Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भृगुपुत्र शुक्राचार्यांना का म्हंटले जाते शंकराचे पुत्र! रंजक आहे इतिहास, जाणून घ्या

शंकराला दिलेले वाचन तोडून अधर्म केल्याने शंकराने शुक्राचार्यांना गिळले आणि शुक्राचार्य लिंगाच्या वाटेने शंकराच्या आतून बाहेर पडला, त्यामुळे तो शंकर पुत्र म्हणून ओळखला गेला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 04, 2025 | 08:28 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

शुक्राचार्य म्हणजे असुरांचे गुरु! आई दैत्य असल्यामुळे शुक्राचार्यांना इंद्राने स्वर्गलोकात हिणवले आणि अतिशय तुच्छ अशी वागणूक दिली त्यामुळे शुक्राचार्य हे असुरांचे गुरु म्हणून ओळखले गेले. त्यांच्या सानिध्यात अनेक राक्षस शिकली. पण त्या काळी देव आणि दैत्यांच्या लढाईत नेहमी असुरच मारले जात होते. कारण देवांना मारणे अशक्य होते. समुद्रमंथनावेळी श्री विष्णूंनी अमृत देवांच्या कडे दिला आणि देवांनी ते प्राशन करून अमर झाले पण असुर अमर नव्हते. असुर देव लढ्यात देवांना कितीही इजा करा, देव काय मरणाऱ्यातले नव्हते. मरणारे होते ते सगळे असुरच!

नैवेद्यासाठी नेमकं काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा मुगाच्या डाळीचा शिरा, नोट करून घ्या रेसिपी

शुक्राचार्यांना देवांची ही खेळी ठाऊक होती आणि या लढ्यात असुर कधीच जिंकू शकत नाही, हे ही ठाव होते त्यामुळे त्यांनी असुरांनाही अमर बनवायचे ठरवले त्यासाठी त्यांनी हजारोवर्ष झाडाला उलटे टांगून शंकराचा तप केला आणि या तपामध्ये शंकराला प्रसन्न करून संजीवनी विद्या म्हणजे अमर करण्याची कला शिकून घेतली. पण शंकराला वचन दिले की ही विद्या कधीच अधर्मासाठी वापरली जाणार नाही. पण पुढे देव-असुर लढ्यात परिणाम उलटे दिसू लागले. लढ्यात जे असुर मारले जात होते, त्यांना शुक्राचार्य आपल्या विद्येने पुन्हा जिंवत करत होते. याने पृथ्वीचे संतुलन बिघडले कारण लढ्यात कुणीही मारला जात नव्हता. सगळे देव शंकराकडे गेले आणि त्यांनी शंकराला शुक्राचार्यांच्या या कृत्याबद्दल सांगितले.

शुक्राचार्य कोण होते? देवांचे गुरु बनण्याची इच्छा पण असे काय झाले? की ते ओळखले गेले “दैत्यगुरू”

शंकरांनी त्वरित पृथ्वीकडे प्रस्थान केले आणि रागाच्या भरात शुक्राचार्यांना गिळून टाकले. शुक्राचार्य शंकराच्या पोटात अगदी काळोखात जीवन मरणाशी झुंज देत होते. त्यावेळी त्यांना शंकराच्या आतून बाहेर निघण्याचा मार्ग सापडला. शुक्राचार्य लिंगाच्या मार्फत शंकराच्या आतून बाहेर पडले. शंकर शुक्राचार्याचे हे कृत्य पाहून फार चिडले आणि त्याला मारण्यासाठी त्यांच्यामागे धावू लागले. शंकराचार्य पळत पार्वतीच्या मागे येऊन थांबले. तेव्हा पार्वतीने रागावलेल्या शंकरांना “तो तुमच्याच लिंगातून आला आहे म्हणजे तो तुमचा पुत्र आहे.” असे सांगितले आणि अशा प्रकारे शुक्राचार्य हे शुक्राणू रूपात बाहेर आल्याने त्यांना शुक्राचार्य हे नाव पडले असेही म्हंटले जाते.

Web Title: How bhruguputra shukracharya became shankar putra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 08:28 PM

Topics:  

  • Mahabharat facts
  • mahabharat katha

संबंधित बातम्या

Mahabharat Katha: अहंकार, अपमान आणि प्रतिशोधाची गाथा; द्रोणाचार्य आणि द्रुपदच्या मैत्री आणि शत्रुत्वाची कहाणी
1

Mahabharat Katha: अहंकार, अपमान आणि प्रतिशोधाची गाथा; द्रोणाचार्य आणि द्रुपदच्या मैत्री आणि शत्रुत्वाची कहाणी

Mahabharat: महाभारतातील ‘ते’ 3 शाप आजही कलियुगात ठरते आहे खरे!  काय आहे यामागील सत्य
2

Mahabharat: महाभारतातील ‘ते’ 3 शाप आजही कलियुगात ठरते आहे खरे! काय आहे यामागील सत्य

Syamantaka Mani Story: स्यमंतक मणीमुळे श्रीकृष्णांवर लागला खोटा आरोप, जाणून घ्या स्यमंतक मणीची कथा
3

Syamantaka Mani Story: स्यमंतक मणीमुळे श्रीकृष्णांवर लागला खोटा आरोप, जाणून घ्या स्यमंतक मणीची कथा

Mahabharata Facts: महाभारताचे युद्ध कधी सुरू झाले आणि कसे संपले, जाणून घ्या महाभारतातील युद्धाविषयी संपूर्ण कथा
4

Mahabharata Facts: महाभारताचे युद्ध कधी सुरू झाले आणि कसे संपले, जाणून घ्या महाभारतातील युद्धाविषयी संपूर्ण कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.