भारतात १० कोटींहून अधिक मधुमेहाचे रुग्ण असून, त्यापैकी १.१ कोटींना Pre Diabetes आहे. आजकाल तरुण पिढीसुद्धा या आजाराला बळी पडत आहे. तज्ज्ञांनी याबाबत इशारा दिला असून काळजी घ्यायला सांगितले आहे
मधुमेहामध्ये गोड पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. पण कधीकधी संयम सुटतो आणि व्यक्ती गोड पदार्थ खाऊन बसते. मधुमेही व्यक्ती गूळ वा मध खाऊ शकतात का? काय सांगतात तज्ज्ञ
आजच्या काळात जीवनशैलीशी संबंधित सर्वात सामान्य आरोग्य समस्यांपैकी एक म्हणजे मधुमेह (डायबेटीस). भारतासारख्या देशांमध्ये आनुवंशिक कारणांमुळे ही समस्या अधिक प्रमाणात आढळते.
जगभरात लठ्ठपणा ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. केवळ वजनवाढ हा एकच त्रास नाही तर यामुळे अनेक आजारही बळावताना दिसून येत आहेत. वेळीच याला आळा घालणं गरेजेचं आहे. जाणून घ्या…
चुकीची जीवनशैली, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो. हा आजार पूर्णपणे बरा होत नसला तरी योग्य आहार आणि सवयींच्या मदतीने त्यावर नियंत्रण ठेवता येते.
झायडस लाइफसायन्स लिमिटेड ही जागतिक पातळीवरील नामांकित औषधनिर्मिती कंपनी आहे. विविध दुर्धर आजारांवर नवनवीन संशोधन करुन उपाययोजना राबवणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते. आज आम्ही तुम्हाला लहान वयातील मुलांना मधुमेह का होतो? मधुमेहाची लक्षणे कोणती? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.
जास्त प्रमाणात मांसाहारी पदार्थ खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की लाल मांस आणि Processed Food ने अन्न विषबाधासारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढू शकतो
डायबिटीसच्या रुग्णांसाठी काही जण बटाटा खाणं विष आहेत असं म्हणतात, तर काही जण रताळं खाऊ नये सांगतात. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की डायबिटीस असताना खाणे म्हणजे कोणताही पदार्थ पूर्णपणे…
गाजर बीटचा रस प्यायल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पण काहींच्या आरोग्यासाठी हा अतिशय रस घातक ठरतो. रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ शरीरासाठी खूप जास्त प्रभावी ठरतात. चला तर जाणून घेऊया रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय.
शरीरात वाढलेल्या उच्च रक्तदाबाचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. रक्तदाब वाढल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यास मेंदूच्या नसांवर जास्तीचा तणाव येतो आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.
रक्तातील ग्लुकोज आणि मेंदू यांचा परस्पर काही संबंध आहे का? तज्ज्ञांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. वयासह काही बदल जर झाले तर स्मरणशक्तीशी संबंधित त्रास हे नक्कीच गंभीर आहेत, जाणून…
Diabetes Tips : मधुमेह रुग्णांसाठी गोड पदार्थांचे सेवन घातक ठरते हे तर सर्वांनीच ऐकलं असेल, पण तुम्हाला माहिती आहे का? डॉक्टरांच्या मते, फक्त गोड पदार्थच नाही तर खारट पदार्थही शरीरात…
सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. भूक लागल्यानंतर तिखट, तेलकट तर काहीवेळा मैद्यापासून बनवलेले पदार्थ सुद्धा आवडीने खाल्ले जातात. पण दिसायला पांढरे शुभ्र असलेले…
उपाशी पोटी नियमित कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर डिटॉक्स होईल. चला तर जाणून घेऊया कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करण्याचे फायदे.
सध्या लहान वयातही डायबिटीसचे रुग्ण वाढत असलेले दिसून येत आहे आणि याला कारणीभूत आपले राहणीमान आहे. दरम्यान तुमचे HbA1c हे 6.5 पेक्षा अधिक टक्के असेल तर तुम्हाला वेळीच सावध होण्याची…
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर दालचिनीचे सेवन करावे. दालचिनी पावडर कोमट पाण्यात मिक्स करून प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. जाणून घ्या दालचिनीचे सेवन करण्याचे फायदे.
How To Control Diabetes : मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांसोबतच योग्य आहार आणि नैसर्गिक उपाय महत्त्वाचे ठरतात. स्वयंपाकघरातील हा साधा मसाला योग्य प्रमाणात घेतल्यास रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते.