जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची काळजी घ्यावी.
जगभरात मधुमेहाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आहारात होणारे बदल आणि आनुवंशिकतेचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कायमच संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. रक्तात…
Diabetes Remedy : डायबिटीज हा एक सायलेंट किलिंग आजार आहे जो जगातील 830 दशलक्ष लोकांना जडलेला आहे. अनेकांना ठाऊक नाही पण काही लक्षणे जाणून घेऊन वेळीच डायबिटीजचा रिव्हर्स केले जाऊ…
नवीन एन्शुअर डायबिटीज केअर सूत्रीकरणामध्ये मधुमेह व्यवस्थापनासह मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या घटकांचे प्रगत संयोजन आहे. नवीन सूत्रीकरणामध्ये पुढील गोष्टी आहेत.
पेरू खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर घटक शरीराचे कार्य सुधारण्यासोबतच शरीर आतून हेल्दी आणि निरोगी ठेवतात. जाणून घ्या पेरू खाण्याचे फायदे.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेह झाल्यानंतर शरीरात ही गंभीर लक्षणे दिसून येतात. जाणून घ्या सविस्तर.
साऊथ इंडियन लोकांच्या आहारात भात आणि भातापासून बनवलेले पदार्थ असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला भात शिजवण्याची खास पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीने भात शिजवल्यास कधीही वजन आणि रक्तातील साखर वाढणार…
रक्तात वाढलेली साखर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचवते. त्यामुळे आहारात सामोसा, पाणीपुरी किंवा अतितेलकट पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचते.
लठ्ठपणा हा एक गुंतागुंतीचा, जुनाट आजार आहे ज्यासाठी मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाप्रमाणेच दीर्घकालीन व्यवस्थापनाची आवश्यकता असते. आठवड्यातून एकदा घेण्याच्या पर्यायाची सोय व्यक्तींना हा पर्याय टिकवून ठेवण्यास सक्षम करते.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते. त्यामुळे नियमित कारल्याचा रस, आवळ्याचा रस इत्यादी पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यासोबतच शरीराला सुद्धा अनेक फायदे होतील.
सकाळच्या नाश्त्यात चहा कॉफीसोबत बिस्कीट, ब्रेड, क्रीम पाव इत्यादी विकत आणलेल्या गोष्टी कायमच खाल्ल्या जातात. पण नेहमी नेहमी बाहेरील पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेले पदार्थ खावेत. यासोबत नाश्त्यात मूठभर भिजवलेले…
जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आयुष्यभर गोळ्या औषधांचे सेवन करून जगावे लागते. तसेच मधुमेह कधीच बरा होत नाही. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरातील इतर अवयवांना…
मधुमेहाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. रक्तात वाढलेल्या साखरेमुळे संपूर्ण शरीराला हानी पोहचते.जीवनशैलीत होणाऱ्या चुका, आहारातील बदल आणि अपुऱ्या झोपेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य…
शरीरात साचून राहिलेली विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे आरोग्य बिघडते आणि वारंवार आंबट ढेकर येणे. उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित मेथी दाण्यांचे पाणी…
तुम्हाला माहिती आहे का? टाइप २ मधुमेहाच्या अर्ध्याहून अधिक रुग्णांचे निदान उशिरापर्यंत होत नाही. पण ३५ वर्षांनंतर एक गोष्ट केल्याने लवकर ओळखण्यास मदत होते, ज्यामुळे उपचार आणि काळजी घेणे सोपे…
मधुमेहाच्या रुग्णांनी भात शिजवताना त्यात तूप, दालचिनी पावडर किंवा जास्त पाण्याचा वापर करावा. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि कधीच मधुमेह वाढत नाही. जाणून घ्या सविस्तर.
रक्तात वाढलेल्या साखरेमुळे संपूर्ण शरीराचे नुकसान होते. त्यामुळे रोजच्या आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि पौष्टिक फळांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या भाज्या खाव्यात.
भविष्यात जागतिक स्तरावर मधुमेहाचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे. याबद्दल बऱ्याच काळापासून इशारे दिले जात आहेत. परंतु जर तुम्हाला मधुमेह होण्याचे टाळायचे असेल, तर तुम्ही १०-१०-१० नियम वापरून पाहू शकता
मधुमेह झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अतिशय गंभीर समस्या उद्भवू लागतात. या समस्यांकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तातील साखर वाढल्यानंतर डोळ्यांना हानी होण्याची शक्यता असते.