• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • 4741 Farmers Subsidies Suspended Due To Lack Of Kyc Incident In Mangalwedha

KYC अभावी तब्बल ‘इतक्या’ शेतकर्‍यांचे लटकले अनुदान; मंगळवेढ्यातील शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत…

शेतकर्‍यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे महसूल प्रशासन व कृषी विभाग यांच्या संयुक्त पथकाने शेतावर जाऊन पिकांची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करावे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 08, 2025 | 12:12 PM
मंगळवेढ्यात 4 हजार 741 बाधीत शेतकर्‍यांचे केवायसी अभावी अनुदान लटकले

मंगळवेढ्यात 4 हजार 741 बाधीत शेतकर्‍यांचे केवायसी अभावी अनुदान लटकले (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील 4 हजार 741 बाधित शेतकर्‍यांनी अद्यापही केवायसी पूर्ण न केल्याने त्यांचे अनुदान मध्येच लटकते राहिले आहे. या शेतकर्‍यांनी तात्काळ केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

यंदा पावसाळी हंगामात ऑगस्ट महिन्यात झालेला सततचा पाऊस तर सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी यामुळे हाता-तोंडास आलेल्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. शासनाने शेतकर्‍यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे महसूल प्रशासन व कृषी विभाग यांच्या संयुक्त पथकाने शेतावर जाऊन पिकांची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे केले.

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी फार्मर आयडी करणे, केवायसी पूर्ण करणे आदी महत्वाचे आहे. सध्या 4 हजार 741 शेतकर्‍यांनी केवायसी पूर्ण न केल्यामुळे त्यांचे अनुदान मध्येच लटकले आहे. केवायसी पूर्ण झाल्याशिवाय शासनाचे अनुदान खात्यावर जाणार नसल्याचे सांगण्यात आले. सदर शेतकर्‍यांनी ऑनलाईन केंद्रात अथवा संबंधित तलाठ्याशी संपर्क साधून केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हजारो हेक्टर पिकांचे झाले नुकसान

अतिवृष्टीमुळे 59 हजार 730 शेतकर्‍यांचे 42 हजार 242 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनास कळवले आहे. 36 हजार 861 शेतकर्‍यांचे फॉर्म अपलोड करण्यात आलेले आहेत. झालेल्या नुकसानीपोटी 38 कोटी 51 लाख 76 हजार एवढी मागणी करण्यात आली असून, आजअखेर 30 हजार 587 शेतकर्‍यांच्या 31 कोटी 46 लाख 27 हजार 132 एवढी रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाली असल्याचे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

यंदाच्या खरीप हंगामात सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि रोगराईमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे पीक हातचे गेले असून, कपाशीची स्थितीही अत्यंत गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने नुकसानीचा आढावा घेण्यासाठी प्रारंभी काढलेली नजर अंदाज पैसेवारी ३७ पैसे इतकी होती. पुढे खरीप पिकांची स्थिती आणखीनच बिकट झाल्याने तहसील प्रशासनाने ३१ ऑक्टोबर रोजी सुधारीत पैसेवारी जाहीर केली, तीही पूर्वीइतकीच ३७पैसे निघाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

Web Title: 4741 farmers subsidies suspended due to lack of kyc incident in mangalwedha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • Mangalwedha News

संबंधित बातम्या

WhatsApp आले कामी; केवळ अर्ध्या तासात ‘त्या’ बालिकेला सुखरुप केले पालकांच्या स्वाधीन
1

WhatsApp आले कामी; केवळ अर्ध्या तासात ‘त्या’ बालिकेला सुखरुप केले पालकांच्या स्वाधीन

ऊस दराबाबतची बैठक निष्फळ; शेतकरी संघटनेने घेतला आक्रमक पवित्रा
2

ऊस दराबाबतची बैठक निष्फळ; शेतकरी संघटनेने घेतला आक्रमक पवित्रा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Meerut Crime: ‘पती-पत्नी आणि तो’चा भयंकर शेवट! तीन मुलांच्या आईने प्रियकरासोबत पतीची केली निर्दयी हत्या

Meerut Crime: ‘पती-पत्नी आणि तो’चा भयंकर शेवट! तीन मुलांच्या आईने प्रियकरासोबत पतीची केली निर्दयी हत्या

Nov 08, 2025 | 01:56 PM
दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी, ऋषभ पंत पुन्हा जखमी! सोडावे लागले मैदान

दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी, ऋषभ पंत पुन्हा जखमी! सोडावे लागले मैदान

Nov 08, 2025 | 01:54 PM
फक्त सुगंधच नाही तर औषधी वनस्पतींचा खजिना आहे देसी गुलाब, पचनापासून मायग्रेनपर्यंतच्या अनेक समस्यांवर ठरते रामबाण उपाय

फक्त सुगंधच नाही तर औषधी वनस्पतींचा खजिना आहे देसी गुलाब, पचनापासून मायग्रेनपर्यंतच्या अनेक समस्यांवर ठरते रामबाण उपाय

Nov 08, 2025 | 01:50 PM
‘बेनाम’ असे रेल्वे स्थानक! दोन गावांच्या वादामुळे स्टेशनला नाव नाही… “फक्त रिकामा बोर्ड”

‘बेनाम’ असे रेल्वे स्थानक! दोन गावांच्या वादामुळे स्टेशनला नाव नाही… “फक्त रिकामा बोर्ड”

Nov 08, 2025 | 01:43 PM
Soham Bandekar Kelvan Video: लगीनघाई! आणि तो क्षण आलाच…सुचित्रा बांदेकरांच्या लेकाचे थाटात पार पडले पहिले केळवण

Soham Bandekar Kelvan Video: लगीनघाई! आणि तो क्षण आलाच…सुचित्रा बांदेकरांच्या लेकाचे थाटात पार पडले पहिले केळवण

Nov 08, 2025 | 01:39 PM
Delhi Air Pollution : राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली; AQI पोहोचला ‘गंभीर’ श्रेणीत

Delhi Air Pollution : राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली; AQI पोहोचला ‘गंभीर’ श्रेणीत

Nov 08, 2025 | 01:39 PM
यामी गौतमी नितळदार आणि सुंदर त्वचेसाठी फॉलो करते आजीने सांगितलेला पारंपरिक घरगुती उपाय! ब्यूटी ट्रिटमेंट्स जाल विसरून

यामी गौतमी नितळदार आणि सुंदर त्वचेसाठी फॉलो करते आजीने सांगितलेला पारंपरिक घरगुती उपाय! ब्यूटी ट्रिटमेंट्स जाल विसरून

Nov 08, 2025 | 01:37 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Anna Hazare : पुण्याच्या जमीन घोटाळा प्रकरणावर अण्णा हजारे कडाडले ?

Anna Hazare : पुण्याच्या जमीन घोटाळा प्रकरणावर अण्णा हजारे कडाडले ?

Nov 07, 2025 | 07:26 PM
Mumbai : सीएसएमटी येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबद्दल प्रवासी संघटनांचा निषेध

Mumbai : सीएसएमटी येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबद्दल प्रवासी संघटनांचा निषेध

Nov 07, 2025 | 07:18 PM
Ratnagiri : रत्नागिरीत डांबर घोटाळा; शिवसेना उपनेते बाळ माने यांचा आरोप

Ratnagiri : रत्नागिरीत डांबर घोटाळा; शिवसेना उपनेते बाळ माने यांचा आरोप

Nov 07, 2025 | 07:02 PM
जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपावर दलालीचे आरोप, असे काही झाले असेल तर चौकशी करेन – गणेश नाईक

जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटपावर दलालीचे आरोप, असे काही झाले असेल तर चौकशी करेन – गणेश नाईक

Nov 07, 2025 | 05:07 PM
Ambernath : भाजपचा नगराध्यक्ष पदावर दावा, शिंदेंची शिवसेना आक्रमक

Ambernath : भाजपचा नगराध्यक्ष पदावर दावा, शिंदेंची शिवसेना आक्रमक

Nov 07, 2025 | 04:56 PM
Mumbai : मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वचषक विजेत्या महिला क्रिकेट संघाशी संवाद

Mumbai : मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वचषक विजेत्या महिला क्रिकेट संघाशी संवाद

Nov 07, 2025 | 04:29 PM
Kolhapur : अनेक वर्षांपासून खराब रस्त्यावर डांबरीकरण एका दिवसात उखडले, नागरिक संतापले

Kolhapur : अनेक वर्षांपासून खराब रस्त्यावर डांबरीकरण एका दिवसात उखडले, नागरिक संतापले

Nov 06, 2025 | 08:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.