मधुमेह झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अतिशय गंभीर समस्या उद्भवू लागतात. या समस्यांकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तातील साखर वाढल्यानंतर डोळ्यांना हानी होण्याची शक्यता असते.
रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे आणि गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण तरीसुद्धा मधुमेह नियंत्रणात राहत नाही. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.
Healthy Vegetables : रक्तातील साखर कमी करण्यासाठी अनेकदा कारल्याचे सेवन केले जाते पण तुम्हाला माहिती आहे का? कडू कारलंच नाही तर इतरही अनेक भाज्या आहेत ज्यांच्या सेवनाने झपाट्याने रक्तातील साखर…
मेथी दाण्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले फायबर शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून टाकण्यासाठी मदत करतात. जाणून घ्या मेथी दाण्याचे सेवन करण्याची सोपी पद्धत.
मधुमेह हा एक गंभीर आजार आहे, ज्यात रक्तीतील साखर झपाट्याने वाढू लागते. मधुमेह रुग्णांना आपल्या रक्तीतील साखर नियंत्रित करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. यासाठी अनेक औषधांचेही सेवन केले जाते पण…
जगभरात मधुमेहासारख्या गंभीर आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखर वाढू लागते. योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शरीराच्या इतर अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तात वाढलेली साखर…
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मशरूम मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. ही भाजी अतिशय आवडीने खाल्ली जाते. ऑयस्टर, व्हाईट बटन आणि शिताके मशरूम इत्यादी अनेक वेगवेगळे मशरूमचे प्रकार आहेत. रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात…
वारंवार शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून घेणे आवश्यक आहे. मधुमेह झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात.
डायबिटीस झाल्यानंतर सुटका होणं अशक्य आहे. औषधं, योग्य डाएट आणि खाण्यावर नियंत्रण ठेवल्यास याचा उपाय होऊ शकतो. बाबा रामदेव यांनी देशी जुगाड सांगितला असून कशी ठेवावी शुगर नियंत्रणात वाचा.
डायबिटीज रुग्णांसाठी आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे फार गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला एका अशा भाजीची माहिती सांगत आहोत जिचे आयुर्वेदात आणि आधुनिक शास्त्रात अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.
राजधानी दिल्लीत डायबिटीस वेगाने पसरत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की दिल्लीतील प्रत्येक ३ पैकी १ व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहे. का वाढत आहे आणि ते कसे रोखायचे जाणून घेऊया
इन्शुअर डायबिटीज केअर सारख्या डीएसएन फॉर्म्युला उत्पादनांमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि जास्त फायबर असते, ज्यामुळे उत्तम पोषण मिळण्यासोबत रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.
मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे शरीरावर जखमा होणे, थकवा, तहान लागणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मधुमेह वाढल्यानंतर शरीरात अनेक वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्याला हानी पोहचते. मधुमेह वाढल्यानंतर हृदयावर अतिरिक्त तणाव येतो, ज्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊ शकतो.
केळ्यात असलेली नैसर्गिक साखर रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करू शकते. एक केळी खाल्ल्याने साखरेच्या पातळीत लक्षणीय वाढ होत नाही, परंतु दोन केळी रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.
नियमित साखरेचे सेवन कमीत कमी करावे, ते मधुमेहाचे मुख्य कारण आहे. पण जर तुम्ही दिवसभरात फक्त ७ चमचे साखर खाल्ली तर अनेक आजार टाळता येतात. एका भारतीयाने किती साखर खावी…
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या फळांचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखर कधीच वाढत नाही, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
मैदा, ब्रेड, नूडल्स अशा पदार्थांमुळे तुमची साखरेची पातळी ३०० च्या वर जाऊ शकते. डॉ. सिंग सल्ला देतात की तुम्ही त्यांचे सेवन ताबडतोब थांबवावे अन्यथा शरीर हळूहळू आतून नष्ट करू शकतात,…
बेलाचे पान आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी बेलाच्या पानाचे सेवन करावे.