Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वीज अन् वीजबीलाबाबत CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 13, 2025 | 08:16 PM
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वीज अन् वीजबीलाबाबत CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वीज अन् वीजबीलाबाबत CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आर्वी येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. वीजेचं बीलही कमी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शेतीसाठी दिवसा वीज मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून कित्येक वर्षांपासून करण्यात येत होती. दरम्यान सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

Baramati News: ‘काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, नाहीतर…’;अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?

नक्की काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विजेचं बिलही कमी होणार आहे. विजेचे कमी करून दाखवणारं महाराष्ट्र देशातील पाहिलं राज्य ठरलं आहे. राज्यातील ८० टक्के भागात आता लवकरच दिवसा १० तास वीज उपलब्ध करून देण्यात येईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

५०० मेगा वॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प लोअर वर्धा प्रकल्पावर उभारला जात आहे. नेरी मिर्झापुर गावाला संपूर्ण सौर ऊर्जा देण्यात आली आहे. येत्या काळात संपूर्ण वर्धा जिल्हा सौर उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार असल्याचं सांगून नेरी मिर्झापूर ग्रामस्थांच फडणवीसांनी अभिनंदनही केलं आहे. वर्ध्यातील आमदार-खासदारांनी ज्या विविध मागण्या केल्या आहेत, त्यासाठी बैठक बोलावून निर्णय घेतला जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

Maharashtra Politics : मुंबईत ठाकरे गटाला खिंडार, प्रवक्त्याने सोडला पक्ष, या पक्षात करणार प्रवेश

विहीर पुनर्भरण योजना राबवणार

राज्यात आणि दुष्काळी भागात विहीर पुनर्भरण योजना राबवण्यात येत आहे. त्याचा फायदा विहिरीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी होणार आहे. तसंच बार्शी उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्यात आली असून शेतीला पाणी उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Web Title: Cm devendra fadnavis 10 hours electricity supply for maharashtra agriculture latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 08:16 PM

Topics:  

  • DCM Devendra Fadanvis
  • Electricity Bill
  • maharashtra government decision

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.