Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याची पुष्टी, वैभव नाईक यांची कारवाईची मागणी

राजकोट येथे शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात नाराजीचा सूर पसरला होता. अनेकांकडून दोषी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात होती. आता आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा कारवाईची मागणी केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 26, 2024 | 06:13 PM
शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याची पुष्टी, वैभव नाईक यांची कारवाईची मागणी

शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याची पुष्टी, वैभव नाईक यांची कारवाईची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

भगवान लोके, कणकवली: राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या प्रकरणात दोषी असलेल्या आरोपींवर कारवाई करा अशी मागणी केली होती. मात्र महायुतीच्या भ्रष्टाचारी सरकारने, पोलिसांनी आपटे आणि पाटील या दोघांना अटक केली. मात्र तिसऱ्या व्यक्तीची चौकशी किंवा कारवाई झालेली नाही. सरकारच्या अहवालानुसार भ्रष्टाचार झाल्याची पुष्टी मिळाली आहे. दोषींवर कोणत्याही परिस्थित कारवाई झालीच पाहिजे. याप्रकरणी आमदार वैभव नाईकांनी सरकारला धारेवर धरले आहे. ज्यांच्यावर आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच आमच्याकडे पुरावे मागताहेत असा उपरोधक टोला ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी लगावला.

हे देखील वाचा: विधानसभेपूर्वी राज ठाकरे ॲक्शनमोडमध्ये; विदर्भ दौरा करुन घेणार पदाधिकाऱ्यांची बैठक

कणकवली येथे नाईक पत्रकारांशी संवाद साधत होते. या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणात 14 पानांचा अहवाल तयार झाला आहे. त्या अहवालात भ्रष्टाचाराची पुष्टी देण्यात आली आहे. या दुर्घटनेत बील अदा करण्यापूर्वी त्यावर चर्चा होण्याची गरज होती. तसेच हा अहवाल शासनाने अगोदर जाहीर करण्याची गरज होती. या अहवालानुसार दोषींवर कारवाई झाली. हा पुतळा उभारताना लोकल कामगार घेऊन काम केलं गेलं. ते अहवालात उघड झाल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हाव , ही आमची मनोमन इच्छा आहे. पण सरकारच्या विरोधात रोष असल्याने ते घाईगडबडीने पुतळा उभारण्याचं काम हाती घेत आहेत. अशी टीकावैभव नाईक यांनी केली.

हे देखील वाचा: कोणता पक्ष खुर्द अन् कोणता बुद्रुक,मी तर गोंधळून गेलोय; राजकीय परिस्थितीवर ‘या’ नेत्याचे वक्तव्य चर्चेत

या दूर्घटनेनंतर सरकारने केलेला भ्रष्टाचार आम्ही लोकांसमोर आणला म्हणून आम्हाला पोलीस चौकशीसाठी नोटीस बजावत आहेत. पोलीसांना खऱ्या अर्थांने या दोन आरोपींव्यतीरिक्त अन्य जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी पोलीसांनी कितीही नोटीसा दिल्या तरी आम्ही चौकशीला सामोरे जावू आणि भ्रष्टाचाराच्या पाठीशी कोण आहेत त्याचा उलघडा आम्ही जनतेसमोर करु, असा इशारा वैभव नाईक यांनी सरकारला दिला आहे.

Web Title: Confirmation of corruption in shivaji maharajs statue case vaibhav naik demands action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 06:11 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Rajkot Incident

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
2

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
4

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.