Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीत खाल्ली जास्त मिठाई तर अशा प्रकारे कंट्रोल करा आपली डाइट; राहाल निरोगी

देशात दिवाळीचा उत्सव जोराशोरात साजरा केला जात आहे. या दिवसात मोठ्या प्रमाणात मिठाईंचे सेवन केले जाते. दरम्यान, अशाप्रकारे आपला आरोग्याचे जतन करा. उत्तम आरोग्यासाठी या टिप्स नक्कीच फॉलो करा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 01, 2024 | 08:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सध्या देशभरात सन उत्सवांचे वातावरण आहे. एका पाठोपाठ एक सण येत आहेत. दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. दिवाली म्हणजे उजाळ्यांचा सण, देशभरात जिथे नजर जाईल तिथे प्रकाशच प्रकाश दिसतो. या काळात अंतरिक्षातून भारत आकर्षक असा दिसतो. या काळामध्ये भारताची ख्याती वेगळीच असते. दिवाळी पाहण्यासाठी अनेक परदेशी पाहुणे भारतामध्ये येत असतात. त्या काळामध्ये घरोघरी फराळ बनवला जातो. मिठाई बनवली जातात. माणसाचे पोट दिवसात अगदी टवटवीत असते. घरोघरी रोज गोडाधोडाचे बेत असते. खवयांचे जिभेचे चोचले या दिवसात मोठ्या प्रमाणात पुरवले जातात. अनेक लोक आपली डायटिंग विसरून या दिवसात सणाचा मनमुराद आनंद लुटत असतात.

हे देखील वाचा : वाढत्या प्रदूषणामुळे खोकला लागला आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पहा, खोकला होईल कमी

दरम्यान, दिवाळीच्या सणात समोर इतके मस्त मिठाई असल्यावर कुणाला आवरणार ही कसं? सगळेजण त्या मिठायांचे मनमुराद आनंद घेत असतं. परंतु याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर दिसून येतो. मोठ्या प्रमाणात साखरेची उपस्थिती असलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने शरीरातील शुगर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण किती सेवन करत आहोत? याचेही भान असणे गरजेचे असते. तरी अशा काही टिप्स आहेत, यांचे अनुसरण करून आपण मिठाईंपासून आपल्या आरोग्याचे बचाव करू शकतो.

दिवाळीच्या दिवसात आपल्या सेवनात साखरेचे प्रमाण कमी करावे. बेकरी पासून बनलेले खाद्यपदार्थ, चॉकलेट्स किंवा इतर स्नॅक्स यांच्यापासून जरा लांबच राहावे. कमीत कमी एक आठवडा तरी या गोष्टींचे सेवन करणे टाळावे. दिवसात पाण्याचे सेवन जास्त ठेवावे. जर काही गोडाचं खाण्याचा मन झालं तर सरळ पाणी प्यावे. कमीत कमी दोन ते तीन लिटर दिवसातून पाणी प्यावे. दररोज नियमितपणे व्यायाम करावा. व्यायाम केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. जमले तर रोज चालण्यास जावे किंवा नृत्य करावे. जितकी हालचाल होईल तितके शरीरासाठी चांगले असते.

हे देखील वाचा : हिवाळ्यात घरीच बनवा होममेड बॉडी लोशन,थंडीमध्ये त्वचा राहील मुलायम आणि नितळ

दिवाळीच्या दिवसात सॅलेड खाणे कधी उत्तम असते. कारण आपण खात असलेल्या मिठाईमुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. त्यावर नियंत्रण म्हणून अशा भाज्या ज्यांच्यामध्ये कॅलरी कमी असतात आणि पोषक तत्व जास्त असतात त्यांचे सेवन करावे. अशा मध्ये जर स्नॅक्स खाण्याचे मन झाले तर प्रोटीन युक्त स्नॅक्स खावे. यामध्ये डाळी पासून बनलेले स्नॅक्स किंवा पनीर टिक्का तसेच ग्रिल्ड चिकन खाऊ शकता. शक्यतो मिठाईंचे सेवन जेवणानंतर करावे. यास कारण की जेवणानंतर आपले पोट पूर्वीपासूनच भरलेले असते त्यामुळे जास्त खाण्याची इच्छा होत नाही आणि आपण मर्यादेमध्ये राहून गोड खातो. याने आरोग्यावर परिणामही होत नाही. या बाबींचे अनुसरण करून आपण आपल्या आरोग्यावर नियंत्रण ठेवू शकतो.

Web Title: If you eat too many sweets during diwali control your diet in this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 08:00 PM

Topics:  

  • Diwali 2024
  • Health Tips

संबंधित बातम्या

‘2 वेळा गरोदर राहिले पण दोन्ही वेळा Abortion Pill खाल्ली, आता बाळच होत नाही’, डॉक्टरांनी समजावले कारण
1

‘2 वेळा गरोदर राहिले पण दोन्ही वेळा Abortion Pill खाल्ली, आता बाळच होत नाही’, डॉक्टरांनी समजावले कारण

वय फक्त 23 आठवडे, वजन 550 ग्रॅम; बाळाची मृत्यूशी झुंज, 100 दिवस ICU मध्ये उपाय अन्…
2

वय फक्त 23 आठवडे, वजन 550 ग्रॅम; बाळाची मृत्यूशी झुंज, 100 दिवस ICU मध्ये उपाय अन्…

Pregnancy Tips: ‘७ वर्ष आई होण्यासाठी करतेय संघर्ष’; अखेर पीआरपीसारख्या नव्या उपचार पद्धतीचा केला वापर आणि…
3

Pregnancy Tips: ‘७ वर्ष आई होण्यासाठी करतेय संघर्ष’; अखेर पीआरपीसारख्या नव्या उपचार पद्धतीचा केला वापर आणि…

चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण
4

चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.