• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Why Do Women Gain Weight Rapidly After Marriage

लग्नानंतरच का महिलांचे वजन झपाट्याने वाढते? ‘ही’ आहेत 5 कारणं

लग्नानंतर वजन वाढणे ही एक सामान्य गोष्ट आहे जी बऱ्याच महिलांमध्ये दिसून होते. पण हे अचानक वजन कसे वाढले जाते. चला जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 17, 2024 | 09:05 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कुठल्याही महिलेसाठी लग्न ही खूप महत्वाची गोष्ट असते. परंतु लग्न झाल्यानंतर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातीलच एक सामान्य समस्या म्हणजे वजनात झालेली वाढ. लग्नानंतर अनेकदा महिलांचे वजन वाढते. असे होणे अगदी सामान्य असून त्यामागे अनेक कारणं असू शकतात. यामध्ये शारीरिक, भावनिक आणि जीवनशैलीतील बदलांचा समावेश असतो. चला जाणून घेऊया लग्नानंतर महिलांचे वजन वाढण्याची कारणं कोणती.

हार्मोनल चेंज

लग्नानंतर महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. हे विशेषतः जेव्हा स्त्रीला गर्भधारणेची इच्छा असते तेव्हा घडते. साहजिकच हार्मोन्समधील बदलांमुळे मेटाबॉलिज्म आणि पचनक्रियेवरही परिणाम होतो, ज्यामुळे वजन वाढू शकते.

हे देखील वाचा: Parenting Tips: मुलीला ‘प्रिन्सेस ट्रिटमेंट’च नाही तर 5 पद्धतीने द्या आत्मविश्वास

स्ट्रेस हार्मोन वाढते

लग्नानंतर महिलांच्या खांद्यावर नवीन जबाबदाऱ्या येतात. घरातील कामे, नातेसंबंधातील चढ-उतार, करिअरच्या चिंता इत्यादी गोष्टी त्यांच्या खांद्यावर ओझे बनतात. यामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढते. परिणामी वजन देखील वाढू शकते. तणावामुळे खाण्याच्या पद्धतीही बदलतात, ज्याचा परिणाम महिलांच्या वजनावर होतो.

आरोग्याकडे लक्ष न देणे

हल्ली लग्नाआधी अनेक स्त्रिया परफेक्ट फिगर मिळवण्यासाठी भरपूर डाएटिंग आणि व्यायाम वगैरे करताना दिसतात, पण लग्नानंतर ते त्यांच्या वैवाहिक जीवनात अडकल्यामुळे त्यांना आपल्या वजनाकडे हवे तितकेसे लक्ष देता येत नाही, त्यामुळे मेहनतीने कमी झालेले वजन पुन्हा वाढते.

हे देखील वाचा: साखरेचा वापर न करता बनवा चविष्ट गुळाचा मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

आहारात होणारा बदल

लग्नसमारंभात भरपूर तळलेले पदार्थ असतात, जे वधूही खाते. तसेच लग्नानंतर पती आणि सासरच्या मंडळींसोबत मुलीला त्यांच्या जेवणाची सवय करून घ्यावी लागते. या खाण्याच्या सवयींचा महिलांच्या खाण्याच्या पद्धतींवरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत जर महिलेच्या सासरच्या लोकांनी जास्त फॅट असणारे पदार्थ खाल्ले तर त्या घरातील महिलाही तेच पदार्थ खाऊ लागण्याची शक्यता असते.

अपुरी झोप, अपुरे जेवण

लग्नानंतर, महिलांना नवीन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अनेकदा उशिरापर्यंत जागावे लागते आणि सकाळी सगळ्यांच्या आधीच उठावे लागते. या झोपेच्या कमतरतेमुळे स्ट्रेस हार्मोन्सही वाढतात, ज्यामुळे वजन वाढू शकते. अपुऱ्या जेवणामुळे भूकही वाढू लागते.

लग्नानंतर अनेकांचे वजन जरी वाढत असले तरी स्त्रीला या नात्यात अधिक सुरक्षितता वाटते. आपल्या सुखं दुःखात कोणीतरी आपली जवळची व्यक्ती आपल्या आयुष्यात आली आहे, यामुळे ती अधिक आनंदी आणि समाधानी होते.

Web Title: Why do women gain weight rapidly after marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 09:05 PM

Topics:  

  • After Marriage Life

संबंधित बातम्या

‘लग्न न करण्याचा ट्रेंड’ वाढतोय! जपान आणि स्वीडनमध्ये सर्वाधिक अविवाहित मुली; कारण ऐकून व्हाल थक्क
1

‘लग्न न करण्याचा ट्रेंड’ वाढतोय! जपान आणि स्वीडनमध्ये सर्वाधिक अविवाहित मुली; कारण ऐकून व्हाल थक्क

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ढाकाच्या रुग्णालयात हसीनाच्या मंत्र्याने घेतला शेवटचा श्वास, मेल्यानंतरही युनूसच्या पोलिसांनी ठेवल्या हातात बेड्या; Photo Viral

ढाकाच्या रुग्णालयात हसीनाच्या मंत्र्याने घेतला शेवटचा श्वास, मेल्यानंतरही युनूसच्या पोलिसांनी ठेवल्या हातात बेड्या; Photo Viral

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलने घेतला मोठा निर्णय! भारतीय संघात स्थान न मिळाल्याने ‘या’ परदेशी संघासोबत करार

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलने घेतला मोठा निर्णय! भारतीय संघात स्थान न मिळाल्याने ‘या’ परदेशी संघासोबत करार

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता

लक्झरी लूक, 6 ड्रायव्हिंग मोड अन् एक कमाल अनुभव! Abhishek Sharma ला मिळालेली HAVAL H9 मध्ये आहेत धमाकेदार फीचर्स

लक्झरी लूक, 6 ड्रायव्हिंग मोड अन् एक कमाल अनुभव! Abhishek Sharma ला मिळालेली HAVAL H9 मध्ये आहेत धमाकेदार फीचर्स

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

‘ती धनश्रीवर काळी जादू करतेय…’ आकृती नेगीवर लागले ‘Rise And Fall’ मध्ये लागले गंभीर आरोप, नव्या वादाला फुटले तोंड

‘ती धनश्रीवर काळी जादू करतेय…’ आकृती नेगीवर लागले ‘Rise And Fall’ मध्ये लागले गंभीर आरोप, नव्या वादाला फुटले तोंड

व्हिडिओ

पुढे बघा
Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.