Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नसांमधील रक्त होईल साखरमुक्त! मधुमेहापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाजीच्या रसाचे सेवन, कायम राहालं फिट

मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. यामुळे सतत चक्कर येणे, अंगाला खाज येणे, थकवा, वारंवार लघवीला होणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 07, 2025 | 05:30 AM
मधुमेहापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा 'या' भाजीच्या रसाचे सेवन

मधुमेहापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा 'या' भाजीच्या रसाचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

जगभरात मधुमेहाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मधुमेह झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. यामुळे सतत चक्कर येणे, अंगाला खाज येणे, थकवा, वारंवार लघवीला होणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमधे दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने औषध उपचार करावे. याशिवाय रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवणाऱ्या पदार्थांचे चुकूनही सेवन करू नये. याशिवाय खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये पथ्य पाळणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)

रोजच्या आहारात ‘या’ व्यक्तींनी चुकूनही करू नका केळ्यांचे सेवन, आतड्या आणि पोटामध्ये तयार होईल विष

मधुमेह झाल्यानंतर रोजच्या आहारात बदल करून हिरव्या पालेभाज्या. मेथी दाण्यांचे पाणी, कारल्याची भाजी इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. यामुळे रक्तात वाढलेली साखरेची पातळी नियंत्रणात राहील आणि आरोग्याला अनेक फायदे सुद्धा होतील. आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या हिरव्या रसांचे आहारात सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या रसाचे आहारत सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

कोबी आल्याचा रस:

आल्याच्या रसात असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याच्या रसाचे सेवन करावे. शरीरात वाढलेला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कोबी अतिशय प्रभावी आहे. यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. याशिवाय आल्याचे सेवन केल्यामुळे शरीरात होणारी जळजळ कमी होते आणि आराम मिळतो. कोबी आल्याचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरून घेतलेला कोबी आणि आल्याचा तुकडा टाकून वाटून घ्या. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा एकदा वाटून गाळून घ्या. तयार केलेल्या रसाचे नियमित उपाशी पोटी सेवन करावे.

उन्हाळ्यात नाकाच्या रक्तवाहिन्या फुटून रक्त येते? आरोग्यासंबंधित उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला

कारल्याचा रस:

मधुमेह झाल्यनंतर कारल्याच्या रसाचे सेवन करावे. कारल्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. कारल्याचा रस तयार करण्यासाठी सर्वप्रथम, कारली स्वच्छ करून त्यातील बिया काढून घ्या. त्यानंतर बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात कारली टाकून आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक वाटून घ्या. त्यानंतर कारल्याचा रस गाळून त्यात लिंबाचा रस टाकून उपाशी पोटी सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील, याशिवाय आरोग्याला अनेक फायदे होतील. कारल्याचा रस इन्सुलिन संवेदनशीलता वाढवून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: To get rid of diabetes consume this vegetable juice in your diet and stay fit forever home remedies healthy drinks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • diabetes
  • Healthy Drinks
  • home remedies for Diabetes

संबंधित बातम्या

सर्दी झाल्यानंतर लवकर बरी होत नाही? नाक सतत वाहतं? मग ‘या’ काढ्याचे सेवन करून मिळेल त्वरित आराम
1

सर्दी झाल्यानंतर लवकर बरी होत नाही? नाक सतत वाहतं? मग ‘या’ काढ्याचे सेवन करून मिळेल त्वरित आराम

सकाळी उठल्यानंतर शरीरात थकवा जाणवतो? मग उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, कायमच राहाल फ्रेश आणि हेल्दी
2

सकाळी उठल्यानंतर शरीरात थकवा जाणवतो? मग उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, कायमच राहाल फ्रेश आणि हेल्दी

Liver Detox: लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीर होईल स्वच्छ
3

Liver Detox: लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीर होईल स्वच्छ

Diabetes Symptoms: मधुमेह झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीरातील अवयव होतील खराब
4

Diabetes Symptoms: मधुमेह झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीरातील अवयव होतील खराब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.