वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. त्यातील अतिशय गुणकारी पेय म्हणजे चिया सीड्सचे पाणी. या पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर…
चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी आयुर्वेदिक पेयांचे सेवन करावे. यामुळे शरीर आतून स्वच्छ होते आणि आरोग्य सुधारते. जाणून घ्या आयुर्वेदिक ड्रिंक बनवण्याची कृती आणि फायदे.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी बडीशेपचे पाणी प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील. यामध्ये असलेले घटक शरीर स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. जाणून घ्या बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे.
चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी बाजारातील कोणत्याही स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी हिरव्या रसाचे नियमित सेवन करावे. यामुळे शरीर स्वच्छ होते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.
सकाळी उठल्यानतंर नियमित उपाशी पोटी काळ्या मनुक्यांच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. कोलेस्ट्रॉल, रक्तदाब इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळेल. जाणून घ्या काळ्या मनुक्यांचे फायदे.
सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी ग्रीन टी किंवा हर्बल टी चे सेवन करावे. या चहाच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते.
Cloves Water Benefits : आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या या मसाल्याच्या मदतीने तुम्ही तुमचे संपूर्ण पोट साफ करू शकता. याचे पाणी आतड्यांमधील सर्व घाण काढून टाकण्यात मदत करते.
नवरात्रीच्या उपवासात शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहण्यासाठी ताक, नारळ पाणी किंवा लिंबाच्या रसाचे सेवन करावे. यामुळे शरीर सुद्धा डिटॉक्स होईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित प्यायल्यास आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. याशिवाय रोगप्रतिकारशक्ती निरोगी ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.
झेंडूच्या फुलांचा चहा प्यायल्यामुळे रक्तात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात. ज्यामुळे त्वचा अतिशय सुंदर राहते.याशिवाय मूळव्याध, सर्दी खोकला इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही झेंडूच्या फुलांचा चहा पिऊ शकता.
शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात डाळिंब किंवा बीट गाजरच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
जगभरात लठ्ठपणाच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. शरीराचे वाढलेले वजन आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. मांड्या, पोट आणि हातांवर वाढलेल्या चरबीमुळे शरीराची रचना पूर्णपणे बदलून जाते. अनेक लोक वजन कमी करताना…
कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते आणि वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. जाणून घ्या लिंबू पाणी पिण्याचे फायदे.
केसांच्या वाढीसाठी कढीपत्त्याची पाने अतिशय प्रभावी ठरतात. कढीपत्त्याच्या पानांमध्ये असलेले गुणकारी घटक केस मजबूत करतात. चला तर जाणून घेऊया कढीपत्त्याच्या पानांचा चहा बनवण्याची सोपी कृती.
सर्दी खोकला झाल्यानंतर वारंवार नाकातून पाणी येणे, डोकं दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करून आराम मिळवावा. काढा प्यायल्यामुळे शरीर स्वच्छ होते.
बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर सुद्धा अनेकांना फ्रेश वाटतं नाही. कायमच थकल्यासारखे वाटू लागते. शरीरात निर्माण झालेल्या अशक्तपणा आणि थकव्यामुळे कोणतेही काम करण्याचा उत्साह शरीरात राहत नाही.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाणे अतिशय महत्वाचे आहे. अन्यथा शरीराला हानी पोहचते. शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. पण बऱ्याचदा जीवनशैली, आहार, प्रदूषण आणि ताणतणाव इत्यादी अनेक…
भारतीय स्वयंपाक घरात अनेक वेगवेगळे मसाले उपलब्ध असतात. जेवणातील पदार्थ बनवताना मसाल्यांचा वापर केला जातो. त्यातील अतिशय लोकप्रिय मसाला म्हणजे बडीशेप. बडीशेपमध्ये कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम इत्यादी अनेक घटक आढळून…
लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी उपाशी पोटी हळदी आणि जेष्ठमधाचे मिश्रण एकत्र मिक्स करून प्यावे. यामुळे लिव्हरमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि शरीर स्वच्छ होईल.
प्रदूषण, धूळ, मातीमुळे फुफ्फुसांमध्ये घाण जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी हळदीचे पाणी किंवा आल्याच्या पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे फुफ्फुसांना चिकटलेली घाण स्वच्छ होईल.