गणपती बाप्पाचे आवडते फुल म्हणून जास्वंदीच्या फुलाची ओळख आहे. हे फुल केवळ दिसायलाच सुंदर नाहीतर शरीरासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. जास्वंदीच्या फुलात असलेले औषधी गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. सकाळी उठल्यानंतर…
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात गाजर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. गाजर खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासोबतच पचनक्रिया मजबूत राहण्यास मदत होते. गाजरमध्ये विटामिन ए, बीटा-कॅरोटीन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी…
ABCG Juice Recipe : अनेक पोषकघटकांची समृद्ध हा ज्यूस शरीराला आतून डिटॉक्स करण्यास मदत करतो. यामुळे शरीर स्वछ राहते आणि अनेक आजरांचा धोका टाळतो. आपल्या रोजच्या जीवनात तुम्ही या ज्यूसचा…
लिव्हरमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी स्वयंपाक घरातील पदार्थांचे सेवन करावे. यामुळे लिव्हरमध्ये जमा झालेला कचरा स्वच्छ होतो आणि शरीर डिटॉक्स होते.
हल्ली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच बद्धकोष्ठता, अपचन, ऍसिडिटी, गॅस आणि पचनाच्या इतरही समस्यांनी त्रस्त आहेत. पचनक्रिया बिघडल्यानंतर संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. यामुळे बऱ्याचदा जेवल्यानंतर पोटात गुडगुडल्यासारखे वाटणे किंवा…
सकाळी रिकाम्या पोटी वेलचीचे पाणी पिणे हा एक सोपा, स्वस्त आणि नैसर्गिक उपाय आहे जो पचनापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत, वजन कमी करण्यापर्यंत आणि सौंदर्यापर्यंत सर्वांनाच फायदेशीर ठरतो.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये ताक प्यायले जाते. नियमित एक ग्लास ताक प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. कॅल्शियम, प्रथिने आणि विटामिन…
दारूचे सेवन न करता कुजलेले लिव्हर स्वच्छ करण्यासाठी घरगुती आणि नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेल्या पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.
अमृता फडणवीस कायमच हेल्दी राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर हळद आणि काळीमिरी कोमट पाण्यात मिक्स करून सेवन करतात. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. जाणून घ्या सविस्तर.
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी कोमट पाण्यात दालचिनी पावडर मिक्स करून प्या. यामुळे वजन कमी होण्यासोबतच शरीराला भरमसाट फायदे होतात. जाणून घ्या दालचिनीचे सेवन करण्याचे फायदे.
शरीराची पचनक्रिया बिघडल्यानंतर चेहऱ्यावर त्याचे परिणाम लगेच दिसून येतात. पिंपल्स येणे, बारीक मुरूम येणे, त्वचा काळवंडून जाणे, फोड येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य कायमच चांगले असणे आवश्यक…
जगभरात लठ्ठपणामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. पोटावर वाढलेला चरबीचा घेर काहीवेळा आरोग्यासंबंधित गंभीर आजारांचे कारण बनतो. जंक फूड, चुकीच्या वेळी जेवण, अपुरी झोप, बिघडलेले मानसिक आरोग्य इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम…
लिव्हरमध्ये साचून राहिलेली अनावश्यक चरबी बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात हेल्दी पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि आरोग्य सुधारते.
पावसाळा ऋतूमध्ये अनेक ठिकाणी गोकर्णाच्या फुलांच्या वेली वाढू लागतात. निळ्या रंगाची गोकर्ण फुले पाहिल्यानंतर खूप मन प्रसन्न होते. फुलांना पाहून जितके प्रसन्न वाटते, तेवढेच गोकर्णच्या फुलांचे शरीराला फायदे सुद्धा होतात.…
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते. त्यामुळे नियमित कारल्याचा रस, आवळ्याचा रस इत्यादी पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यासोबतच शरीराला सुद्धा अनेक फायदे होतील.
मधुमेहाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. रक्तात वाढलेल्या साखरेमुळे संपूर्ण शरीराला हानी पोहचते.जीवनशैलीत होणाऱ्या चुका, आहारातील बदल आणि अपुऱ्या झोपेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य…
वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर भाज्यांच्या रसाचे सेवन करावे. यामुळे शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल. जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी कोणत्या भाज्यांचा रस प्यावा.
पोटावर वाढलेला चरबीचा अनावश्यक घेर कमी करण्यासाठी ओवा, बडीशेपचे पाणी प्यावे. या पाण्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते.
मित्रमैत्रणी आणि नातेवाइकांसोबत दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जातो. दिवाळीच्या दिवशी घरात फराळ, मिठाई आणि गोडचे इतर अनेक पदार्थ बनवले जातात. पण राज्यासह देशभरात सगळीकडे उष्णता वाढली आहे. कडक ऊन…