Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रविरोधी कुरघोड्यानंतर कर्नाटक सरकार आता महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी पळविण्याच्या प्रयत्नात, विरोधी पक्षनेते अजित पवारांची विधानसभेत धक्कादायक माहिती, ‘या कारणामुळं’ कर्नाटक…

महाजन आयोगानुसार खानापूर तालुक्यातील ३० गावांचा समावेश महाराष्ट्रात करण्याची शिफारस आहे. कळसा भांडुरा प्रकल्पामुळे गोव्याबरोबरच महाराष्ट्रालाही फटका बसणार आहे. महाराष्ट्रातील विर्डी प्रकल्पाला याचा फटका बसणार आहे. याचमुळे महाराष्ट्र सरकारने देखील याविरोधात न्यायालयात धाव घेणे गरजेचे आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 30, 2022 | 02:38 PM
ajit pawar and basavraj photo together

ajit pawar and basavraj photo together

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर  : महाराष्ट्रविरोधी कुरघाड्यानंतर कर्नाटक सरकारने आता  महाराष्ट्राचे पाणी पळविण्याच्या प्रयत्न सुरु केला असून, यामुळे  राज्याचा पाणीहिस्सा आणि पर्यावरणाला ही धोका निर्माण होणार असल्याची बाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत पॉईँट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून राज्य सरकारच्या लक्षात आणून दिली. दरम्यान, आज हिवाळी अधिवेशनाचे शेवटचा दिवस आहे, आज सूप वाजणार आहे.

[read_also content=”मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच होणार बदल, मकर संक्रांतीनंतरचा मुहुर्त, यादी तयार…शिंदे गटाचेही दोन मंत्री? https://www.navarashtra.com/india/change-in-modi-union-cabinet-soon-after-makar-sankranti-list-ready-two-ministers-from-shinde-group-two-358076.html”]

विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की,  महाजन आयोगानुसार खानापूर तालुक्यातील ३० गावांचा समावेश महाराष्ट्रात करण्याची शिफारस आहे. कळसा भांडुरा प्रकल्पामुळे गोव्याबरोबरच महाराष्ट्रालाही फटका बसणार आहे. महाराष्ट्रातील विर्डी प्रकल्पाला याचा फटका बसणार आहे. याचमुळे महाराष्ट्र सरकारने देखील याविरोधात न्यायालयात धाव घेणे गरजेचे आहे. कर्नाटक सरकार भाषेबाबत गळचेपी करत असतानाच आता महाजन आयोगानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या खानापूर मधील पाणी स्वतःच्या धारवाडमध्ये वळवू पाहत आहे. महाजन आयोगाचा अहवाल हाच अंतिम असल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे. तसे असल्यास कळसा भांडुरा प्रकल्पाच्या अखत्यारीत खानापूर तालुक्यातील ही गावे येतात.

याचबरोबर या प्रकल्पामुळे पाणी आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होणार आहे. महाजन आयोगानुसार खानापूर तालुका हा महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहे. अशा स्थितीत कर्नाटक सरकारने कळसा भांडुरा प्रकल्प हाती घेणे गैर असल्याचा मुद्दा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या लक्षात आणून दिला. तसेच कर्नाटक आता महाराष्ट्राचे पाणी पळविण्याच्या प्रयत्न सुरु केला असून, यामुळे  राज्याचा पाणीहिस्सा आणि पर्यावरणाला ही धोका निर्माण होणार असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत माहिती दिली.

Web Title: After the anti maharashtra scandal the karnataka government is now trying to drain the water of maharashtra share information by ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2022 | 02:38 PM

Topics:  

  • BJP
  • Nagpur
  • Shinde-Fadnavis government
  • Winter Assembly Session

संबंधित बातम्या

Amit Shah : “जर भाजप जिंकला, तर पश्चिम बंगालचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल?” अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं…
1

Amit Shah : “जर भाजप जिंकला, तर पश्चिम बंगालचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल?” अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं…

Nagpur Crime: हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवले जीवन; पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल
2

Nagpur Crime: हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवले जीवन; पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल

बोगस उपसूचना प्रकरण: विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आक्रमक; आयुक्तांकडे केली मोठी मागणी
3

बोगस उपसूचना प्रकरण: विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आक्रमक; आयुक्तांकडे केली मोठी मागणी

Narendra Modi : “तुम्ही कोणत्याही टीएमसी नेत्याच्या कृपेमुळे येथे नाही,” मतुआ-नामाशुद्र समाजाला पंतप्रधान मोदींचा संदेश
4

Narendra Modi : “तुम्ही कोणत्याही टीएमसी नेत्याच्या कृपेमुळे येथे नाही,” मतुआ-नामाशुद्र समाजाला पंतप्रधान मोदींचा संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.