लस घेणे इतके महत्त्वाचे आहे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. मेंदूच्या संसर्गजन्य आजाराची लागण झाल्यांनतर शरीर अतिशय कमकुवत होते. जाणून घ्या टेपवर्म इन्फेक्शनची लक्षणे आणि उपचार.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पायांचा गँगरीन झाल्यानंतर त्वचेचे नुकसान होते. याशिवाय अधिक काळ दुर्लक्ष केल्यास पाय काप कापावा लागतो. जाणून घ्या गॅंगरीनची लक्षणे आणि गँगरीन होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी.
सतत होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ओव्याच्या पाण्याची वाफ घ्यावी. यामुळे छातीमध्ये सुकलेला कफ आणि सर्दी कमी होण्यास मदत होते. जाणून घ्या ओव्याच्या पाण्याचे फायदे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला किंवा साथीच्या आजारांची शरीराला लागण झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार घेणे आवश्यक आहे. याशिवाय सर्दी खोकल्यावर तुम्ही घरगुती उपाय करून आराम मिळवू शकता.
पावसाळा सुरू झाला असला तरीही म्हणावा तसा मुंबईत पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाळ्यामध्येही डिहायड्रेशनचा धोका वाढताना दिसून येत आहे. याबाबत तज्ज्ञांनी सतर्क राहण्याचा इशारा दिलाय
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतामुळे त्वचा अतिशय तेलकट आणि चिकट होऊन जाते. तेलकट झालेल्या त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्वचेवर पिंपल्स, मुरूम किंवा इतरही अनेक समस्या उद्भवू लागतात.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात सर्वच भाज्या उपलब्ध असतात. या भाज्यांमध्ये बऱ्याचदा बारीक बारीक किडे आढळून येतात.हे किडे शरीरातून मेंदूमध्ये प्रवेश करतात. जाणून घ्या टेपवर्म म्हणजे काय?
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ओली अंतर्वस्त्र घातल्यास युटीआय संबंधित समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ओले कपडे अजिबात घालू नये.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सतत थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे घशात इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. घशात वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी घरगुती उपाय करून आराम मिळवावा.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पोटाच्या समस्या वाढू लागतात. कारण दूषित पाणी, जंक फूडचे सेवन, आहारात होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर पोटाच्या समस्या वाढू लागतात. यामुळे पोटात दुखणे, पोट फुगणे,…
चवीला तिखट असलेले सुंठ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरात वाढलेले पित्त कमी करण्यास मदत करतात. जाणून घ्या सुंठगोळी बनवण्याची सोपी रेसिपी.