Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखरेचे अतिसेवन आरोग्यासाठी ठरेल हानिकारक, ‘ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध

रोजच्या आहारात अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे आहारात कमीत कमी साखरेचे सेवन करावे. जास्त साखर खाल्यामुळे मधुमेह होऊ शकतो. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे हृदयविकार, कर्करोग आणि मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे कमीत कमी साखर खावी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 08, 2024 | 09:39 AM
शरीरात साखरेचे प्रमाण जास्त झाल्यानंतर 'ही' लक्षणे दिसतात

शरीरात साखरेचे प्रमाण जास्त झाल्यानंतर 'ही' लक्षणे दिसतात

Follow Us
Close
Follow Us:

काहींना सतत गोड किंवा काही खाल्ल्यानंतर साखर खाण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. सतत साखरेचे सेवन केल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आहारात कमीत कमी साखरेचे सेवन करावे. अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे वजनात झपाट्याने वाढ होते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून मधुमेह किंवा इतर आजार होऊ शकतात. वजन वाढल्यानंतर पोटावर अतिरिक्त चरबी वाढण्यास सुरुवात होते.

कप केक, बिस्कीट, मिठाई, चॉकलेट इत्यादी पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. यामुळे हृदयविकार, कर्करोग आणि मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी आजार होऊ शकतात. त्यामुळे आहारात कमीत कमी साखरेचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला साखरेचे अतिसेवन केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात, याबद्दल सांगणार आहोत. या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: आंघोळ करताना या 5 चुका चुकूनही करू नका..

शरीरात साखरेचे प्रमाण जास्त झाल्यानंतर ‘ही’ लक्षणे दिसतात:

थकवा जाणवणे:

ठराविक पातळीपेक्षा जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे शरीरात सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा वाटणे इत्यादी लक्षणे जाणवू लागतात. त्यामुळे रोजच्या आहारात आणि इतर वेळी कमीत कमी प्रमाणात साखरेचे सेवन करावे.

झोपे येणे:

शरीरात साखरेचे प्रमाण जास्त झाल्यानंतर सतत झोप येऊ लागते. सतत झोप येत राहिल्यामुळे कामात लक्ष लागत नाही. काम करण्याची इच्छा होत नाही. याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

शरीरात साखरेचे प्रमाण जास्त झाल्यानंतर ‘ही’ लक्षणे दिसतात

फॅटी लिव्हर:

निरोगी जीवन जगण्यासाठी शरीरात सर्वच घटक एकसमान लागतात. त्यामुळे साखरेची पातळी वाढल्यानंतर फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात साखरेचे सेवन करू नये. जास्त प्रमाणात साखर किंवा साखर युक्त पदार्थ खाल्यामुळे नॉन-अल्कोहोल फॅटी लिव्हरचा आजार होऊ शकतो.

हे देखील वाचा: पोटावर वाढलेली चरबी करण्यासाठी जिमला जाण्याऐवजी घरीच करा ‘ही’ आसन, पोटावरील चरबी होईल गायब

त्वचा निस्तेज दिसणे:

शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर हळूहळू त्वचेवरील तेज निघून जाते. त्वचेवरील तेज निघून गेल्यामुळे चेहऱ्यावर अनेक डाग, पिंपल्स किंवा पुरळ येऊ लागतात. त्वचा सुंदर ताज़ीटवटवीत ठेवण्यासाठी कमी कमीत साखरेचे आहारात सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Side effects of eating sugar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 09:39 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ
1

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब
2

अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ
3

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ

Kidney खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास किडनी होईल कायमची निकामी
4

Kidney खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास किडनी होईल कायमची निकामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.