Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीर सुगंधी ठेवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात टाका ‘हा’ १० रुपयांचा पदार्थ! त्वचेसह हाडांना मिळेल आराम, आजार होतील गुल

अंघोळीच्या पाण्यात तुरटी मिक्स केल्यामुळे त्वचा आणि शरीरसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 10, 2025 | 12:20 PM
तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे शरीराला होणारे फायदे:

तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे शरीराला होणारे फायदे:

Follow Us
Close
Follow Us:

शरीर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी नियमित अंघोळ केली जाते. उन्हाळ्यासह इतर सर्वच दिवशी शरीराला अतिशय घाम येतो. घामामुळे चिकट किंवा तेलकट झालेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी बरेचजण दिवसभरातून दोनदा अंघोळ करतात. मात्र योग्य पद्धतीने अंघोळ केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. जास्त प्रमाणात घाम आल्यामुळे अंडरआर्म्स किंवा शरीराला दुर्गंधी येण्याची समस्या उद्भवू लागते. अशावेळी डिओड्रंट्स आणि परफ्यूमचा वापर केला जातो.. डिओड्रंट्स किंवा परफ्यूम मारल्यामुळे अंगाला येणारी दुर्गंधी कमी होते. मात्र नेहमी नेहमी केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्वचेवर पुरळ येणे, मुरूम येणे किंवा त्वचा लाल होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)

हातापायांना सतत मुंग्या येतात? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध

अंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकल्यामुळे त्वचेसंबंधित सर्वच समस्या दूर होतात. तुरटीमध्ये असलेले गुणधर्म त्वचेची गुणवत्ता सुधारतात. यासोबतच आरोग्यासाठी सुद्धा प्रभावी आहे. यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आढळून येतात. घामामुळे त्वचेवर साचून राहिलेले जंतू कमी होऊन त्वचा स्वच्छ होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे शरीराला होणारे फायदे:

घामाच्या दुर्गंधीपासून मुक्ती:

काखेत असलेल्या घामामुळे शरीराला दुर्गंधीचा वास येऊ लागतो. याशिवाय कपडे देखील खराब होण्याची शक्यता असते. काखेत असलेल्या घामामुळे संपूर्ण शरीराला दुर्गंधीचा वास येऊ लागतो. या दुर्गंधीमुळे काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. त्यामुळे घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात तुरटीचा वापर करावा. अंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकावी. तुरटीच्या पाण्याची अंघोळ केल्यामुळे शरीरातील सर्व बॅक्टरीया, जंतू नष्ट होतात आणि शरीर स्वच्छ राहते.

त्वचेवरील बॅक्टरीया कमी होतात:

तुरटीमध्ये असलेले नैसर्गिक घटक आरोग्यासाठी प्रभावी ठरतात. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा स्वच्छ होते. त्वचेवर जमा झालेले लहान मोठे बॅक्टरीया कमी होतात आणि त्वचा स्वच्छ होते. ग्रोइन एरिया, अंडरआर्म्स आणि बोटांच्या मधल्या भागांमध्ये साचून राहिलेल्या घामामुळे त्वचेवर रॅश येणे, त्वचा लाल होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुरटीच्या पाण्याने अंघोळ करावी.

पिंपल्सने भरलेले चेहरा एका रात्री स्वच्छ करण्यासाठी ‘या’ पदार्थाचा करा वापर, त्वचा होईल कायमची स्वच्छ आणि सुंदर

नकारत्मक ऊर्जा कमी होते:

तुरटीचा वापर आरोग्यासाठीच नाहीतर मानसिक तणाव कमी करण्यासाठी सुद्धा केला जातो. अनेकदा शरीरात वाढलेला मानसिक तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतो. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात तुरटीचा वापर करावा. तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे मन शांत होते, शारीरिक थकवा कमी होतो, मानसिक तणावापासून सुटका मिळवण्यासाठी तुरटी अतिशय प्रभावी आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Rs 10 ingredient to your bath water for a refreshing fragrance benefits for skin bones and overall health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 12:20 PM

Topics:  

  • Alum
  • cleaning tips
  • skin care tips

संबंधित बातम्या

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ
1

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल उजळदार
2

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल उजळदार

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब
3

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब

कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर, पिंपल्स होतील गायब
4

कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर, पिंपल्स होतील गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.