रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ शरीरासाठी खूप जास्त प्रभावी ठरतात. चला तर जाणून घेऊया रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय.
सध्या लहान वयातही डायबिटीसचे रुग्ण वाढत असलेले दिसून येत आहे आणि याला कारणीभूत आपले राहणीमान आहे. दरम्यान तुमचे HbA1c हे 6.5 पेक्षा अधिक टक्के असेल तर तुम्हाला वेळीच सावध होण्याची…
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर दालचिनीचे सेवन करावे. दालचिनी पावडर कोमट पाण्यात मिक्स करून प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. जाणून घ्या दालचिनीचे सेवन करण्याचे फायदे.
रक्तात साखरेची पातळी वाढल्यानंतर त्वचेसंबंधित अतिशय भयानक लक्षणे दिसू लागतात. त्वचेवर जखमा होणे, त्वचा कडक पडणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
डायबिटीस नियंत्रणात आणणे कठीण नाही. योग्य औषधोपचार आणि नियमित डाएट केल्यास हे शक्य असल्याचे आयुर्वेदिक डॉक्टरांचे म्हणणे आहे. संतुलित ब्लड शुगरसाठी काय करावे जाणून घ्या
मधुमेह हा एक सामान्य आजार आहे. प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला याचा त्रास होतो. लोक यापासून मुक्त होण्यासाठी विविध उपाय करतात. स्वामी रामदेव यांनी मधुमेह पूर्णपणे नष्ट करण्यासाठी एक रामबाण उपाय सांगितला…
जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची काळजी घ्यावी.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेह झाल्यानंतर शरीरात ही गंभीर लक्षणे दिसून येतात. जाणून घ्या सविस्तर.
मधुमेहाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. रक्तात वाढलेल्या साखरेमुळे संपूर्ण शरीराला हानी पोहचते.जीवनशैलीत होणाऱ्या चुका, आहारातील बदल आणि अपुऱ्या झोपेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य…
मधुमेहाच्या रुग्णांनी भात शिजवताना त्यात तूप, दालचिनी पावडर किंवा जास्त पाण्याचा वापर करावा. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि कधीच मधुमेह वाढत नाही. जाणून घ्या सविस्तर.
रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे आणि गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण तरीसुद्धा मधुमेह नियंत्रणात राहत नाही. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.
डायबिटीस झाल्यानंतर सुटका होणं अशक्य आहे. औषधं, योग्य डाएट आणि खाण्यावर नियंत्रण ठेवल्यास याचा उपाय होऊ शकतो. बाबा रामदेव यांनी देशी जुगाड सांगितला असून कशी ठेवावी शुगर नियंत्रणात वाचा.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या फळांचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखर कधीच वाढत नाही, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
जर डायबिटीस नियंत्रित केला नाही तर किडनी खराब होऊ शकतात. बाबा रामदेव यांनी चक्क एका डॉक्टरचा मधुमेह बरा केल्याचा दावा केला आहे. त्यांनी यासाठीची पद्धतदेखील सांगितली, जाणून घ्या
शुगर एकदा रक्तात पसरू लागली की शरीर पोखरू लागते आणि डायबिटीस हा सायलंट किलर कधी तुमचा जीव घेऊ शकतो हे कळणारही नाही. हीच शुगर तुम्ही 7 दिवसात कशी नियंत्रणात आणाल…
सद्गुरू जग्गी वासुदेव नेहमीच आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत अनेकदा माहिती देत असतात आणि आता बद्धकोष्ठतेपासून सुटका हवी असेल तर नक्की कोणते पदार्थ खावेत जाणून घ्या
मधुमेह हा एक असाध्य आजार आहे ज्याने भारतातील बहुतेक लोक ग्रस्त आहेत, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाबा रामदेव यांनी आयुर्वेदिक पान आणि फळाबद्दल सांगितले आहे, जे साखर नियंत्रित करण्यास मदत करू…
डायबिटीस एक सायलंट आजार आहे आणि एकदा झाला की माणसाचं शरीर आतून पोखरून काढतं. मात्र अनेक हजार वर्षांपूर्वीच ऋषी चरकांनी यावरील उपाय सांगून ठेवले आहेत. तुम्हीही करा उपयोग, नक्की वाचा
जगभरात मधुमेहाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. यामुळे शरीराच्या इतर अवयवांना हानी पोहचते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात दिसून येणारी…
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशावेळी आहारात नेहमीच कारल्याचा रस किंवा मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.