रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ शरीरासाठी खूप जास्त प्रभावी ठरतात. चला तर जाणून घेऊया रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय.
शरीरात वाढलेल्या उच्च रक्तदाबाचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. रक्तदाब वाढल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यास मेंदूच्या नसांवर जास्तीचा तणाव येतो आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.
रक्तातील ग्लुकोज आणि मेंदू यांचा परस्पर काही संबंध आहे का? तज्ज्ञांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. वयासह काही बदल जर झाले तर स्मरणशक्तीशी संबंधित त्रास हे नक्कीच गंभीर आहेत, जाणून…
Diabetes Tips : मधुमेह रुग्णांसाठी गोड पदार्थांचे सेवन घातक ठरते हे तर सर्वांनीच ऐकलं असेल, पण तुम्हाला माहिती आहे का? डॉक्टरांच्या मते, फक्त गोड पदार्थच नाही तर खारट पदार्थही शरीरात…
सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. भूक लागल्यानंतर तिखट, तेलकट तर काहीवेळा मैद्यापासून बनवलेले पदार्थ सुद्धा आवडीने खाल्ले जातात. पण दिसायला पांढरे शुभ्र असलेले…
उपाशी पोटी नियमित कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर डिटॉक्स होईल. चला तर जाणून घेऊया कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करण्याचे फायदे.
सध्या लहान वयातही डायबिटीसचे रुग्ण वाढत असलेले दिसून येत आहे आणि याला कारणीभूत आपले राहणीमान आहे. दरम्यान तुमचे HbA1c हे 6.5 पेक्षा अधिक टक्के असेल तर तुम्हाला वेळीच सावध होण्याची…
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर दालचिनीचे सेवन करावे. दालचिनी पावडर कोमट पाण्यात मिक्स करून प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. जाणून घ्या दालचिनीचे सेवन करण्याचे फायदे.
How To Control Diabetes : मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांसोबतच योग्य आहार आणि नैसर्गिक उपाय महत्त्वाचे ठरतात. स्वयंपाकघरातील हा साधा मसाला योग्य प्रमाणात घेतल्यास रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते.
रक्तात साखरेची पातळी वाढल्यानंतर त्वचेसंबंधित अतिशय भयानक लक्षणे दिसू लागतात. त्वचेवर जखमा होणे, त्वचा कडक पडणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे वेळीच औषध उपचार करावेत. रोजच्या आहारात या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील आणि तुम्ही निरोगी राहाल.
How To Reverse Type 2 Diabetes : सातत्याने वाढत चाललेल्या आजरांमध्ये डायबिटीजचा प्रामुख्याने समावेश होतो. हा एक गंभीर आजार असून आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करून टाईप २ डायबिटीजला रिव्हर्स…
थंडीच्या दिवसांमध्ये आहारात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. त्यात अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे शेंगदाणे. सकाळी उठल्यानंतर नियमित शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि…
नरेंद्र मोदी त्यांच्या आहारात न चुकता शेवग्याच्या पानांचे सेवन करतात. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. मधुमेह, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी शेवग्याच्या पानांचे सेवन करावे.
वारंवार पायांमध्ये होत असलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. कारण मधुमेह, हार्ट अटॅक आणि उच्च रक्तदाब वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते. जाणून घेऊया सविस्तर.
रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. अशावेळी नियमित ब्लॅक कॉफीचे सेवन करावे. कॉफीमध्ये असलेल्या घटकांमुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते.
जेवल्यानंतर अनेकांना विड्याची पाने आणि त्यात सुपारी, तंबाखू मिक्स करून खाण्याची सवय असते. काही दिवसभरात एकदाच पान खातात तर काहींना दिवसभरात सतत पान खाण्याची सवय असते. विड्याची पाने खाल्ल्यास पचनक्रिया…
सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी लवंग चहाचे सेवन करावे. या चहाच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यासोबतच वजन नियंत्रणात राहील.
महिनाभर साखरेचे सेवन न केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच वाढलेले वजन कमी होईल. याशिवाय त्वचा चमकदार आणि सुंदर दिसेल. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
टाइप-2 मधुमेहावर प्रभावी असलेले हे औषध HbA1c कमी करण्यास, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते. तसेच हृदयविकार आणि मूत्रपिंडाच्या समस्यांचा धोका टाळण्यासही याची मदत होते.