रक्तात वाढलेल्या साखरेमुळे मोतीबिंदू होण्याची शक्यता असते. त्यामुळे इन्सुलिनची पातळी वाढल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
Surynamaskar : मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधांसोबतच नियमित व्यायाम आणि योगासनांचाही महत्त्वाचा वाटा असतो. सूर्यनमस्काराचा योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.
रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे.
Stress Spikes Blood Sugar Spike: मधुमेहाचा संबंध फक्त आहाराशी नसून मानसिक आरोग्याशीही आहे. सततचा तणाव हार्मोन्सचे संतुलन बिघडवून रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतो, त्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी तणाव व्यवस्थापनही महत्त्वाचे…
रक्तात वाढलेली साखर केवळ शरीरालाच नाहीतर डोळ्यांना सुद्धा हानी पोहचवते. यामुळे डोळ्यांच्या रक्तवाहिन्या फुटून जातात आणि दृष्टी कायमची जाते. त्यामुळे वाढत्या मधुमेहापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात या पदार्थांचे नक्कीच सेवन करा.
Diabetes Control Habits: मधुमेह हा केवळ रक्तातील साखरेचा आजार नसून तो हृदय, किडनी आणि डोळ्यांसह शरीराच्या अनेक अवयवांवर परिणाम करू शकतो. परंतु, काही सोप्या आणि नियमित सवयी अंगीकारल्यास ब्लड शुगर…
रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित फळांचे सेवन करावे. फळे खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात आणि फळांमध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. जाणून घ्या मधुमेहाची लक्षणे…
Pre-Diabetes Symptoms: मधुमेहाचा धोका वाढत असून शरीर आधीच प्री-डायबिटीजच्या स्वरूपात काही संकेत देते. वेळेवर हे लक्षण ओळखून योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल केल्यास टाइप-२ डायबिटीजचा धोका कमी करता येतो.
वातावरण आणि जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. आहारात सतत तिखट, तेलकट आणि गोड पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. मधुमेह आणि…
डायबिटीसच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. लोक आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. पण नियमित जांभूळ खाल्ल्यास फायदा मिळतो का?
पाणी न पिता वारंवार लघवीला होत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी. अन्यथा लघवीसंबंधित गंभीर आजारांची लागण होऊन शरीराला हानी पोहचू शकते.
Excess Sweating Alert : अचानक जास्त घाम येण्याची समस्या सामान्य वाटत असली तरी याचा अर्थ काहीसा वेगळा असू शकतो. शरीर आपल्याला आजारांचे अनेक वेगवेगळ्या प्रकारे संकेत देत असतो जे आपण…
आंबा खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पण चुकीच्या पद्धतीमध्ये आंब्याचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. आंब्याच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते.
Diabetes Tips : फळांचा रस हा चवीला गोड असल्याने तो रक्तातील साखर वाढवतो की नाही याविषयी अनेक रुग्ण गोंधळले असतात. चला फ्रुट ज्यूस ब्लड शुगर लेव्हल वाढवते की नाही या…
सतत येणारा घाम हा उष्णता वाढल्यामुळे नाहीतर शरीरसंबंधित गंभीर आजाराची लागण झाल्यामुळे येतो. सतत येणारा घाम हा उष्णता वाढल्यामुळे नाहीतर शरीरसंबंधित गंभीर आजाराची लागण झाल्यामुळे येतो.
रक्तभिसरणात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे हातापायांमध्ये कायमच झिणझिण्या येतात आणि हात सुन्न पडू लागतो. शरीरात निर्माण झालेल्या विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे सुद्धा हातपाय सुन्न पडतात. जाणून घ्या अधिक माहिती.
जगभरात मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब हे सर्वाधिक आढळणारे नॉन-कम्युनिकेबल म्हणजेच संसर्गजन्य नसलेले आजार आहेत. विशेषतः तरुणांमध्ये या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तिन्ही आजारांमध्ये परस्पर संबंध आढळतो.
भारतात १० कोटींहून अधिक मधुमेहाचे रुग्ण असून, त्यापैकी १.१ कोटींना Pre Diabetes आहे. आजकाल तरुण पिढीसुद्धा या आजाराला बळी पडत आहे. तज्ज्ञांनी याबाबत इशारा दिला असून काळजी घ्यायला सांगितले आहे