• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Why Do Women Gain Weight Rapidly After Marriage

लग्नानंतरच का महिलांचे वजन झपाट्याने वाढते? ‘ही’ आहेत 5 कारणं

लग्नानंतर वजन वाढणे ही एक सामान्य गोष्ट आहे जी बऱ्याच महिलांमध्ये दिसून होते. पण हे अचानक वजन कसे वाढले जाते. चला जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 17, 2024 | 09:05 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कुठल्याही महिलेसाठी लग्न ही खूप महत्वाची गोष्ट असते. परंतु लग्न झाल्यानंतर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातीलच एक सामान्य समस्या म्हणजे वजनात झालेली वाढ. लग्नानंतर अनेकदा महिलांचे वजन वाढते. असे होणे अगदी सामान्य असून त्यामागे अनेक कारणं असू शकतात. यामध्ये शारीरिक, भावनिक आणि जीवनशैलीतील बदलांचा समावेश असतो. चला जाणून घेऊया लग्नानंतर महिलांचे वजन वाढण्याची कारणं कोणती.

हार्मोनल चेंज

लग्नानंतर महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. हे विशेषतः जेव्हा स्त्रीला गर्भधारणेची इच्छा असते तेव्हा घडते. साहजिकच हार्मोन्समधील बदलांमुळे मेटाबॉलिज्म आणि पचनक्रियेवरही परिणाम होतो, ज्यामुळे वजन वाढू शकते.

हे देखील वाचा: Parenting Tips: मुलीला ‘प्रिन्सेस ट्रिटमेंट’च नाही तर 5 पद्धतीने द्या आत्मविश्वास

स्ट्रेस हार्मोन वाढते

लग्नानंतर महिलांच्या खांद्यावर नवीन जबाबदाऱ्या येतात. घरातील कामे, नातेसंबंधातील चढ-उतार, करिअरच्या चिंता इत्यादी गोष्टी त्यांच्या खांद्यावर ओझे बनतात. यामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढते. परिणामी वजन देखील वाढू शकते. तणावामुळे खाण्याच्या पद्धतीही बदलतात, ज्याचा परिणाम महिलांच्या वजनावर होतो.

आरोग्याकडे लक्ष न देणे

हल्ली लग्नाआधी अनेक स्त्रिया परफेक्ट फिगर मिळवण्यासाठी भरपूर डाएटिंग आणि व्यायाम वगैरे करताना दिसतात, पण लग्नानंतर ते त्यांच्या वैवाहिक जीवनात अडकल्यामुळे त्यांना आपल्या वजनाकडे हवे तितकेसे लक्ष देता येत नाही, त्यामुळे मेहनतीने कमी झालेले वजन पुन्हा वाढते.

हे देखील वाचा: साखरेचा वापर न करता बनवा चविष्ट गुळाचा मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

आहारात होणारा बदल

लग्नसमारंभात भरपूर तळलेले पदार्थ असतात, जे वधूही खाते. तसेच लग्नानंतर पती आणि सासरच्या मंडळींसोबत मुलीला त्यांच्या जेवणाची सवय करून घ्यावी लागते. या खाण्याच्या सवयींचा महिलांच्या खाण्याच्या पद्धतींवरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत जर महिलेच्या सासरच्या लोकांनी जास्त फॅट असणारे पदार्थ खाल्ले तर त्या घरातील महिलाही तेच पदार्थ खाऊ लागण्याची शक्यता असते.

अपुरी झोप, अपुरे जेवण

लग्नानंतर, महिलांना नवीन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अनेकदा उशिरापर्यंत जागावे लागते आणि सकाळी सगळ्यांच्या आधीच उठावे लागते. या झोपेच्या कमतरतेमुळे स्ट्रेस हार्मोन्सही वाढतात, ज्यामुळे वजन वाढू शकते. अपुऱ्या जेवणामुळे भूकही वाढू लागते.

लग्नानंतर अनेकांचे वजन जरी वाढत असले तरी स्त्रीला या नात्यात अधिक सुरक्षितता वाटते. आपल्या सुखं दुःखात कोणीतरी आपली जवळची व्यक्ती आपल्या आयुष्यात आली आहे, यामुळे ती अधिक आनंदी आणि समाधानी होते.

Web Title: Why do women gain weight rapidly after marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 09:05 PM

Topics:  

  • After Marriage Life

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Parliament Session 2026: विरोधक ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत

Parliament Session 2026: विरोधक ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत

Feb 09, 2026 | 03:24 PM
नात्यांची ऊब आणि आठवणींची ओल; मुक्ता बर्वेच्या ‘माया’ चित्रपटाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला

नात्यांची ऊब आणि आठवणींची ओल; मुक्ता बर्वेच्या ‘माया’ चित्रपटाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला

Feb 09, 2026 | 03:16 PM
Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हलवाई स्टाईल ‘दही कचोरी’, चटकदार चव; टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हलवाई स्टाईल ‘दही कचोरी’, चटकदार चव; टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

Feb 09, 2026 | 03:13 PM
लग्नात करवलीसाठी साऊथ इंडियन घागऱ्याच्या सुंदर डिझाइन्स! मनमोहक लुकचे सगळेच करतील कौतुक

लग्नात करवलीसाठी साऊथ इंडियन घागऱ्याच्या सुंदर डिझाइन्स! मनमोहक लुकचे सगळेच करतील कौतुक

Feb 09, 2026 | 03:07 PM
भरदिवसा चोरीचा थरार ! अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली; दुचाकीवरून आले अन्…

भरदिवसा चोरीचा थरार ! अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली; दुचाकीवरून आले अन्…

Feb 09, 2026 | 03:06 PM
Punjab Crime: कॉलेजमध्ये गोळीबाराचा थरार! विद्यार्थ्याने क्लासमेटवर गोळ्या झाडून स्वतःचाही घेतला जीव

Punjab Crime: कॉलेजमध्ये गोळीबाराचा थरार! विद्यार्थ्याने क्लासमेटवर गोळ्या झाडून स्वतःचाही घेतला जीव

Feb 09, 2026 | 03:04 PM
ZIM vs OMA, T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; ओमान करणार फलंदाजी 

ZIM vs OMA, T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; ओमान करणार फलंदाजी 

Feb 09, 2026 | 03:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.