रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे आणि गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण तरीसुद्धा मधुमेह नियंत्रणात राहत नाही. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.
डायबिटीस झाल्यानंतर सुटका होणं अशक्य आहे. औषधं, योग्य डाएट आणि खाण्यावर नियंत्रण ठेवल्यास याचा उपाय होऊ शकतो. बाबा रामदेव यांनी देशी जुगाड सांगितला असून कशी ठेवावी शुगर नियंत्रणात वाचा.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या फळांचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखर कधीच वाढत नाही, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
जर डायबिटीस नियंत्रित केला नाही तर किडनी खराब होऊ शकतात. बाबा रामदेव यांनी चक्क एका डॉक्टरचा मधुमेह बरा केल्याचा दावा केला आहे. त्यांनी यासाठीची पद्धतदेखील सांगितली, जाणून घ्या
शुगर एकदा रक्तात पसरू लागली की शरीर पोखरू लागते आणि डायबिटीस हा सायलंट किलर कधी तुमचा जीव घेऊ शकतो हे कळणारही नाही. हीच शुगर तुम्ही 7 दिवसात कशी नियंत्रणात आणाल…
सद्गुरू जग्गी वासुदेव नेहमीच आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत अनेकदा माहिती देत असतात आणि आता बद्धकोष्ठतेपासून सुटका हवी असेल तर नक्की कोणते पदार्थ खावेत जाणून घ्या
मधुमेह हा एक असाध्य आजार आहे ज्याने भारतातील बहुतेक लोक ग्रस्त आहेत, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाबा रामदेव यांनी आयुर्वेदिक पान आणि फळाबद्दल सांगितले आहे, जे साखर नियंत्रित करण्यास मदत करू…
डायबिटीस एक सायलंट आजार आहे आणि एकदा झाला की माणसाचं शरीर आतून पोखरून काढतं. मात्र अनेक हजार वर्षांपूर्वीच ऋषी चरकांनी यावरील उपाय सांगून ठेवले आहेत. तुम्हीही करा उपयोग, नक्की वाचा
जगभरात मधुमेहाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. यामुळे शरीराच्या इतर अवयवांना हानी पोहचते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात दिसून येणारी…
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशावेळी आहारात नेहमीच कारल्याचा रस किंवा मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
मधुमेह नियंत्रित करण्यासाठी केवळ औषधच नाही तर आहारदेखील उपयुक्त ठरू शकतो. आम्ही तुम्हाला एका अशा आहार योजनेबद्दल सांगत आहोत जो संशोधनात मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे
शरीरात वाढलेला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात किंवा जीवनात चुकीच्या सवयी फॉलो न करता शरीराला आवश्यक असलेल्या अंगीकारून शरीराची योग्य काळजी घ्यावी. जाणून घ्या मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी सोप्या टिप्स.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास शरीराच्या इतर अवयवांनासुद्धा इजा पोहचण्याची शक्यता असते. अशावेळी आहारात कारले, कोबी किंवा आल्याचे सेवन करावे.
मधुमेहात साखरेची पातळी झपाट्याने वाढू लागते. औषध आणि आहाराच्या मदतीने साखरेची पातळी नियंत्रित करावी लागते. त्यामुळे मधुमेही रुग्णाला त्याच्या आहाराकडे अधिक लक्ष द्यावे लागते. अनेक वेळा जाणूनबुजून किंवा नकळत मधुमेही…
मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. यामुळे सतत चक्कर येणे, अंगाला खाज येणे, थकवा, वारंवार लघवीला होणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात.
शरीरात मधुमेहाची पातळी वाढल्यानंतर यार योग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तात वाढलेली साखर कमी करण्यासाठी कांद्याच्या रसाचे किंवा कांद्याचे सेवन करावे. जाणून घ्या शरीराला होणारे इतरही फायदे.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. पण सतत दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्यसंबंधित गंभीर आजार होण्याची शक्यता असते. आहारात सतत होणारे बदल, गोड पदार्थांचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणामन आरोग्यावर…
कांद्याचा अर्क रक्तातील साखरेची पातळी मोठ्या प्रमाणात नियंत्रित करू शकतो हे अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहे. अनेक शास्त्रज्ञांनी तर कांद्याला मधुमेहावरील सर्वात स्वस्त उपचार म्हणून वर्णन केले आहे
मधुमेह झाल्यानंतर आरोग्य बिघडू लागते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात कमी साखरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. अतिसाखर किंवा गोड पदार्थ खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण…
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये पथ्य पाळून डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घ्यावीत.