राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
नव्या वर्षात आयपीएस व आयएएस (IAS) अशा मिळून जवळपास 70 हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा राज्य सरकारकडून 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले होते. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर 2 चित्रपट प्रेक्षकांची भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या…
राज्यामध्ये सध्या बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची चर्चा आहे, यावरुन राजकारण रंगले असून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. पोलिसांनी केलेल्या या एन्काऊंटवर विरोधकांकडून संशय व्यक्त केला जात…
कल्याणीनगर हायप्रोफाईल अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई वाढवली असून, आठवड्यात सलग दुसर्यांदा शहरात नाकाबंदी कारवाई करण्यात आली.
लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी इंडिया आघाडीची सभा मुंबईमध्ये पार पडली. यावेळी आप अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण भाजपने संपवल्याचा आरोप केला आहे.
पुणे शहरात एका दिवसात खुनाच्या दोन घटना घडल्याने खळबळ उडाली असून, दोन तरुणांचे डोक्यात दगड घालून खून करण्यात आले आहेत. अगदी शुल्लक कारणावरून कात्रज आणि पर्वती भागात या घटना घडल्या…
अलिकडच्या काळात पोलीस दलाला शिस्तीचा विसर पडला की काय अशी स्थिती पहायला मिळत असून, बदली झाल्यानंतर पोलीस ठाणे प्रमुख, घटक प्रमुख किंवा तत्सम अधिकाऱ्याला निरोप समारंभ हा एक सोहळा असल्यासारखा…
जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर राजकारणामध्ये चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागलं असून फडणवीसांनी राज्यातील राजकीय परंपरा, विचारसरणी…
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून मनोज जरांगे पाटील यांना खडेबोल सुनावले.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक ५ शुक्रवारी जानेवारी रोजी बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांनी दिले आहेत.
विवाह करण्यास नकार दिल्याने तरुणीवर चाकूने वार करण्यात आल्याची घटना खडकवासला परिसरात घडली. मांडवी गावात हा प्रकार घडला असून, उत्तमनगर पोलिसांनी एकाला अटक केली.
मुख्यमंत्री स्टॅलीनचा मुलगा उदयनिधी म्हणतो ‘‘या देशातील हिंदू संस्कृती संपवून टाकू’’. याचा बदला देशातील जनता घेतल्याशिवाय रहाणार नाही. आत्मनिर्भर भारत करायचा असेल, तर मोदींना साथ द्या, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष…
संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी बोलावले असून, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी…
एकीकडे शेतकरी संकटात आहे. राज्यातील काही भागात पाऊस अधिकचा झाला तर काही भागात अल्प झाला. ज्या भागात अल्प पाऊस झाला तेथे दुबार पेरणीच्या संकटात शेतकरी अडकला आहे तर जेथे अधिकचा…
राष्ट्रवादीच्या नेत्या नेत्या तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगरसेवक महेबुब पानसरे यांच्या खून प्रकरणातील दोन आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. त्यांना डेक्कन भागातून पकडण्यात…
पुण्यात एका रशियन नागरिकाला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. रस्ता न दिल्याने मारहाण झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.