थंडीच्या दिवसांमध्ये आहारात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. त्यात अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे शेंगदाणे. सकाळी उठल्यानंतर नियमित शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि…
नरेंद्र मोदी त्यांच्या आहारात न चुकता शेवग्याच्या पानांचे सेवन करतात. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. मधुमेह, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी शेवग्याच्या पानांचे सेवन करावे.
वारंवार पायांमध्ये होत असलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. कारण मधुमेह, हार्ट अटॅक आणि उच्च रक्तदाब वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते. जाणून घेऊया सविस्तर.
रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. अशावेळी नियमित ब्लॅक कॉफीचे सेवन करावे. कॉफीमध्ये असलेल्या घटकांमुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते.
जेवल्यानंतर अनेकांना विड्याची पाने आणि त्यात सुपारी, तंबाखू मिक्स करून खाण्याची सवय असते. काही दिवसभरात एकदाच पान खातात तर काहींना दिवसभरात सतत पान खाण्याची सवय असते. विड्याची पाने खाल्ल्यास पचनक्रिया…
सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी लवंग चहाचे सेवन करावे. या चहाच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यासोबतच वजन नियंत्रणात राहील.
महिनाभर साखरेचे सेवन न केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच वाढलेले वजन कमी होईल. याशिवाय त्वचा चमकदार आणि सुंदर दिसेल. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
टाइप-2 मधुमेहावर प्रभावी असलेले हे औषध HbA1c कमी करण्यास, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते. तसेच हृदयविकार आणि मूत्रपिंडाच्या समस्यांचा धोका टाळण्यासही याची मदत होते.
डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. यामध्ये पुरुषांमधील Sperms वरही परिणाम होतो आणि वंध्यत्वाचा धोकाही वाढतो. इतंकच नाही तर शारीरिक संबंधावरही याचा अधिक परिणाम होतो
डायबिटीस नियंत्रणात आणणे कठीण नाही. योग्य औषधोपचार आणि नियमित डाएट केल्यास हे शक्य असल्याचे आयुर्वेदिक डॉक्टरांचे म्हणणे आहे. संतुलित ब्लड शुगरसाठी काय करावे जाणून घ्या
जगभरात मधुमेहासारख्या गंभीर आजाराने असंख्य रुग्ण त्रस्त आहेत. हा आजार कधीच बरा होत नाही. रक्तात साखरेची पातळी वाढल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. योग्य वेळी लक्ष न दिल्यास रक्तात…
मधुमेह हा एक सामान्य आजार आहे. प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला याचा त्रास होतो. लोक यापासून मुक्त होण्यासाठी विविध उपाय करतात. स्वामी रामदेव यांनी मधुमेह पूर्णपणे नष्ट करण्यासाठी एक रामबाण उपाय सांगितला…
Diabetes Home Remedy : मधुमेह हा आजार कायमस्वरूपी असला तरी काही घरगुती उपायांच्या मदतीने त्याला नियंत्रणात ठेवता येऊ शकते. राजस्थानी वैद्यांनी शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी एक रामबाण उपाय सांगितला आहे.
जगभरात लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. लठ्ठपणा आणि मधुमेहाशी लढण्यासाठी वैद्यकीय समुदायाला एकत्र आणण्याच्या दिशेने हा कार्यक्रम एक महत्त्वाची पायरी दर्शवतो.
जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची काळजी घ्यावी.
जगभरात मधुमेहाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आहारात होणारे बदल आणि आनुवंशिकतेचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कायमच संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. रक्तात…
Diabetes Remedy : डायबिटीज हा एक सायलेंट किलिंग आजार आहे जो जगातील 830 दशलक्ष लोकांना जडलेला आहे. अनेकांना ठाऊक नाही पण काही लक्षणे जाणून घेऊन वेळीच डायबिटीजचा रिव्हर्स केले जाऊ…
नवीन एन्शुअर डायबिटीज केअर सूत्रीकरणामध्ये मधुमेह व्यवस्थापनासह मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या घटकांचे प्रगत संयोजन आहे. नवीन सूत्रीकरणामध्ये पुढील गोष्टी आहेत.
पेरू खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर घटक शरीराचे कार्य सुधारण्यासोबतच शरीर आतून हेल्दी आणि निरोगी ठेवतात. जाणून घ्या पेरू खाण्याचे फायदे.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेह झाल्यानंतर शरीरात ही गंभीर लक्षणे दिसून येतात. जाणून घ्या सविस्तर.