Excess Sweating Alert : अचानक जास्त घाम येण्याची समस्या सामान्य वाटत असली तरी याचा अर्थ काहीसा वेगळा असू शकतो. शरीर आपल्याला आजारांचे अनेक वेगवेगळ्या प्रकारे संकेत देत असतो जे आपण…
आंबा खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पण चुकीच्या पद्धतीमध्ये आंब्याचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. आंब्याच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते.
Diabetes Tips : फळांचा रस हा चवीला गोड असल्याने तो रक्तातील साखर वाढवतो की नाही याविषयी अनेक रुग्ण गोंधळले असतात. चला फ्रुट ज्यूस ब्लड शुगर लेव्हल वाढवते की नाही या…
सतत येणारा घाम हा उष्णता वाढल्यामुळे नाहीतर शरीरसंबंधित गंभीर आजाराची लागण झाल्यामुळे येतो. सतत येणारा घाम हा उष्णता वाढल्यामुळे नाहीतर शरीरसंबंधित गंभीर आजाराची लागण झाल्यामुळे येतो.
रक्तभिसरणात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे हातापायांमध्ये कायमच झिणझिण्या येतात आणि हात सुन्न पडू लागतो. शरीरात निर्माण झालेल्या विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे सुद्धा हातपाय सुन्न पडतात. जाणून घ्या अधिक माहिती.
जगभरात मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब हे सर्वाधिक आढळणारे नॉन-कम्युनिकेबल म्हणजेच संसर्गजन्य नसलेले आजार आहेत. विशेषतः तरुणांमध्ये या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तिन्ही आजारांमध्ये परस्पर संबंध आढळतो.
भारतात १० कोटींहून अधिक मधुमेहाचे रुग्ण असून, त्यापैकी १.१ कोटींना Pre Diabetes आहे. आजकाल तरुण पिढीसुद्धा या आजाराला बळी पडत आहे. तज्ज्ञांनी याबाबत इशारा दिला असून काळजी घ्यायला सांगितले आहे
मधुमेहामध्ये गोड पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. पण कधीकधी संयम सुटतो आणि व्यक्ती गोड पदार्थ खाऊन बसते. मधुमेही व्यक्ती गूळ वा मध खाऊ शकतात का? काय सांगतात तज्ज्ञ
आजच्या काळात जीवनशैलीशी संबंधित सर्वात सामान्य आरोग्य समस्यांपैकी एक म्हणजे मधुमेह (डायबेटीस). भारतासारख्या देशांमध्ये आनुवंशिक कारणांमुळे ही समस्या अधिक प्रमाणात आढळते.
जगभरात लठ्ठपणा ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. केवळ वजनवाढ हा एकच त्रास नाही तर यामुळे अनेक आजारही बळावताना दिसून येत आहेत. वेळीच याला आळा घालणं गरेजेचं आहे. जाणून घ्या…
चुकीची जीवनशैली, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो. हा आजार पूर्णपणे बरा होत नसला तरी योग्य आहार आणि सवयींच्या मदतीने त्यावर नियंत्रण ठेवता येते.
झायडस लाइफसायन्स लिमिटेड ही जागतिक पातळीवरील नामांकित औषधनिर्मिती कंपनी आहे. विविध दुर्धर आजारांवर नवनवीन संशोधन करुन उपाययोजना राबवणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते. आज आम्ही तुम्हाला लहान वयातील मुलांना मधुमेह का होतो? मधुमेहाची लक्षणे कोणती? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.
जास्त प्रमाणात मांसाहारी पदार्थ खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की लाल मांस आणि Processed Food ने अन्न विषबाधासारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढू शकतो
डायबिटीसच्या रुग्णांसाठी काही जण बटाटा खाणं विष आहेत असं म्हणतात, तर काही जण रताळं खाऊ नये सांगतात. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की डायबिटीस असताना खाणे म्हणजे कोणताही पदार्थ पूर्णपणे…
गाजर बीटचा रस प्यायल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पण काहींच्या आरोग्यासाठी हा अतिशय रस घातक ठरतो. रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ शरीरासाठी खूप जास्त प्रभावी ठरतात. चला तर जाणून घेऊया रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय.