• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Why Do Women Gain Weight Rapidly After Marriage

लग्नानंतरच का महिलांचे वजन झपाट्याने वाढते? ‘ही’ आहेत 5 कारणं

लग्नानंतर वजन वाढणे ही एक सामान्य गोष्ट आहे जी बऱ्याच महिलांमध्ये दिसून होते. पण हे अचानक वजन कसे वाढले जाते. चला जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 17, 2024 | 09:05 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कुठल्याही महिलेसाठी लग्न ही खूप महत्वाची गोष्ट असते. परंतु लग्न झाल्यानंतर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातीलच एक सामान्य समस्या म्हणजे वजनात झालेली वाढ. लग्नानंतर अनेकदा महिलांचे वजन वाढते. असे होणे अगदी सामान्य असून त्यामागे अनेक कारणं असू शकतात. यामध्ये शारीरिक, भावनिक आणि जीवनशैलीतील बदलांचा समावेश असतो. चला जाणून घेऊया लग्नानंतर महिलांचे वजन वाढण्याची कारणं कोणती.

हार्मोनल चेंज

लग्नानंतर महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. हे विशेषतः जेव्हा स्त्रीला गर्भधारणेची इच्छा असते तेव्हा घडते. साहजिकच हार्मोन्समधील बदलांमुळे मेटाबॉलिज्म आणि पचनक्रियेवरही परिणाम होतो, ज्यामुळे वजन वाढू शकते.

हे देखील वाचा: Parenting Tips: मुलीला ‘प्रिन्सेस ट्रिटमेंट’च नाही तर 5 पद्धतीने द्या आत्मविश्वास

स्ट्रेस हार्मोन वाढते

लग्नानंतर महिलांच्या खांद्यावर नवीन जबाबदाऱ्या येतात. घरातील कामे, नातेसंबंधातील चढ-उतार, करिअरच्या चिंता इत्यादी गोष्टी त्यांच्या खांद्यावर ओझे बनतात. यामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढते. परिणामी वजन देखील वाढू शकते. तणावामुळे खाण्याच्या पद्धतीही बदलतात, ज्याचा परिणाम महिलांच्या वजनावर होतो.

आरोग्याकडे लक्ष न देणे

हल्ली लग्नाआधी अनेक स्त्रिया परफेक्ट फिगर मिळवण्यासाठी भरपूर डाएटिंग आणि व्यायाम वगैरे करताना दिसतात, पण लग्नानंतर ते त्यांच्या वैवाहिक जीवनात अडकल्यामुळे त्यांना आपल्या वजनाकडे हवे तितकेसे लक्ष देता येत नाही, त्यामुळे मेहनतीने कमी झालेले वजन पुन्हा वाढते.

हे देखील वाचा: साखरेचा वापर न करता बनवा चविष्ट गुळाचा मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

आहारात होणारा बदल

लग्नसमारंभात भरपूर तळलेले पदार्थ असतात, जे वधूही खाते. तसेच लग्नानंतर पती आणि सासरच्या मंडळींसोबत मुलीला त्यांच्या जेवणाची सवय करून घ्यावी लागते. या खाण्याच्या सवयींचा महिलांच्या खाण्याच्या पद्धतींवरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत जर महिलेच्या सासरच्या लोकांनी जास्त फॅट असणारे पदार्थ खाल्ले तर त्या घरातील महिलाही तेच पदार्थ खाऊ लागण्याची शक्यता असते.

अपुरी झोप, अपुरे जेवण

लग्नानंतर, महिलांना नवीन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अनेकदा उशिरापर्यंत जागावे लागते आणि सकाळी सगळ्यांच्या आधीच उठावे लागते. या झोपेच्या कमतरतेमुळे स्ट्रेस हार्मोन्सही वाढतात, ज्यामुळे वजन वाढू शकते. अपुऱ्या जेवणामुळे भूकही वाढू लागते.

लग्नानंतर अनेकांचे वजन जरी वाढत असले तरी स्त्रीला या नात्यात अधिक सुरक्षितता वाटते. आपल्या सुखं दुःखात कोणीतरी आपली जवळची व्यक्ती आपल्या आयुष्यात आली आहे, यामुळे ती अधिक आनंदी आणि समाधानी होते.

Web Title: Why do women gain weight rapidly after marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 09:05 PM

Topics:  

  • After Marriage Life

संबंधित बातम्या

‘लग्न न करण्याचा ट्रेंड’ वाढतोय! जपान आणि स्वीडनमध्ये सर्वाधिक अविवाहित मुली; कारण ऐकून व्हाल थक्क
1

‘लग्न न करण्याचा ट्रेंड’ वाढतोय! जपान आणि स्वीडनमध्ये सर्वाधिक अविवाहित मुली; कारण ऐकून व्हाल थक्क

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी भोरमध्ये अनोखं आंदोलन; आंदोलकांनी साष्टांग प्रणाम करत केलं…

वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी भोरमध्ये अनोखं आंदोलन; आंदोलकांनी साष्टांग प्रणाम करत केलं…

पावसात केस सतत भिजून कोरडे आणि रुक्ष झाले आहेत? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या केसांची काळजी, दिसतील अधिक सुंदर

पावसात केस सतत भिजून कोरडे आणि रुक्ष झाले आहेत? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या केसांची काळजी, दिसतील अधिक सुंदर

कृष्णाच्या आवडत्या राशीच्या लोकांच्या प्रत्येक इच्छा होतील पूर्ण, या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची सुरुवात

कृष्णाच्या आवडत्या राशीच्या लोकांच्या प्रत्येक इच्छा होतील पूर्ण, या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची सुरुवात

8th Pay Commission: सरकारी कामगारांना 2028 पर्यंत पहावी लागणार वाट, 7 वा वेतन आयोग मिळायला लागला होता ‘इतका’ वेळ

8th Pay Commission: सरकारी कामगारांना 2028 पर्यंत पहावी लागणार वाट, 7 वा वेतन आयोग मिळायला लागला होता ‘इतका’ वेळ

Wake Up Early Tips : सकाळी लवकर उठणे जीवावर येते? ‘हा’ सोपा उपाय नक्कीच तुमचे आयुष्य बदलेल

Wake Up Early Tips : सकाळी लवकर उठणे जीवावर येते? ‘हा’ सोपा उपाय नक्कीच तुमचे आयुष्य बदलेल

‘त्या’ रात्री रेल्वेच्या AC डक्टमधून असं काही बाहेर आलं की…; प्रवाशांसह पोलिसही थक्क, Video Viral

‘त्या’ रात्री रेल्वेच्या AC डक्टमधून असं काही बाहेर आलं की…; प्रवाशांसह पोलिसही थक्क, Video Viral

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.