• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Why Does Ear Infection Increase During Rainy Season

‘या’ कारणांमुळे पावसाळ्यात वाढते कानातील इन्फेक्शन, डॉक्टरांनी सांगितले कारण

पावसाळ्यात जसे सगळीकडे हिरवाई पसरते तसेच रोगराईसुद्धा पसरते. या मोसमात मच्छर आणि पाण्यापासून होणाऱ्या आजारांव्यतिरिक्त अनेक इन्फेक्शन्स होत असतात. यातीलच एक म्हणजे कानातील इन्फेक्शन. चला जाणून घेऊया हे इन्फेक्शन होण्याची कारणे व त्यावरील उपाय.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 03, 2024 | 08:15 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पावसाळ्यात अनेक आजार आपले डोके वर काढत असतात. दूषित पाणी, मच्छर आणि चुकीच्या खानपानामुळे हे आजरासोबतच, डोळे किंवा कानातील इन्फेकशन सुद्धा वाढण्याचा धोका असतो. यामुळेच अनेक लोकं पावसाळ्यात चिंताग्रस्त असतात. अशा परिस्थितीत, या इन्फेकशनपासून स्वतःचे संरक्षण करणे महत्वाचे आहे, अन्यथा अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

यासंबंधी आम्ही डॉक्टरांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला, ज्यात त्यांनी हे अशा प्रकारचे इन्फेक्शन का होतात व त्यावरील उपाय काय याबद्दल सविस्तर माहिती दिली.

पावसाळ्यात इन्फेक्शनचा धोका का वाढतो?

पावसाळ्यात जास्त ह्यूमिडिटी आणि ओले वातावरणामुळे कानाला इन्फेक्शन होण्याचे प्रमाण सामान्य झाले आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कानाच्या संसर्गाचे मुख्य कारण म्हणजे कानाच्या ईअर कॅनलमध्ये जास्त ओलावा निर्माण होतो, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होऊ शकते.

रोग आणि संसर्गास कारणीभूत असलेले जंतू जास्त ह्यूमिडिटी आणि पाऊस असलेल्या ठिकाणी वाढतात. तसेच ते पाण्याच्या संपर्कात बराच काळ राहतात, ज्यामुळे कानाला इन्फेक्शन होऊ शकते.

ईअर इन्फेक्शन पासून असा करा बचाव

  • कानाचे इन्फेक्शन टाळण्यासाठी संपूर्ण पावसाळ्यात कान स्वच्छ आणि कोरडे ठेवा.
  • पाण्यात पोहताना किंवा पावसात भिजल्यानंतर कान सुकविण्यासाठी टॉवेलची मदत घ्या. नंतर कान हळूवारपणे स्वच्छ करा.
  • कान कॅनलच्या आत काहीही घालणे टाळा.
  • पोहताना तुमच्या कानात पाणी जाऊ नये म्हणून इअरप्लग घाला.
  • पर्सनल हाइजीनबद्दल जागरुक राहा आणि इतर लोकांना आपले इअरप्लग किंवा टॉवेल वापरायला देऊ नका.
  • इन्फेक्शनला वाढण्यापासून रोखण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • तुमच्या घरात हवा खेळती असली पाहिजे, जेणेकरून घरातील ह्युमिडिटी कमी होईल. यामुळे कानातील इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होतो.

Web Title: Why does ear infection increase during rainy season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 08:15 PM

Topics:  

संबंधित बातम्या

पावसाळ्यात कानाच्या संसर्गाचे समस्या होतेय का ? कशी घ्यावी कानांची काळजी, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
1

पावसाळ्यात कानाच्या संसर्गाचे समस्या होतेय का ? कशी घ्यावी कानांची काळजी, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.