Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी पाणी पिणे करेल शरीराचा घातक! डिहायड्रेशन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या

दिवसभरात ३ लिटर पेक्षा कमी पाण्याचे सेवन केल्यास शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे आरोग्य सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 17, 2026 | 11:45 AM
कमी पाणी पिणे करेल शरीराचा घातक! डिहायड्रेशन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात 'या' गंभीर समस्या

कमी पाणी पिणे करेल शरीराचा घातक! डिहायड्रेशन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात 'या' गंभीर समस्या

Follow Us
Close
Follow Us:

अन्न, पाणी, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. नियमित ३ लिटर पेक्षा जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. भरपूर पाणी प्यायल्यास तुमचे शरीर कायमच हायड्रेट राहील. पण बऱ्याचदा पाण्याचे सेवन केले जात नाही. कमी पाणी प्यायल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम दिसून येतात. त्यामुळे नियमित भरपूर पाणी प्यावे. कमी पाण्याच्या सेवनामुळे डिहायड्रेशन, त्वचेवरील ग्लो कमी होणे, लघवी करताना जळजळ होणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात.(फोटो सौजन्य – istock)

हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, कोणत्याही क्षणी होईल मृत्यू

आपलं शरीर साधारणपणे ७० टक्के पाण्याने बनलेले असते आणि पाणी आपल्यासाठी जीवनदायी आहे, पाणी फक्त तहान भागवण्यासाठीच नाही, तर शरीरातील प्रत्येक अवयव नीट काम करण्यासाठी मदत करते. पण, आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक पुरेसे पाणी पित नाहीत. कमी पाणी प्यायल्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

श्वासाला दुर्गंधी:

जेव्हा आपण पुरेसं पाणी पित नाही, तेव्हा तोंडातील ओलसरपणा कमी होतो; त्यामुळे तोंडात जंतू वाढू लागतात आणि श्वासाला दुर्गंधी येऊ लागते. पाणी प्यायल्याने तोंड स्वच्छ आणि ताजे राहते, म्हणूनच जर वारंवार तुमच्या तोंडातून वास येत असेल, तर ते शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे लक्षण असू शकते. आपलं शरीर साधारणपणे ७० टक्के पाण्याने बनलेले असते आणि पाणी आपल्यासाठी जीवनदायी आहे, पाणी फक्त तहान भागवण्यासाठीच नाही, तर शरीरातील प्रत्येक अवयव नीट काम करण्यासाठी मदत करते. पण, आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक पुरेसे पाणी पित नाहीत. कमी पाणी प्यायल्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

केस गळणे:

पाणी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण ते टाळू आणि केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवते. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर टाळू कोरडा होतो आणि केस कमजोर होऊन लवकर गळू लागतात. कोणतेही दुसरे कारण नसताना जर तुमचे केस अचानक जास्त गळत असतील, तर दुर्लक्ष करू नका.

अ‍ॅनिमियासारखी समस्या:

कमी पाणी प्यायल्यामुळे शरीरात रक्ताभिसरण नीट होत नाही, त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ लागते आणि हळूहळू अ‍ॅनिमियासारखी समस्या निर्माण होऊ शकते. अ‍ॅनिमिया झाल्यास शरीरात अशक्तपणा, चक्कर येणे अशा तक्रारी दिसून येतात.

मानसिक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर ठरेल आरोग्यदायी ‘लाफ्टर थेरपी’, कायमच राहाल आनंदी

मेंदूवर परिणाम:

पाण्याची कमतरता आपल्या मेंदूवरही परिणाम करते. कमी पाणी प्याल्यामुळे डोकेदुखी, चिडचिड, मूड बदलणे, ताणतणाव आणि घबराट यांसारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे मेंदू शांत आणि सक्रिय ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे खूप गरजेचे आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवसभरात किती पाणी प्यावे?

    Ans: सामान्यतः ३ ते ४ लिटर (८ ते १० ग्लास) पाणी पिणे आवश्यक आहे.

  • Que: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

    Ans: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे, जे शरीराला ऊर्जा देते.

  • Que: कोमट पाणी पिण्याचे फायदे काय आहेत?

    Ans: कोमट पाणी पचनक्रिया सुधारते, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते, चयापचय वाढवते.

Web Title: Drinking less water can be harmful to the body dehydration can lead to these serious health problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • drinking water tips
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

सफरचंद कधी खावे? चुकीच्या वेळी सफरचंद खाल्ल्यास फायदे होण्याऐवजी होईल शरीराचे गंभीर नुकसान
1

सफरचंद कधी खावे? चुकीच्या वेळी सफरचंद खाल्ल्यास फायदे होण्याऐवजी होईल शरीराचे गंभीर नुकसान

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ लक्षणे, वेळीच उपचार करून वाचावा जीव
2

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ लक्षणे, वेळीच उपचार करून वाचावा जीव

भूक लागलीये म्हणून जास्त अन्नपदार्थांचे सेवन करत असाल तर थांबा! Overeating केल्यामुळे शरीराचे होईल गंभीर नुकसान
3

भूक लागलीये म्हणून जास्त अन्नपदार्थांचे सेवन करत असाल तर थांबा! Overeating केल्यामुळे शरीराचे होईल गंभीर नुकसान

वयाच्या ४० नंतर आहारात करा ‘या’ पदार्थांचा नियमित समावेश, हाडे राहतील लोखंडाइतकी मजबूत  आणि कडक
4

वयाच्या ४० नंतर आहारात करा ‘या’ पदार्थांचा नियमित समावेश, हाडे राहतील लोखंडाइतकी मजबूत आणि कडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.